विकिपीडिया
mrwiki
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.45.0-wmf.6
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिपीडिया
विकिपीडिया चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
मसूदा
मसूदा चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
0
2907
2581851
2560867
2025-06-22T16:05:59Z
2401:4900:1C0F:3A21:B07C:772C:F60B:AFAE
2581851
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
|पक्ष_चिन्ह =INC Logo.png
|पक्ष_लेखtitle = काँग्रेस
| संस्थापक =ॲलन ह्यूम<br />[[वोमेश चंद्र बोनर्जी]]<br />[[सुरेंद्रनाथ बॅनर्जी]] <br />[[मोनोमोहन घोष]]<br />[[विल्यम वेडरबर्न]]<br />[[दादाभाई नौरोजी]]<br />[[बद्रुद्दीन तैयबजी]]<br />[[फेरोजशाह मेहता]]<br />[[दिनशॉ एडुलजी वाचा|दिनशॉ वाचा]]<br />[[महादेव गोविंद रानडे]]
|पक्षाध्यक्ष = [[मल्लिकार्जुन खडगे]]
|सचिव =
|अंतरिम पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता =[[राहुल गांधी]]
|राज्यसभा_पक्षनेता =[[मल्लिकार्जुन खडगे]]
|स्थापना = [[इ.स. १८८५|१८८५]]
|मुख्यालय = २४, अकबर रोड,<br />[[नवी दिल्ली]] - ११०००१
|युती = [[भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी]]
|लोकसभा_पक्षबळ = १००/५४५
|राज्यसभा_पक्षबळ = ४८/२४५
|राजकीय_तत्त्वे =
|प्रकाशने = [https://www.inc.in/congress-sandesh काँग्रेस संदेश]
|संकेतस्थळ = http://www.congress.org.in/ 'काँग्रेस डॉट ओआरजी डॉट आयएन
|तळटिपा =
|}}
'''भारतीय राष्ट्रीय काँग्रेस''' ({{lang-en|Indian National Congress}}) (INC), किंवा निव्वळ '''काँग्रेस''' ({{audio|Indian National Congress pronounciation.ogg|उच्चारण ऐका}}) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/-In-Numbers-The-Rise-of-BJP-and-decline-of-Congress/articleshow/52341190.cms|title=In Numbers: The Rise of BJP and decline of Congress}}</ref> काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर, १८८५ रोजी [[एलेन ओक्टेवियन ह्यूम]], [[दादाभाई नौरोजी]] आणि [[दिनशा इडलजी वाचा|दिनशा वाचा]] यांनी केली. [[मुंबई]]च्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ [[पुणे]] या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात [[ कॉलरा]]ची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल [[संस्कृत]] पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष [[कलकत्ता|कलकत्त्याचे]] ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली. काँग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होतं. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं ([[लोकमान्य टिळक]], [[नेताजी सुभाषचंद्र बोस]], [[गोपाळ गणेश आगरकर]]). त्यानंतर मात्र १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे नेतृत्व हे [[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] केलं. 'महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचे सैन्य' असे गौरवोद्गार त्यांच्यासंदर्भात माऊटबॅटन यांनी काढले होते. १९व्या शतकाच्याच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या मध्यपर्यंत, काँग्रेस [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताचा स्वातंत्र्यलढ्यात]], आपल्या १.५ कोटी पासून जास्त सदस्य आणि ७ कोटी पासून जास्त सहभागींसोबत, [[ब्रिटिश]] वसाहती शासनाच्या विरोधात एक केंद्रीय भागीदार बनली. आजही काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह भारतामध्ये आहे. गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्थान कायम आहे. मधल्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. देशातील अंतर्गत घडामोडी, स्थित्यंतरे, पक्ष राजकारण या समस्यांना तोंड देत भ्रष्टाचार बेरोजगारी अशा अनेक समस्या सरकार समोर होत्या. आर्थिक मंदी यासारख्या समस्यांना तोंड देत सत्तेवर असताना काँग्रेस पक्षाने देशाच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान [[पंडित जवाहरलाल नेहरू]] हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते. महात्मा गांधींच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. पंचशील करार, अलिप्ततावाद यासारख्या महत्त्वपूर्ण धोरणाचे ते समर्थक होते. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्या काळामध्ये रशियन राज्यक्रांतीने जी प्रगती घडून आली, आपल्याही देशांमध्ये अशाच प्रकारे प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजनाचा स्वीकार केला. याचबरोबर कृषीक्षेत्र औद्योगिकक्षेत्र, संशोधन यासारख्या घटकांना त्यांनी प्राधान्यक्रम दिला. काँग्रेस संघटनाच्या माध्यमातून पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केलं. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा काँग्रेस सरकारने तयार केला. काँग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे.<ref name=research>{{संकेतस्थळ स्रोत|title=Information about the Indian National Congress|दुवा=http://www.open.ac.uk/researchprojects/makingbritain/content/indian-national-congress|website=www.open.ac.uk|प्रकाशक=''Arts & Humanities Research council''|accessdate=29 July 2015}}</ref>
==उद्देश==
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेनुसार<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title = भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची घटना|दुवा=http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/Constitution_of_Political_Parties/ConstitutionOfINC.pdf}}</ref>, एक [[संसदीय लोकशाही]] असलेले [[समाजवादी]] राष्ट्र जिथे संधी तसेच राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांत समानता व जागतिक शांततेचे उद्दीष्ट आहे, अशा भारतीय नागरिकांचे आणि भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा सदर पक्षाचा उद्देश आहे.
==स्थापना आणि पहिले अधिवेशन==
श्री सुरेन्द्र्नाथ बॅनजी॔ यांनी अखिल भारतीय पातळीवर एका संघटनेची स्थापना करता यावी म्हणून अत्त्यंत जोमाने तयारी चालविली होती. त्या उद्देशानेच १८८३ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी ' इंडियन नॅशनल कॉन्फरन्स 'चे पहिले अधिवेशन बोलाविले होते. राष्ट्रभर दाैरे करून सरकारच्या धोरणावर प्रखर टीका केली . सर्वत्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचा कसून विरोध केला व ती प्रतिगामी चळवळ असल्याची घोषणा केली.
ए. ओ. ह्यूम व लाॅड॔ डफरिनने मिळून बॅनजी॔ची चळवळ हाणून पाडण्यासाठी योजनाबद्ध कार्यवाहिला सुरुवात केली. भारतातील सौम्य विचारांच्या सर्व राजकीय नेत्यांना आवाहन करून त्या सर्वाना एकत्रित आणून ब्रिटिश सत्तेला अनुकूल अशा राष्ट्रीय पातळीवरील एका संघटनेची स्थापना करण्यासाठी अतोनात धडपड केली. इ. स. १८८४ मध्ये ' इंडियन नॅशनल युनियन 'ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे एक अखिल भारतीय संमेलन मार्च १८८५ मध्ये पुणे येथे भरवण्याचे ठरले परंतु पुण्यात यावेळी cholera प्प्दुर्भाव झाल्याने , २७ डिसेंबर १८८५ रोजी ते मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत काॅलेजच्या प्रशस्त सभाग्रहात भरविण्यात आले. या संमेलनाला भारताच्या निरनिराळ्या भागातून ७२ प्रतिनिधी आले होते. अशा प्रकारे प्रथमच देशाच्या निरनिराळ्या भागातून प्रतिनिधीनी एकत्रित येण्याची ही घटना अपूर्व मानली जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद बंगालचे श्री उमेशचंद्र बॅनजी॔ यांनी भूषविले. फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी , के. टी. तेलंग , दिनशाॅ वाछा इत्यादी सुप्रसिद्ध व्यक्तीहि उपस्थित होत्या. काँग्रेसचा जनक समजला जाणारा ह्यूम पण या अधिवेशनाला खास उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडहून परत आला होता. याशिवाय स्थानिक पत्रकार व नेतेही उपस्थित होते.
== स्वातंत्र्यपूर्व काळातील धोरणे ==
=== संस्थानांबाबतचे धोरण ===
इ.स. १९३६ च्या [[फैजपूर]] येथील अधिवेशनात काँग्रेसने सर्व संस्थानातील प्रजेस स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळावा अशी मागणी करून त्याबाबतचा संघर्ष त्या त्या संस्थानातील जनतेने चालू करावा असे मत व्यक्त केले. पुढच्याच वर्षी इ.स. १९३७ च्या अधिवेशनात या आशयाचा ठराव मंजूर करून संस्थानी प्रजेच्या लोकशाही हक्कांच्या चळवळीचे व स्वतंत्र नागरिक म्हणून त्यांच्या अधिकारांचे काँग्रेसने समर्थन केले होते.
==पक्षांतर्गत संरचना==
या पक्षात 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. आवश्यकता वाटल्यास उपाध्यक्ष पदाची नेमणूक अध्यक्ष करू शकतो. अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र एकाच व्यक्तीने सलग किती वेळा अध्यक्ष व्हावे यावर बंधन नाही. [[पंडित नेहरू]] असेपर्यंतच्या काळात ते फार क्वचित अध्यक्ष होते मात्र श्रीमती इंदिरा गांधींनी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीने भूषावयाची प्रथा सुरू केली जी पी.व्ही.नरसिंह राव यांच्यापर्यंत चालत आली. त्यानंतर श्रीमती [[सोनिया गांधी]] यांनी पंतप्रधानपद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवून पुन्हा सत्ताकेंद्रांची विभागणी केली.
अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरीज्, कोशाध्यक्ष, प्रभारी आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही.
सध्या १ उपाध्यक्ष (श्री. [[राहुल गांधी]]),
१ कोशाध्यक्ष (श्री.[[मोतीलाल व्होरा]]),
१ पॉलिटिकल सेक्रेटरी (श्री.[[अहमद पटेल]]), ९ [[जनरल सेक्रेटरी]],
८ स्वतंत्र प्रभारी, आणि
३५ सेक्रेटरीज् आहेत.
'''काँग्रेस वर्किंग कमिटी'''
काँग्रेस पक्षामध्ये "[[काँग्रेस वर्किंग कमिटी]]" (ज्याला 'हाय कमांड' म्हणले जाते) अश्या नावाचा एक अधिकारी गट आहे. या एका गटाला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व उपाध्यक्ष या गटाचे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नसले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष सोडून साधारणतः १५ ते २० व्यक्ती या गटात असतात. सध्या या गटाचे १९ सदस्य आहेत. ज्यात श्रीमती सोनिया गांधी अध्यक्षा आणि श्री राहुल गांधी हे उपाध्यक्ष आहेत, तर याव्यतिरिक्त सर्वश्री [[डॉ.मनमोहन सिंग]], [[ए.के.ॲंटनी]], मोतीलाल व्होरा, [[गुलाम नबी आझाद]], [[दिग्विजय सिंग]], [[जनार्दन द्विवेदी]], [[ऑस्कर फर्नांडिस]], [[मुकुल वासनिक]], बी.के.प्रसाद, बिरेंदर सिंग, डॉ.कर्नल डी.आर.शांडिल, मधुसूदन मिस्त्री, [[अहमद पटेल]], अंबिका सोनी, हेमो प्रोवा सैकिया, सिशीला तिरीया आणि [[विलास मुत्तेमवार]] यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १८ व्यक्ती पर्मनंट इन्व्हायटीज आणि ६ स्पेशल इन्व्हायटीज आहेत.
याचबरोबर ६ अधिकृत पक्षप्रवक्ते आहेत. शिवाय विविध विषयांवरच्या अनेक समित्या आहेत (ज्यात चार सदस्यांची डिसिप्लनरी समितीही आहे)
राज्यस्तरावर '''[[प्रदेश काँग्रेस कमिटी]]''' (PCC) नावाची स्थानिक समिती असते जिचे स्वरूप केंद्रीय समितीप्रमाणेच, फक्त राज्यस्तरावर, असते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रीय ऑफिस बेअरर्स तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना मताधिकार असतो.
'''केंद्रीय निवडणूक विभाग'''
केवळ काँग्रेस असा एकच पक्ष आहे ज्यात "केंद्रीय निवडणूक विभाग" नावाचा स्वायत्त विभाग आहे. सदर विभाग ,पक्षांतर्गत निवडणुका झाल्यास त्या निष्पक्ष होतील याची खबरदारी घेतो.
हल्लीच्या भारतामध्ये काँग्रेस हा शब्द नावात असलेले अनेक राजकीय पक्ष किंवा गोष्टी आहेत किंवा होते. त्यांची नावे अशी :-
=='काँग्रेस' नावात असलेले इतर पक्ष==
* [[तमिळ मनिला काँग्रेस]]
* [[केरळ काँग्रेस]]
* [[तृणमूल काँग्रेस]]
* इंदिरा काँग्रेस
* [[राष्ट्रवादी काँग्रेस]]
* [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार]] (SCP)
* [[वायएस्आर काँग्रेस]]
* बीएसआर काँग्रेस
* चव्हाण-रेड्डी काँग्रेस
* काँग्रेस संघटना
* [[हरियाणा जनहित काँग्रेस]]
* नेपाळ काँग्रेस
== महत्त्वाचे नेते आणि पक्षाशी निगडित व्यक्ति ==
* [[मोहनदास करमचंद गांधी]]
* [[आचार्य कृपलानी]]
* [[इंदिरा गांधी]]
* [[राजीव गांधी]]
* [[यशवंतराव चव्हाण]]
* [[शंकरराव चव्हाण]]
* [[बाळ गंगाधर टिळक]]
* [[दिग्विजयसिंह]]
* [[शीला दीक्षित]]
* [[पी. व्ही. नरसिंहराव]]
* [[वसंतराव नाईक]]
* [[सुधाकरराव नाईक]]
* [[जवाहरलाल नेहरू]]
* [[राहुल गांधी]]
* [[सोनिया गांधी]]
* [[मोतीलाल नेहरू]]
* [[दादाभाई नौरोजी]]
* [[वल्लभभाई पटेल]]
* [[वसंतदादा पाटील]]
* [[नेताजी सुभाषचंद्र बोस]] (पुढे [[फॉरवर्ड ब्लॉक]] नावाचा वेगळ पक्ष स्थापन केला)
* [[मनमोहनसिंग]]
* [[प्रणव मुखर्जी]]
* [[पृथ्वीराज चव्हाण]]
* [[ए.के. ॲंटनी]]
* [[अब्दुल रहमान अंतुले]]
* [[लाल बहादूर शास्त्री]]
* [[मल्लिकार्जुन खडगे]]
* [[भूपेंद्रसिंह हुडा]]
* [[अशोक गेहलोत]]
* [[शंकरसिंह वाघेला]]
* [[अजित जोगी]]
* [[गिरिधर गमांग]]
* [[मुकुल वासनिक]]
* [[विलासराव देशमुख]]
* [[सुशीलकुमार शिंदे]]
* [[राजेश पायलट]]
* [[सचिन पायलट]]
* [[माधवराव शिंदे]]
* [[बाळासाहेब थोरात]]
* [[सुशीलकुमार शिंदे]]
== भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातले आरोपी नेते ==
नोंद - खालील यादीतील व्यक्ती आरोपी असल्याची नोंद आहे, गुन्हेगार किंवा दोषी नव्हे.
* [[सुरेश कलमाडी]]<ref>[https://marathi.indiatimes.com/india-news/-/articleshow/8159806.cms कलमाडींची रवानगी तिहार तुरुंगात]</ref> - ([[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे लोकसभा मतदारसंघाचे]] माजी [[खासदार]]), [[नवी दिल्ली]]तील राष्ट्रकूल स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष : राष्ट्रकूल स्पर्धा घोटाळा.
* [[अशोक चव्हाण]]<ref>[http://www.zeenews.com/news693275.html Chavan, amongst 13 named in Adarsh Scam: Antony]</ref> - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, [[नांदेड लोकसभा मतदारसंघ|नांदेड लोकसभा मतदारसंघाचे]] माजी खासदार, [[भोकर विधानसभा मतदारसंघ|भोकर विधानसभा मतदारसंघाचे]] आमदार) : [[आदर्श हाऊसिंग सोसायटी]] घरकुल सदनिका घोटाळा.
* [[जगदीश टायटलर]]<ref>{{cite news |title=Tytler granted bail in defamation case |url=https://www.indiatoday.in/latest-headlines/story/tytler-granted-bail-in-defamation-case-44775-2009-04-18 |access-date=17 January 2019 |work=India Today |date=18 April 2009}}</ref><ref>[https://www.thehindu.com/news/cities/Delhi/court-frames-charges-against-tytler/article6953102.ece, Court frames charges against Tytler, The Hindu, March 3, 2015]</ref><ref>{{cite news |title=Defamation case: Jagdish Tytler offers apology, H S Phoolka refuses |url=https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/defamation-case-jagdish-tytler-offers-apology-h-s-phoolka-refuses/articleshow/37647299.cms |access-date=17 January 2019 |work=The Economic Times |date=2 July 2014}}</ref><ref>{{cite news |title=Defamation case: Jagdish Tytler withdraws plea in HC |url=https://www.business-standard.com/article/pti-stories/defamation-case-jagdish-tytler-withdraws-plea-in-hc-118071201098_1.html |access-date=17 January 2019 |work=Business Standard |date=12 July 2018}}</ref> - १९८४ च्या [[दिल्ली]]तील [[शीख]]विरोधी दंगलीतील आणि इतर केसमध्ये आरोपी.
* [[कमल नाथ]]<ref>{{cite news |last1=Mehta |first1=Kriti |title=Kamal Nath refers to BJP leader Imarti Devi as 'item', BJP files complaint with Election Commission for remark |url=https://www.timesnownews.com/india/article/kamal-nath-refers-to-bjp-leader-imarti-devi-as-item-invites-ire-over-sexist-comment/669133 |access-date=23 February 2021 |work=Times Now |date=18 October 2020 |language=en}}</ref><ref>{{cite news|url=https://www.indiatvnews.com/news/india/kamal-nath-calls-imarti-devi-item-bjp-shivraj-singh-chouhan-hits-back-for-sexist-comment-657951|title= Former MP CM Kamal Nath calls Imarti Devi 'item'; BJP hits back 'feudal' mindset|date=18 October 2020|work=IndiaTV News|access-date=19 October 2020}}</ref><ref>{{cite news|url=https://timesofindia.indiatimes.com/city/bhopal/madhya-pradesh-kamal-nath-terms-minister-imarti-devi-an-item-bjp-fumes/articleshow/78734258.cms|title= Kamal Nath terms minister Imarti Devi an 'item', BJP fumes|work=द टाइम्स ऑफ इंडिया|access-date=19 October 2020|last=Sharma|first=Rajendra|date=18 October 2020}}</ref><ref>{{cite news |title=MP Bypoll: Chouhan to Hold 'Silent Protest' Against Kamal Nath's 'Item' Remark on Imarti Devi |url=https://www.news18.com/news/politics/mp-bypolls-bjp-decries-naths-item-jibe-for-woman-candidate-2978873.html |access-date=23 February 2021 |work=News18 |date=18 October 2020 |language=en}}</ref><ref>{{cite news|url= https://timesofindia.indiatimes.com/india/madhya-pradesh-bypolls-ec-revokes-star-campaigner-status-of-kamal-nath/articleshow/78952943.cms|title= EC revokes Kamal Nath's star campaigner status|date=30 October 2020|work=द टाइम्स ऑफ इंडिया|access-date=30 October 2020}}</ref> - (छिदवाडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार [[मध्यप्रदेश]]चे माजी मुख्यमंत्री) : स्त्रीयांबद्दलचे उद्गार
* [[शशी थरुर]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबद्दल शशी थरूर यांच्याविरुद्धच्या दाव्याची काळरेषा|दुवा=https://indianexpress.com/article/cities/delhi/sunanda-pushkar-death-case-against-shashi-tharoor-a-timeline-7459376/|संकेतस्थळ=इंडियन एक्सप्रेस.कॉम|प्रकाशक=एक्सप्रेसइंडिया|ॲक्सेसदिनांक=३० ऑगस्ट २०२३}}</ref> - ([[तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघ| तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे]] खासदार) : पत्नीच्या मृत्यूबद्दलची चौकशी
* [[विजय दर्डा]] - छत्तीसगढ कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने २६ जुलै २०२३ रोजी दर्डा यांना आयपीसीच्या कलम १२०बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांतर्गत दोषी ठरवले. या प्रकरणात यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक म्हणून विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, मनोज कुमार जयस्वाल यांना चार वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-former-congress-rajya-sabha-member-vijay-darda-sentenced-to-four-years-in-chhattisgarh-coal-scam-case-23482864.html |title=छत्तीसगढ़ कोयला घोटाला मामला कांग्रेस के पूर्व राज्यसभा सदस्य विजय दर्डा को चार साल की सजा |भाषा= हिंदी |दिनांक= |प्रकाशक= | संकेतस्थळ= दैनिक जागरण |अॅक्सेसदिनांक= २ ऑगस्ट २०२३ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
== पक्षाचे चिन्ह ==
पूर्वी सुरुवातीला या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू होते.नंतर ते हाताचा पंजा असे झाले आहे.
== सार्वत्रिक निवडणूका आणि निकाल ==
[[File:Congress Loksabha Vote percent all time.png|इवलेसे|लोकसभेतील निवडणुकांमध्ये प्राप्त झालेली टक्केवारी]]
[[File:Congress Loksabha seats all time.png|इवलेसे|लोकसभेतील निवडणुकांमध्ये प्राप्त जागांची संख्या]]
[[File:Congress Rajya sabha seats all time.png|इवलेसे|राज्यसभेतील प्राप्त जागांची संख्या]]
{| class="wikitable sortable" style="text-align:center;"
|-
! style="background:#00bfff; color:white;"| वर्ष
! style="background:#00bfff; color:white;"| विधिमंडळ
! style="background:#00bfff; color:white;"| पक्ष प्रमुख
! style="background:#00bfff; color:white;"| जिंकलेल्या जागा
! style="background:#00bfff; color:white;"| जागांमधील बदल
! style="background:#00bfff; color:white;"| मतांची टक्केवारी
! style="background:#00bfff; color:white;"| फरक
! style="background:#00bfff; color:white;"| परिणाम
! style="background:#00bfff; color:white;" class="unsortable"| संदर्भ
|-
|१९३४
|५वी मध्यवर्ती विधानसभा
|[[भुलाभाई देसाई]]
|{{Composition bar|42|147|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} ४२
|{{n/a}}
|{{n/a}}
| {{n/a}}
|<ref name=T1>"Elections in India The New Delhi Assembly, Congress Party's Position", ''The Times'', 10 December 1934, p15, Issue 46933</ref>
|-
|१९४५
|६वी मध्यवर्ती विधानसभा
|[[सरतचंद्र बोस]]
|{{Composition bar|59|102|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} १७
|{{n/a}}
|{{n/a}}
| {{partial|[[भारताचे अंतरिम सरकार]] (१९४६-४७)}}
|<ref>{{cite web|url=https://dsal.uchicago.edu/reference/schwartzberg/fullscreen.html?object=110|title=-- Schwartzberg Atlas -- Digital South Asia Library|website=dsal.uchicago.edu|access-date=2024-02-07|archive-date=2021-01-07|archive-url=https://web.archive.org/web/20210107120130/https://dsal.uchicago.edu/reference/schwartzberg/fullscreen.html?object=110|url-status=dead}}</ref>
|-
|१९५१
|१ली लोकसभा
|rowspan=3|[[जवाहरलाल नेहरू]]
|{{Composition bar|364|489|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} ३६४
|४४.९९%
|{{n/a}}
|{{yes2|सत्ता}}
|<ref>{{cite web |title=Statistical Report on Lok Sabha Elections 1951–52 |publisher=Election Commission of India |url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1951/VOL_11_51_LS.PDF }}</ref>
|-
|१९५७
|२री लोकसभा
|{{Composition bar|371|494|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} ७
|४७.७८%
|{{increase}} २.७९%
|{{yes2|सत्ता}}
|<ref name="GE1957V1">{{cite web | url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1957/Vol_I_57_LS.pdf | title=Statistical Report on General Election, 1957 : To the Second Lok Sabha Volume-I | work=Election Commission of India | page=5 | access-date=11 July 2015}}</ref>
|-
|१९६२
|३री लोकसभा
|{{Composition bar|361|494|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{decrease}} १०
|४४.७२%
|{{decrease}} ३.०६%
|{{yes2|सत्ता}}
|<ref>{{cite web| url = http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1962/Vol_I_LS_62.pdf | title=Statistical Report On General Elections, 1962 To The Third Lok Sabha | publisher=Election Commission of India | access-date=30 April 2014 | archive-url= https://web.archive.org/web/20140718185518/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1962/Vol_I_LS_62.pdf|archive-date= 18 July 2014}}</ref>
|-
|१९६७
|४थी लोकसभा
|rowspan=4|[[इंदिरा गांधी]]
|{{Composition bar|283|520|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{decrease}} ७८
|४०.७८%
|{{decrease}} २.९४%
|{{yes2|सत्ता (१९६७-६९)<br>युती (१९६९-७१)}}
|<ref name="General Election of India 1967">{{cite web|title=General Election of India 1967, 4th Lok Sabha |url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1967/Vol_I_LS_67.pdf |publisher=Election Commission of India |access-date=13 January 2010 |page=5 |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20140718185108/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1967/Vol_I_LS_67.pdf |archive-date=18 July 2014}}</ref>
|-
|१९७१
|५वी लोकसभा
|{{Composition bar|352|518|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} ६९
|४३.६८%
|{{increase}} २.९०%
|{{yes2|सत्ता}}
|<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1971/Vol_I_LS71.pdf |title=General Election of India 1971, 5th Lok Sabha |publisher=Election Commission of India |access-date=13 January 2010 |page=6 |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20140718175452/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1971/Vol_I_LS71.pdf |archive-date=18 July 2014}}</ref>
|-
|१९७७
|६वी लोकसभा
|{{Composition bar|153|542|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{decrease}} १९९
|३४.५२%
|{{decrease}} ९.१६%
|{{no2|विपक्ष}}
|<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1977/Vol_I_LS_77.pdf |title=General Election of India 1977, 6th Lok Sabha |publisher=Election Commission of India |access-date=13 January 2010 |page=6 |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20140718185438/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1977/Vol_I_LS_77.pdf |archive-date=18 July 2014}}</ref>
|-
|१९८०
|७वी लोकसभा
|{{Composition bar|351|542|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} १९८
|४२.६९%
|{{increase}} ८.१७%
|{{yes2|सत्ता}}
|<ref name="1980 report">{{cite web |title=Statistical report general elections, 1980 |website=eci.nic.in |publisher=Election Commission of India |url=http://eci.nic.in/eci_main/statisticalreports/LS_1980/Vol_I_LS_80.pdf |access-date=25 June 2014 |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20140718175926/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1980/Vol_I_LS_80.pdf |archive-date=18 July 2014}}</ref>
|-
|१९८४
|८वी लोकसभा
|rowspan=2|[[राजीव गांधी]]
|{{Composition bar|415|533|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} ६४
|४९.०१%
|{{increase}} ६.३२%
|{{yes2|सत्ता}}
|<ref>{{cite web |title=Statistical Report on General Elections, 1984, to the Eighth Lok Sabha – Volume 1 (National and State Abstracts & Detailed Results) |url=https://eci.gov.in/files/file/4118-general-election-1984-vol-i-ii/?do=download&r=9755&confirm=1&t=1&csrfKey=6df04992cf2c2fe96a9487465b425663 |date=1985 |archive-url=https://web.archive.org/web/20211031082328/https://eci.gov.in/files/file/4118-general-election-1984-vol-i-ii/?do=download&r=9755&confirm=1&t=1&csrfKey=6df04992cf2c2fe96a9487465b425663 |archive-date=31 October 2021 |url-status=dead |website=Election Commission of India |access-date=14 October 2022}}</ref>
|-
|१९८९
|९वी लोकसभा
|{{Composition bar|197|545|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{decrease}} २१८
|३९.५३%
|{{decrease}} ९.४८%
|{{no2|विपक्ष}}
|<ref>{{cite book|url=https://books.google.com/books?id=9dDH9q7nVQ8C&pg=PA124|title=Indian Parliamentary Democracy|publisher=Atlantic Publishers & Dist|year=2003|isbn=978-81-269-0193-7|page=124}}</ref>
|-
|१९९१
|१०वी लोकसभा
|rowspan=2|[[पी.व्ही. नरसिंहराव]]
|{{Composition bar|244|545|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} ४७
|३५.६६%
|{{decrease}} ३.८७%
|{{yes2|सत्ता}}
|<ref name=IPU>{{cite web|title=1991 India General (10th Lok Sabha) Elections Results|url=https://www.elections.in/parliamentary-constituencies/1991-election-results.html|access-date=7 September 2020|website=www.elections.in}}</ref>
|-
|१९९६
|११वी लोकसभा
|{{Composition bar|140|545|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{decrease}} १०४
|२८.८०%
|{{decrease}} ७.४६%
|{{partial|विपक्ष,<br>बाहेरून पाठिंबा ([[संयुक्त पुरोगामी आघाडी|सं.पु.आ.]]) }}
|<ref>{{cite book|last=Vohra|first=Ranbir|title=The Making of India|year=2001|publisher=M.E. Sharpe|location=Armonk|pages=282–284|isbn=978-0-7656-0712-6}}</ref>
|-
|१९९८
|१२वी लोकसभा
|[[सीताराम केसरी]]
|{{Composition bar|141|545|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} १
|२५.८२%
|{{decrease}} २.९८%
|{{no2|विपक्ष}}
|<ref>{{cite web |url=https://www.eci.nic.in/archive/ge98/index_ge.htm |title=WORTHLESS! |website=General Elections '98 – India |publisher=Election Commission of India |archive-url=https://web.archive.org/web/20090410025915/https://www.eci.nic.in/archive/ge98/index_ge.htm |archive-date=10 April 2009 |url-status=dead}}</ref><ref>{{cite web|url=https://www.elections.in/parliamentary-constituencies/1998-election-results.html|title=General (12th Lok Sabha) Election Results India|access-date=12 February 2023}}</ref>
|-
|१९९९
|१३वी लोकसभा
|rowspan="2" |[[सोनिया गांधी]]
|{{Composition bar|114|545|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{decrease}} २७
|२८.३०%
|{{increase}} २.४८%
|{{no2|विपक्ष}}
|<ref>{{cite web |url=https://www.eci.nic.in/archive/ge1999/index_ge1.htm |title=WORTHLESS! |website=General Elections '99 – India |publisher=Election Commission of India |archive-url=https://web.archive.org/web/20090410025423/https://www.eci.nic.in/archive/ge1999/index_ge1.htm |archive-date=10 April 2009 |url-status=dead }}</ref><ref>{{cite web|url=https://www.elections.in/parliamentary-constituencies/1999-election-results.html|title=General (13th Lok Sabha) Election Results India|access-date=12 February 2023}}</ref>
|-
|२००४
|१४वी लोकसभा
|{{Composition bar|145|543|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} ३२
|२६.७%
|{{decrease}} १.६०%
|{{yes2|युती}}
|<ref>{{cite web |url=https://www.eci.nic.in/archive/GE2004/pollupd/pc/GE_NatSnapshot.htm |title=Party wise Summary|website=General Elections 2004|publisher=Election Commission Of India|date=30 August 2005|archive-url=https://web.archive.org/web/20180727220231/http://eci.nic.in/archive/GE2004/pollupd/pc/GE_NatSnapshot.htm |archive-date=27 July 2018 |url-status=dead }}</ref>
|-
|२००९
|१५वी लोकसभा
|[[मनमोहन सिंग]]
|{{Composition bar|206|543|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} ६१
|२८.५५%
|{{increase}} २.०२%
|{{yes2|युती}}
|<ref>{{cite news|url=http://www.business-standard.com/india/news/second-upa-wincrowning-glory-for-sonia%5Cs-ascendancy/61892/on|title=Second UPA win, a crowning glory for Sonia's ascendancy|date=16 May 2009|work=[[Business Standard]]|access-date=13 June 2009}}</ref>
|-
|२०१४
|१६वी लोकसभा
|rowspan="2" |[[राहुल गांधी]]
|{{Composition bar|44|543|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{decrease}} १६२
|१९.३%
|{{decrease}} ९.२५%
|{{no2|विपक्ष}}
|<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main1/terms_of_houses.aspx|title=Terms of Houses, Election Commission of India|access-date=10 June 2013}}</ref>
|-
|२०१९
|१७वी लोकसभा
|{{Composition bar|52|543|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} ८
|१९.५%
|{{increase}} ०.२%
|{{no2|विपक्ष}}
|<ref>{{cite news|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-48389130|title=Modi thanks India for 'historic mandate'|date=23 May 2019|access-date=29 May 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190528223438/https://www.bbc.com/news/world-asia-india-48389130|archive-date=28 May 2019|url-status=live}}</ref>
|-
|२०२४
|१८वी लोकसभा
|[[मल्लिकार्जुन खर्गे]]
|{{Composition bar|99|543|{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}}}
|{{increase}} ४७
|२१.१९%
|{{increase}} १.७%
|{{no2|विपक्ष}}
|<ref>{{cite web|url=https://www.hindustantimes.com/india-news/how-rahul-gandhi-turned-the-tide-in-favour-of-congress-india-bloc-alliance-101717561727873.html|title=How Rahul Gandhi turned the tide in favour of Congress, INDIA bloc alliance|access-date=5 June 2024}}</ref>
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* अधिकृत संकेतस्थळ : [http://aicc.org.in/ Indian National congress]
* ऐसी अक्षरे: [http://www.aisiakshare.com/node/1700 राजकीय पक्ष आणि संरचना]
{{भारतीय राजकीय पक्ष}}
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष|काँग्रेस]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|*]]
mcz0rm389a7gh5ml7ezbb8lst5uim0w
अहिल्यानगर जिल्हा
0
6703
2581853
2581639
2025-06-22T16:22:58Z
Pawar shushant
163177
/* फार्मसी */
2581853
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, अहिल्यानगर||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, अहिल्यानगर||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, अहिल्यानगर ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, अहिल्यानगर||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, अहिल्यानगर||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, अहिल्यानगर||https://rsmcopharmacy.com
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||पारनेर||||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|-
|}
*आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी, मु. बोधेगाव, शेवगाव, जि.अहिल्यानगर(५४१६)
* जि.अहिल्यानगर(५५२२)
*अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर, जि.अहिल्यानगर(५१९४)
*अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, संगमनेर (५२८७)
*अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, केडगाव (५४६१)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
*अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, मांची हिल (५४७९)
*धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज, वाळकी, अहिल्यानगर (५४६२)
*डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२)
*डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
buwtylvqlhudhg48do1973ye58h1v7p
2581854
2581853
2025-06-22T16:26:30Z
Pawar shushant
163177
/* फार्मसी */
2581854
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, अहिल्यानगर||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, अहिल्यानगर||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, अहिल्यानगर ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, अहिल्यानगर||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, अहिल्यानगर||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, अहिल्यानगर||https://rsmcopharmacy.com
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी||बोधेगाव, शेवगाव||http://www.kakadebpharmacy.in
|-
|||पारनेर||||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|-
|}
*, मु. बोधेगाव, शेवगाव, जि.अहिल्यानगर(५४१६)
* जि.अहिल्यानगर(५५२२)
*अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर, जि.अहिल्यानगर(५१९४)
*अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, संगमनेर (५२८७)
*अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, केडगाव (५४६१)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
*अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, मांची हिल (५४७९)
*धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज, वाळकी, अहिल्यानगर (५४६२)
*डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२)
*डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
5332jdvqrmei56xcgcpwt99xn4bg7jk
2581855
2581854
2025-06-22T16:31:39Z
Pawar shushant
163177
2581855
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, अहिल्यानगर||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, अहिल्यानगर ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, अहिल्यानगर||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, अहिल्यानगर||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, अहिल्यानगर||https://rsmcopharmacy.com
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी||बोधेगाव, शेवगाव||http://www.kakadebpharmacy.in
|-
|||पारनेर||||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|-
|}
*, मु. बोधेगाव, शेवगाव, जि.अहिल्यानगर(५४१६)
* जि.अहिल्यानगर(५५२२)
*अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर, जि.अहिल्यानगर(५१९४)
*अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, संगमनेर (५२८७)
*अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, केडगाव (५४६१)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
*अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, मांची हिल (५४७९)
*धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज, वाळकी, अहिल्यानगर (५४६२)
*डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२)
*डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
aa35lza638mmceqq4crk3ngbgw7bh7r
2581856
2581855
2025-06-22T16:32:56Z
Pawar shushant
163177
/* फार्मसी */
2581856
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, [[नगर तालुका|अहिल्यानगर]] ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://rsmcopharmacy.com
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी||बोधेगाव, शेवगाव||http://www.kakadebpharmacy.in
|-
|||पारनेर||||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|-
|}
*, मु. बोधेगाव, शेवगाव, जि.अहिल्यानगर(५४१६)
* जि.अहिल्यानगर(५५२२)
*अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर, जि.अहिल्यानगर(५१९४)
*अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, संगमनेर (५२८७)
*अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, केडगाव (५४६१)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
*अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, मांची हिल (५४७९)
*धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज, वाळकी, अहिल्यानगर (५४६२)
*डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२)
*डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
f5rwl3rp3m0ay4k0wx6vcoidiznzorf
2581857
2581856
2025-06-22T16:40:26Z
Pawar shushant
163177
/* फार्मसी */
2581857
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, [[नगर तालुका|अहिल्यानगर]] ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://rsmcopharmacy.com
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी||बोधेगाव, शेवगाव||http://www.kakadebpharmacy.in
|-
|||पारनेर||||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|||अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी||संगमनेर||https://www.amrutdpharm.org
|-
|}
*, मु. बोधेगाव, शेवगाव, जि.अहिल्यानगर(५४१६)
* जि.अहिल्यानगर(५५२२)
*अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर, जि.अहिल्यानगर(५१९४)
*अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची , संगमनेर (५२८७)
*अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, केडगाव (५४६१)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
*अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, मांची हिल (५४७९)
*धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज, वाळकी, अहिल्यानगर (५४६२)
*डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२)
*डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
lyy3cdhwhtye1ep2giq036nekpkuehk
2581858
2581857
2025-06-22T16:48:40Z
Pawar shushant
163177
/* फार्मसी */
2581858
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, [[नगर तालुका|अहिल्यानगर]] ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://rsmcopharmacy.com
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी||बोधेगाव, शेवगाव||http://www.kakadebpharmacy.in
|-
|||पारनेर||||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|-
|||अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.org
|-
|||अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.co.in
|-
|}
*, मु. बोधेगाव, शेवगाव, जि.अहिल्यानगर(५४१६)
* जि.अहिल्यानगर(५५२२)
*अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर, जि.अहिल्यानगर(५१९४)
*अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची , संगमनेर (५२८७)
*अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, केडगाव (५४६१)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
*अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, मांची हिल (५४७९)
*धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज, वाळकी, अहिल्यानगर (५४६२)
*डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२)
*डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
l7nyma3r8xh3kyaht2p795ifaf6vmy9
2581859
2581858
2025-06-22T16:53:09Z
Pawar shushant
163177
/* फार्मसी */
2581859
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, [[नगर तालुका|अहिल्यानगर]] ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://rsmcopharmacy.com
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी||बोधेगाव, शेवगाव||http://www.kakadebpharmacy.in
|-
|||पारनेर||||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|-
|||अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.org
|-
|||अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.co.in
|-
|||अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी||मांची हिल,संगमनेर||
|-
|}
*धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज, वाळकी, अहिल्यानगर (५४६२)
*डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२)
*डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
9un7txk8pjx10xa82lst6v5nuyz384u
2581860
2581859
2025-06-22T16:58:53Z
Pawar shushant
163177
2581860
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, [[नगर तालुका|अहिल्यानगर]] ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://rsmcopharmacy.com
|-
|७||धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज||वाळकी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी||बोधेगाव, शेवगाव||http://www.kakadebpharmacy.in
|-
|||पारनेर||||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|-
|||अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.org
|-
|||अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.co.in
|-
|||अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी||मांची हिल,संगमनेर||
|-
|}
*, (५४६२)
*डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२)
*डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
9oobdxxwyun2nv5geq7w9stevwy1l8d
2581861
2581860
2025-06-22T17:03:28Z
Pawar shushant
163177
/* फार्मसी */
2581861
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, [[नगर तालुका|अहिल्यानगर]] ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://rsmcopharmacy.com
|-
|७||धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज||वाळकी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी||बोधेगाव, शेवगाव||http://www.kakadebpharmacy.in
|-
|||पारनेर||||
|-
|||डी.के. औटी कॉलेज ऑफ फार्मसी||पारनेर||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|-
|||अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.org
|-
|||अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.co.in
|-
|||अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी||मांची हिल,संगमनेर||
|-
|}
*, (५४६२)
* (५४९२)
*डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
rbb8yq62ujxen304e6nx8l6fk7o9964
2581862
2581861
2025-06-22T17:08:46Z
Pawar shushant
163177
2581862
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, [[नगर तालुका|अहिल्यानगर]] ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://rsmcopharmacy.com
|-
|७||धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज||वाळकी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी||बोधेगाव, शेवगाव||http://www.kakadebpharmacy.in
|-
|||पारनेर||||
|-
|||डी.के. औटी कॉलेज ऑफ फार्मसी||पारनेर||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|-
|||अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.org
|-
|||अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.co.in
|-
|||डॉ. इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी||वेल्हाले,संगमनेर||https://drithapepharmacy.com
|-
|||अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी||मांची हिल,संगमनेर||
|-
|}
*, (५४६२)
* (५४९२)
* संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
bfo80stgg21aty5d2owbdy90nzts5o3
2581863
2581862
2025-06-22T17:10:07Z
Pawar shushant
163177
2581863
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अहिल्यानगर जिल्हा''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील [[राहाता तालुका]] यात आहे.
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = अहिल्यानगर जिल्हा
| स्थानिक_नाव = नगर जिल्हा
|चित्र_नकाशा = Ahmednagar_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश- रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नाशिक]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अहिल्यानगर]]
|तालुक्यांची_नावे = १. [[अकोले तालुका|अकोले]] २. [[कर्जत तालुका|कर्जत]] ३. [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ४. [[जामखेड तालुका|जामखेड]] ५. [[नगर तालुका|नगर]] ६. [[नेवासा तालुका|नेवासा]] ७. [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ८. [[पारनेर तालुका|पारनेर]] ९. [[राहाता तालुका|राहाता]] १०. [[राहुरी तालुका|राहुरी]] ११. [[शेवगाव तालुका|शेवगाव]] १२. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] १३. [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] १४. [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
|लोकसंख्या_एकूण = ४५,४३,०८०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २६०
|शहरी_लोकसंख्या = १७.६७%
|साक्षरता_दर = ८०.२२%
|लिंग_गुणोत्तर = ९३९
|प्रमुख_शहरे = [[अहिल्यानगर]], [[श्रीरामपूर]], [[शिर्डी]], [[संगमनेर]] [[श्रीगोंदा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. पंकज आशिया
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[अहमदनगर लोकसभा मतदारसंघ|अहमदनगर]] <br /> २.[[शिर्डी लोकसभा मतदारसंघ|शिर्डी]]
|खासदारांची_नावे = १. [[निलेश लंके]]<br /> २. [[भाऊसाहेब वाकचौरे]]
|पर्जन्यमान_मिमी = ५०१.८
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|वाहन_नोंदणी=महा-१६, महा-१७
|पालकमंत्री=[[राधाकृष्ण विखे पाटील]]}}
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर
भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref>
== भौगोलिक स्थान ==
[[अहिल्यानगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी<sup>२</sup> असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा|नाशिक]] व [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर]], पूर्वेस [[बीड जिल्हा|बीड]], दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] व [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] आणि पश्चिमेस [[पुणे जिल्हा|पुणे]] व [[ठाणे जिल्हा|ठाणे]] हे जिल्हे आहेत. [[अहिल्यानगर]] जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा नदीवर]] जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहिल्यानगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हणले जाते. [[अहिल्यानगर]] सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-
* पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश
[[अकोले तालुका]] आणि [[संगमनेर तालुका]] यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड]] यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.
* मध्य भागातील पठारी प्रदेश
[[पारनेर तालुका]] आणि [[नगर तालुका]] आणि [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्याचा]], [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्याचा]] व [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत तालुक्याचा]] काही भर यात मोडतो.
* उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
यात [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[नेवासा तालुका| नेवासा]], [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा]] उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात [[गोदावरी नदी|गोदावरी]], [[प्रवरा नदी|प्रवरा]], [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सीना]] नद्यांचे खोरे येते.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने [[अकोले तालुका|अकोले]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांमध्ये [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे [[गोदावरी नदी|गोदावरी]] नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा [[घोड नदी|घोड]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[घोड नदी|घोड]], कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] व [[गोदावरी नदी|गोदावरी]] नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.
==हवामान==
[[अहिल्यानगर]] जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==
[[नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग]] (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील [[संगमनेर तालुका|संंगमनेर]] तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती [[अहिल्यानगर]]- [[पुणे]] या मार्गावर. [[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहिल्यानगर रेल्वे स्थानक]] हे [[दौंड]] - [[मनमाड]] रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून [[अहिल्यानगर]] - [[बीड]] - [[परळी]] आणि पुणतांबा- [[शिर्डी]] हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. [[संगमनेर|संंगमनेरहून]] [[भंडारदरा धरण|भंडारदरा धरणाकडे]] जाताना लागणारा [[विठे|विठे घाट]] व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! विद्यापीठाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||महात्मा फुले कृषी विद्यापीठ||[[राहुरी तालुका|राहुरी]]||https://mpkv.ac.in/
|-
|२||संजीवनी विद्यापीठ||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://www.sanjivani.edu.in/
|}
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर ||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.enggnagar.com
|-
|२||विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय||सारोळा बद्दी,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacoea.com
|-
|३||श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय||नेप्ती,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.scoea.org
|-
|४||आडसूळ टेक्निकल कॅम्पस||चास,[[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://sgvssatc.com
|-
|५||प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय||लोणी, [[राहाता तालुका|राहता]]||https://pravaraengg.org.in
|-
|६||राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय||कर्जुले हर्या,[[पारनेर तालुका|पारनेर]]||https://www.rgcoe.org
|-
|७||अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय||अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.avcoe.org
|-
|८||विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय||बोटा,[[संगमनेर तालुका|संगमनेर]]||https://www.vidyaniketanglobal.com
|-
|९||संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय||[[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]||https://sanjivanicoe.org.in
|-
|१०||परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय||काष्टी,[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]||https://parikramaengineering.com
|-
|११||समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय||राक्षी,[[शेवगाव तालुका|शेवगाव]]||https://www.dhakanecoe.co.in
|}
*
=== फार्मसी ===
{| class="wikitable"
|-
! क्र. !! महाविद्यालयाचे नाव !! गाव, तालुका !! संकेतस्थळ(वेबसाईट)
|-
|१||डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी||विळद घाट, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.vikhepharmacynagar.com
|-
|२||आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी||चास, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://www.adsulpharmacy.com
|-
|३||अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी||सोनेवाडी,केडगाव, [[नगर तालुका|अहिल्यानगर]] ||http://arihantpharmacynagar.org
|-
|४||काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी||नागपूर, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://kmcop.org.in
|-
|५||विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी||सारोळा बड्डी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://vacop.in
|-
|६||एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी||आनंद धाम रोड, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||https://rsmcopharmacy.com
|-
|७||धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज||वाळकी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]||
|-
|||नेवासा||||
|-
|||राहुरी||||
|-
|||कोपरगाव||||
|-
|||राहता||||
|-
|||शेवगाव||||
|-
|||आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी||बोधेगाव, शेवगाव||http://www.kakadebpharmacy.in
|-
|||पारनेर||||
|-
|||डी.के. औटी कॉलेज ऑफ फार्मसी||पारनेर||
|-
|||श्रीगोंदा||||
|-
|||जामखेड||||
|-
|||अकोले||||
|-
|||श्रीरामपूर||||
|-
|||संगमनेर||||
|-
|||अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.org
|-
|||अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी||संगमनेर एस. के.संगमनेर||https://www.amrutdpharm.co.in
|-
|||डॉ. इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी||वेल्हाळे,संगमनेर||https://drithapepharmacy.com
|-
|||अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी||मांची हिल,संगमनेर||
|-
|}
*, (५४६२)
* (५४९२)
* संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ओ कोळपेवाडी (५४६०)
*,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर (५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे , नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*, (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== विशेष ==
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज [[ज्ञानेश्वरी]]. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र [[नेवासा|नेवासे]] येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! [[डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील]] यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ [[धनंजय रामचंद्र गाडगीळ]] या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
==अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने==
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
|१||पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,||प्रवरानगर, [[राहता तालुका |राहता]]
|-
| २ || श्री गणेश सहकारी साखर कारखाना || गणेशनगर, [[राहाता तालुका|राहाता]]
|-
| ३ || मुळा सहकारी साखर कारखाना || सोनई, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
| ४ || लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना || भेंडा, [[नेवासा तालुका|नेवासा]]
|-
|५||स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लि.||माळेवाडी, वरखेड, [[नेवासा तालुका |नेवासा]]
|-
| ६ || अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. || अगस्तीनगर, [[अकोले तालुका|अकोले]]
|-
| ७ || अशोक सहकारी साखर कारखाना लि. || अशोकनगर, [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]]
|-
| ८ || डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. || शिवाजीनगर, [[राहुरी तालुका|राहुरी]]
|-
|९||प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड||वांबोरी, [[राहुरी तालुका| राहुरी]]
|-
| १० || सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. || अमृतनगर, [[संगमनेर तालुका|संगमनेर]]
|-
|११||श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.)||कवठे मलकापूर, [[संगमनेर तालुका |संगमनेर]]
|-
| १३ || गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड || गंगामाई, हरीनगर, [[शेवगाव तालुका|शेवगाव]]
|-
|१३||संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना||सुमननगर, बोधेगाव, [[शेवगाव तालुका |शेवगाव]]
|-
| १४ || बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. || हळगाव, [[जामखेड तालुका|जामखेड]]
|-
| १५ || श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड || अंबिकानगर, [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]]
|-
| १६ || कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना || गौतमनगर कोळपेवाडी, [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१७||सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) ||सहजानंदनगर,शिंगणापूर [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]]
|-
|१८||पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड||वाळकी देऊळगाव सिद्धी, [[नगर तालुका|अहिल्यानगर]]
|-
|१९|| कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना || पिंपळगाव पिसा, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२०||ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७)|| देवदैठण, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२१||गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४)|| हिरडगाव, [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]]
|-
|२२||सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि.|| श्रीगोंदा फॅक्टरी, [[श्रीगोंदा तालुका |श्रीगोंदा]]
|-
|२३||श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना||आदिनाथनगर, [[पाथर्डी तालुका |पाथर्डी]]
|-
|२४||श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड||देवीभोयरे,[[पारनेर तालुका |पारनेर]]
|-
|२५||कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अॅग्रो पॉवर लिमिटेड,||ढवळपुरी, [[पारनेर तालुका| पारनेर]]
|}
== ऐतिहासिक महत्तव ==
पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]] व [[मोगल]] साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात [[अगस्त्य|अगस्ती]] ऋषींनी [[विंध्य]] पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व [[गोदावरी]] नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील [[दायमाबाद]] येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात [[सिंधु संस्कृती|सिंधु संस्कृतीचे]] अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.
=== निजामशाही ===
{{मुख्य|निजामशाही}}
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्याचे]] पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी [[कैरो]], [[बगदाद]] या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, [[चांदबिबी|सुलताना चांदबिबी]] यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांचे]] वडील [[शहाजीराजे भोसले]] यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
पुण्यश्लोक राजमाता [[अहिल्याबाई होळकर]] यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
=== भारत छोडो आंदोलन ===
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[सरदार वल्लभभाई पटेल]], [[मौलाना आझाद]], डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व [[मौलाना आझाद]] यांनी [[गुबार - ए - खातिर]] हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
== राजकीय संरचना ==
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
=== अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ===
हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ|कर्जत-जामखेड]], [[पारनेर विधानसभा मतदारसंघ|पारनेर]], [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]], [[शेवगाव विधानसभा मतदारसंघ|शेवगाव-पाथर्डी]] व [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ|श्रीगोंदा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== शिर्डी लोकसभा मतदारसंघ ===
हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ|श्रीरामपूर]], [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ|शिर्डी]], [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]], [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ|संगमनेर]], [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ|कोपरगाव]], [[नेवासा विधानसभा मतदारसंघ|नेवासा]] या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
=== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ===
* [[अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ]]
* [[पारनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ]]
* [[श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[राहुरी विधानसभा मतदारसंघ]]
* [[शिर्डी विधानसभा मतदारसंघ]]
* [[अकोले विधानसभा मतदारसंघ]]
* [[कोपरगाव विधानसभा मतदारसंघ]]
* [[नेवासा विधानसभा मतदारसंघ]],
* [[संगमनेर विधानसभा मतदारसंघ]]
:तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
== शेती ==
ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात [[श्रीरामपूर]] येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे [[राहुरी]] येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]] होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले [[भंडारदरा धरण]], राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील [[मुळा धरण]] हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
===धार्मिक स्थळे===
* [[मोहटादेवी|जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर]]
* [[विशाल गणपती]] मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
* स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
* श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
* कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
* बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
* श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
* रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
* [[अमृतेश्वर मंदिर]], [[रतनवाडी]]
* जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
* दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
* [[जगदंबामाता मंदिर, टाहाकरी]]
* जगदंबा देवी मंदिर, राशिन
* श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
* [[भगवानगड]], ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
* [[रेणुकामाता मंदिर, केडगाव]]
* [[शनी-शिंगणापूर]]
* साईबाबा मंदिर, [[शिर्डी]]
* पैस खांब मंदिर, नेवासा
* वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
* विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
* श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
* [[सिद्धटेक]]
* गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
* [[देवगड (नेवासा)]]
* साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
* शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
* भगवती माता मंदिर, कोल्हार
* वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
* कुशाबाबा देवस्थान (सातवड)
* ढोलेश्वर देवस्थान (सातवड)
=== ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे ===
* [[अहिल्यानगर किल्ला]]
* सलाबत खान कबर
* [[चांदबिबी महाल]]
* फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
* धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
* किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
* कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.
=== निसर्गपर्यटन स्थळे ===
* [[भंडारदरा धरण]]
* [[हरिश्चंद्रगड]]
* [[कळसूबाई शिखर]]
* रेहेकुरी काळवीट अभयारण्य
* रांजणखळगे, निघोज
* डोंगरगण (अहिल्यानगर)
* पेमगिरी (संगमनेर) - वडाचे झाड
* साईबन, अहिल्यानगर
* [[मुळा धरण]]
== महत्त्वाची ठिकाणे ==
*'''कोकमठाण''' - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
*'''पुणतांबा''' - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
*'''मढी''' - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
*'''साकुरी''' - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
*[[राळेगण सिद्धी]] व [[हिवरे बाजार]] - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
*[[दायमाबाद]]- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
*'''राशिन -''' श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके ==
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
# [[अकोले तालुका|अकोले]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[कर्जत तालुका (अहमदनगर)|कर्जत]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]] ([[संगमनेर उपविभाग]])
# [[जामखेड तालुका|जामखेड]] ([[कर्जत उपविभाग]])
# [[नगर तालुका|नगर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[नेवासा तालुका|नेवासा]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[पारनेर तालुका|पारनेर]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[राहाता तालुका|राहाता]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[राहुरी तालुका|राहुरी]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[शेवगाव तालुका|शेवगाव]] ([[अहिल्यानगर उपविभाग]])
# [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] ([[अहिल्यानगर उपविभाग]]) नवीन रचनेनुसार
# [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]] ([[श्रीरामपूर उपविभाग]])
# [[संगमनेर तालुका|संगमनेर]] ([[संगमनेर उपविभाग]])
नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा [[कर्जत उपविभाग]]) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.
[[अहिल्यानगर]] शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.
तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी [[अहिल्यानगर]] शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.
स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव [[पारनेर]] तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे [[अहिल्यानगर]] जिल्ह्यातील [[शेवगाव]] तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = अहमदनगर जिल्हा
|उत्तर = [[नाशिक जिल्हा]]
|ईशान्य = [[छत्रपती संभाजीनगर जिल्हा]]
|पूर्व = [[बीड जिल्हा]]
|आग्नेय = [[धाराशिव जिल्हा]]
|दक्षिण = [[सोलापूर जिल्हा]]
|नैऋत्य = [[पुणे जिल्हा]]
|पश्चिम = [[ठाणे जिल्हा]]
|वायव्य = [[नाशिक जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{अहिल्यानगर जिल्हा}}
[[वर्ग:अहिल्यानगर जिल्हा]]
[[वर्ग:नाशिक विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
db8c4fvxc47ihvud4e249frvwe4iwin
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
0
9594
2581995
2337113
2025-06-23T07:50:34Z
Andre Engels
52
[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] कडे पुनर्निर्देशित
2581995
wikitext
text/x-wiki
#REDIRECT [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]]
8r80r9zbfopb0kbtiqvhlhpjr6mykgs
शेरलॉक होम्स
0
13972
2581782
2474177
2025-06-22T12:31:02Z
Guise
64083
/* द ग्रेट हाईट्स – होम्सच्या जीवनातील अदृश्य खंड */
2581782
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट काल्पनिक व्यक्ती
| पूर्ण नाव = शेरलॉक होम्स
| मालिका =
| चित्र = Sherlock Holmes Portrait Paget.jpg
| चित्र शीर्षक = सिडनी पेजेट याने रेखलेले [[इ.स. १९०४]] मधील कल्पनाचित्र
| कार्यकाल = [[इ.स. १८७७]] - [[इ.स. १९१४]]
| कारण =
| लेखक = सर [[आर्थर कॉनन डॉयल]]
| अभिनेता =
| आवाज =
| टोपणनाव =
| सहकारी = डॉ. वॉटसन
| प्रजाती =
| लिंग =
| व्यवसाय = सत्यान्वेषी
| बिरूद =
| संघटना =
| कार्यक्षेत्र =
| कुटुंब = मायक्रॉफ्ट होम्स (मोठा भाऊ)
| नातेवाईक =
| धर्म =
| राष्ट्रीयत्व = [[इंग्लंड]]
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''शेरलॉक होम्स''' ([https://en.wikipedia.org/wiki/Sherlock_Holmes इंग्लिश: Sherlock Holmes]) हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने सत्यान्वेषी (खाजगी गुप्तहेर) आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स इंग्लंडमधील लंडन शहरात राहात असून, आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असे.
१८८७ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झालेल्या होम्सवर डॉयल यांनी ४ कादंबऱ्या आणि ५६ लघुकथा लिहिल्या. “अ स्टडी इन स्कार्लेट” ही पहिली कादंबरी “बीटन्स ख्रिसमस ॲन्युअल” नावाच्या वार्षिकात १८८७ या वर्षी प्रकाशित झाली. दुसरी कादंबरी “द साइन ऑफ फोर”, 'लिपिनकॉट्स मंथली मॅगेझीन' या मासिकेत १८९० साली प्रकाशित झाली. या नंतर इ.स.१८९१ ते १९२७ पर्यंत “द स्ट्रँड मॅगझीन” मध्ये प्रकाशित झालेल्या लघुकथांमधून होम्स या पात्राला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. कथानकातील घटना १८८० ते १९१४ या कालावधीत घडतात.
शेरलॅाक होम्सच्या या कथा जगप्रसिद्ध असून तो आणि त्याचा सहकारी डाॅ. वाॅटसन हे जगभरातील गुप्तहेरकथा वाचकांच्या आणि कुमार वाचकांच्या गळ्यातील अजरामर काळासाठीचे ताईत बनले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काही मराठी कथांमधे, उदाहरणार्थ [[भा.रा. भागवत|भा.रा. भागवतांची]] पुस्तके, शेरलॅाकला "शरलॅाक" असे संबोधलेले दिसते.
डॉयल यांनी या कथा, होम्सचे सहकारी, मित्र आणि चरित्रकार डॉक्टर जॉन एच. वॉटसन हे कथन करीत आहेत, अशा पद्धतीने लिहिल्या आहेत. एकूण कथांपैकी केवळ चार वगळून बाकी सर्व कथांचे कथन डॉ. वॉटसन करतात. राहिलेल्या चार पैकी दोन कथांचे कथन स्वतः होम्स करतात आणि दोन कथा तृतीय-पुरुष दृष्टिकोनातून सांगितल्या गेल्या आहेत.
== पात्ररचनेमागील प्रेरणा ==
शेरलॉक होम्स या काल्पनिक पात्रामागील प्रेरणास्रोत हे डॉ. [[जोसेफ बेल]] हे आहेत, असे डॉयल यांनी नमूद केले आहे. डॉयलनी जोसेफ बेल यांच्या [[एडिंबरो रॉयल इन्फर्मरी]] या संस्थेत कारकुनी केली होती. होम्सप्रमाणेच बेलसुद्धा अगदी साध्या निरीक्षणांतून मोठ्या निष्कर्षांपर्यंत पोहोचत असत. [[रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स]] या महाविद्यालयामधील व्याख्याते सर [[हेन्री लिटलजॉन]] हेसुद्धा होम्सच्या पात्रामागची प्रेरणा आहेत असे मानले जाते. त्यांनी पोलीस सर्जन आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. या दोघांंमुळे सर आर्थर यांना गुन्हे अन्वेषणासाठी वैद्यकीय तपासणी आणि सूक्ष्म निरीक्षणे यांची जोड मिळाली.
== वैयक्तिक जीवन ==
[[File:A Study in Scarlet from Beeton's Christmas Annual 1887.jpg|left|thumb|upright|alt=Magazine cover featuring ''A Study in Scarlet'', with drawing of a man lighting a lamp|१८८७ मध्ये प्रथम प्रकाशित कथा 'अ स्टडी इन स्कार्लेट']]
डॉयल यांनी लिहिलेल्या कथांमध्ये होम्सच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अथवा नातेवाइकांबद्दल खूप कमी माहिती मिळते. “हिज लास्ट बो” या कथेतील घटना १९१४ मध्ये घडतात. या कथेमध्ये होम्सचे वय ६० वर्ष असल्याचे सांगितले गेले आहे. यावरून होम्सचे जन्म १८५४ मध्ये झाल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. 'द न्यू ॲनोटेटेड शेरलॉक होम्स”चे लेखक लेस्ली क्लीन्जर यांनी होम्सची जन्मतारीख ६ जानेवारी असल्याचे म्हणले आहे.
सूक्ष्म निरीक्षण आणि त्यातून काढायचे निष्कर्ष यांचा अभ्यास पदवीपूर्व काळातच चालू केल्याचे होम्स सांगतात. त्यांनी केलेली सुरुवातीची अन्वेषणे ही त्यांच्याचबरोबर शिकत असलेल्या सोबती विद्यार्थ्यांसाठी केल्याचे कळते. होम्स सुट्टीसाठी एका मित्राच्या घरी गेलेले असताना, त्या मित्राचे वडील होम्सचे निरीक्षणकौशल्य पाहून त्यांना सत्यान्वेशी होण्याचा सल्ला देतात. शिक्षण पूर्ण केल्यावर ६ वर्षे होम्स गुन्हे अन्वेषणाचे काम करतात. त्यानंतर आर्थिक ताणामुळे घरभाडे एकट्याला परवडत नसल्यामुळे ते डॉ. वॉटसन यांच्याबरोबर २२१ बी. बेकर स्ट्रीट या पत्त्यावर घर भाड्याने घेतात व तेथे राहू लागतात. एकत्र राहू लागल्यानंतर डॉ. वॉटसन होम्सच्या अन्वेषणकार्यामध्ये रुची घेऊ लागतात आणि त्यांच्या कामात त्यांना मदत करू लागतात. २२१ बी. बेकर स्ट्रीट येथील त्यांचे वास्तव्य १८८१ पासून झाल्याचे कळते. २२१बी हे घर “बेकर स्ट्रीट” या रस्त्याच्या सुरुवातीलाच असून, घराच्या पहिल्या मजल्यावर होम्सची व दुसऱ्या मजल्यावर डॉ. वॉटसन यांची खोली असते.
डॉ. वॉटसनशी ओळख व्हायच्या आधी होम्स एकटेच काम करत असत. क्वचित प्रसंगी ते काही विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी रस्त्यावरील उनाड मुलांची मदत घेत असत. या उनाड मुलांच्या टोळीला “द बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स” असे नाव त्यांनी ठेवले होते. 'द बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स'चा उल्लेख ३ कथांमध्ये होतो: 'अ स्टडी इन स्कार्लेट', 'द साइन ऑफ फोर' आणि 'द ॲडव्हेंचर ऑफ द क्रुकेड मॅन'
होम्सच्या पालकांचा उल्लेख कुठल्याही कथेत नाही, मात्र त्यांचे पूर्वज धनिक जमीनदार असल्याचे स्वतः होम्स एका प्रसंगी सांगतात. 'द ॲडव्हेंचर ऑफ द ग्रीक इंटरप्रीटर' या कथेमध्ये ते हॉरेस वेर्ने नावाच्या आपल्या फ्रेंच काकांचा उल्लेख करतात. ७ वर्षांनी मोठे असलेले होम्सचे वडील बंधू मायक्रॉफ्ट होम्स यांची ३ कथानकांमध्ये महत्त्वाची भूमिका असून एका कथेमध्ये त्यांचा नुसता उल्लेख आहे. मायक्रॉफ्ट होम्स हे ब्रिटिश सरकारमध्ये एका महत्त्वाच्या पदावर होते. अनेक सरकारी विभागांसंदर्भातील बरीच महत्त्वाची माहिती लक्षात ठेवून ती योग्य ठिकाणी आणि प्रसंगी वापरण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. सूक्ष्म निरीक्षण करण्याची आणि निष्कर्ष काढण्याची कला त्यांच्यापेक्षाही त्यांच्या बंधूंमध्ये कित्येक पटीने अधिक असल्याचे होम्स डॉ. वॉटसन यांना सांगतात. पण स्वभावाने आळशी असल्यामुळे थोरले होम्स आपला बराचसा वेळ त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या एका क्लब - “डायोजिनीज क्लब” - मध्ये घालवत असत.
== नातेसंबंध ==
शेरलाॅक माणूसघाणा असल्याने त्याच्या नातेसंबंधात फारच मोजके लोक येतात. डॉ. वॉटसन त्याचा सहकारी आणि सर्वात जवळची व्यक्ती म्हणून दिसते. शेरलाॅकचा सख्खा थोरला भाऊ मायक्राॅफ्ट काही वेळा कथांत अवतरतो, मात्र या भावांतील नाते फारसे उलगडत नाही.
शेरलाॅकच्या आयुष्यातील दुसरी व्यक्ती म्हणजे त्याची घरमालकीण हडसन बाई. त्यांच्याशी तो तुटक वागत असला तरी या दोघांत आपुलकीचे नाते दिसते. बऱ्याच चलचित्रांत, उदाहरणार्थ, बीबीसीच्या [[''शेरलॉक''(२०१०)]] या मालिकेत<ref>[http://www.bbc.co.uk/programmes/b018ttws बीबीसीच्या मालिकेचे पान]</ref>, खासकरून दुसऱ्या पर्वामधील पहिल्या भागात, या दोघांचे नाते परस्परांशी तुसडेपणे वागणाऱ्या मात्र एकमेकांवर प्रेम असणाऱ्या मायलेकांसारखे दाखवले आहे.
एरवी स्त्रियांबद्दल काही आकर्षण नसणारा शेरलाॅक '[[ए स्कॅन्डल इन बोहेमिया]]', [[बोहेमियातील भानगड]], या कथेत आलेली [[आयरीन ॲडलर]] नावाच्या स्त्रीबद्दल फार आदराने बोलताना दिसतो. आयरीन ॲडलरने त्याला पराभूत केलेले असते. या कथेची सुरुवात आणि शेवट पाहता शेरलाॅक आयरीन ॲडलरकडे आकर्षित झालेला दिसतो. या कथेचा वापर करून शेरलाॅक आणि आयरीन ॲडलर यांच्यातील प्रेमकथा [[बीबीसी]]च्या [[शेरलाॅक (२०१०)]] मालिकेत बनवलेली दिसते.
शेरलाॅकचा कट्टर शत्रू म्हणून प्रा.जेम्स मोरीआर्टी दिसतो. याच्याशी दोन हात करतानाच शेरलाॅकला मृत्यू आलेले "दि फायनल प्राॅब्लेम"मधे दाखवले आहे.
== डॉ. वॉटसन यांच्या बरोबरचा काळ ==
[[File:strand paget.jpg|right|thumb|upright|alt=Holmes (in deerstalker hat) talking to Watson (in a bowler hat) in a railway compartment|‘सिल्वर ब्लेझ' या कथेमधील एका चित्रात होम्स आणि डॉ. वॉटसन. चित्रकार: सिडनी पॅजेट]]
होम्सनी एकूण २३ वर्षे अन्वेषणाचे कार्य केले. त्यांपैकी १७ वर्षे ते डॉ. वॉटसन त्यांच्या सोबत होते. १८८७ मध्ये डॉ. वॉटसनच्या लग्नाआधी आणि पुढे त्यांचा पत्नीच्या निधनानंतर ते एकत्र राहत होते. २२१-बी बेकर स्ट्रीट येथील त्यांच्या घराची मालकीण मिसेस हडसन त्यांची घरगुती कामे व घराची देखरेखही करे.
बऱ्याचशा कथा डॉ. वॉटसन अन्वेषणाचा सारांश करत असल्याच्या पद्धतीने लिहिल्या गेल्या आहेत. होम्स अनेकदा डॉ. वॉटसनच्या सारांशिक लिखाणावर तीव्र टीका करत. त्यांचे म्हणणे असे की डॉ. वॉटसन सारांश लिहितांना मूळ अन्वेषणापेक्षा संबंधित लोकांची मनस्थिती आणि भावनांवर आणि घटनांच्या रंगीत चित्रणावर जास्त भर देत. त्यामुळे त्या सारांशाचे मुख्य बिंदू निष्कर्षणविज्ञान नसून व्यक्तिरेखा आणि घटना वर्णन असे.
लिखाणासंदर्भात दुमत असूनही त्यांच्यातील मैत्री घनिष्ट होती. एका प्रसंगी डॉ. वॉटसन यांना बंदुकाची गोळी लागते. अखेरीस जखम सौम्यच असल्याचे कळते पण आपल्याला गोळी लागल्यामुळे झालेली होम्सची तडफड पाहून डॉ. वॉटसनचे मन भरून येते. होम्सची भावनाशून्य स्वभावाची सवय असलेल्या डॉ. वॉटसनना त्यांची अशी प्रतिक्रिया पाहून सुखद धक्का बसतो<ref>संदर्भ वा कथा?</ref>.
== द ग्रेट हाईट्स – होम्सच्या जीवनातील अदृश्य खंड ==
[[File:Sidney Paget - Original illustration of The Death of Sherlock Holmes, 1893.png|left|thumb|upright=0.75|alt=Holmes and Moriarty wrestling at the end of a narrow path, with Holmes's hat falling into a waterfall|राईशेनबाख धबधब्याच्या इथे झालेली होम्स आणि मॉरियार्टी यांच्यात झटापट. चित्रकार: सिडनी पॅजेट ]]
१० वर्षे होम्सच्या कथा रेखाटल्यानंतर, आपल्या इतिहासविषयक लिखाणावर लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने डॉयल यांनी १८९३ मध्ये प्रकाशित कथा “द फायनल प्रॉब्लम” मध्ये होम्सच्या पात्राचा अंत केला. या कथेतील घटना १८९१ च्या वर्षात घडतात. राईशेनबाखच्या धबधब्यात प्रा. मॉरियार्टी बरोबरच्या सामन्यात पाय घसरून दरीत पडल्यामुळे होम्स आणि मॉरियार्टी दोघांचा मृत्यू होतो. होम्सच्या चाहत्यांना त्यांच्या मृत्यूचा स्वीकार नाही झाला आणि ते डॉयलकडे होम्सच्या कथा पुन्हा लिहिण्यास सुरू करण्याचा आग्रह करत राहिले. आठ वर्षे या आग्रहाचा प्रतिकार केल्यानंतर १९०१ मध्ये त्यांनी 'द हाऊंड ऑफ बास्करव्हिल' ही कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीतील घटना होम्सच्या मृत्युपूर्व काळात घडतात. १९०३ मध्ये प्रकाशित (आणि १८९४ मध्ये घडलेल्या) कथा 'द ॲडव्हेंचर ऑफ द एम्टी हाउस' मध्ये डॉयल यांनी होम्सला अखेर पुन्हा जीवित केले. मानसिक संघर्षानंतर होम्सच्या मृत्यूचा स्वीकार केलेल्या डॉ. वॉटसनला होम्सला जिवंत बघून धक्का बसतो. आपल्या शत्रूंना चुकवण्यासाठी मरण्याचा ढोंग केल्याचे होम्स डॉ. वॉटसनला सांगतात. होम्सवर आधारित कथांचा दुसरे पर्व या कथेनी सुरू होतो. दुसरे आणि शेवटचे पर्व १९२७ पर्यंत चालले.
पहिल्या आणि दुसऱ्या पर्वांमधील काळ (१८९१ ते १८९४) – म्हणजेच “द फायनल प्रॉब्लेम”मधील त्यांच्या मृत्यूपासून “द ॲडव्हेंचर ऑफ द एम्टी हाउस” मधील त्यांच्या परतीपर्यंतच्या काळाला होम्सच्या चाहत्यांनी “द ग्रेट हायॅटस” – म्हणजेच होम्सच्या अदृश्यतेचा काळ - असे नाव दिले आहे. 'द ग्रेट हाईट्स' या वाक्प्रचाराचा सर्वात पहिला वापर एडगर स्मिथ यांनी जुलै १९४६ मध्ये प्रकाशित त्झालेल्या 'शेरलॉक होम्स ॲडव्हेंचर द ग्रेट हाईट्स या लेखात केला. हा लेख 'बेकर स्ट्रीट जर्नल' या मालिकेत प्रकाशित झाला होता. १९०८ मध्ये प्रकाशित कथा 'द ॲडव्हेंचर ऑफ व्हिस्टीरिया लॉज' मधील घटना १८९२ या वर्षी घडल्याचे वर्णन डॉयल यांनी चुकून केल्याचे आढळते.
==निवृत्ती==
'हिज लास्ट बो' या कथेमध्ये होम्स आपल्या कामातून निवृत्ती घेऊन “ससेक्स डाउन्स” भागात राहण्यास गेल्याचे कळते. तिथे त्यांनी मधमाश्या पाळण्याचे काम हाती घेतल्याचेही कळते. या विषयावर ते एक पुस्तकही प्रकाशित करतात. या कथेमध्ये होम्स आणि डॉ. वॉटसन काही काळासाठी आपल्या निवृत्त जीवनाचा त्याग करून, पहिल्या विश्वयुद्धात हातभार देण्यास काही अन्वेषणे करतात. 'हिज लास्ट बो' व्यतिरिक्त 'द ॲडव्हेंचर ऑफ द लायन्स मेन' ही एकच कथा होम्सच्या निवृत्ती पश्चात घडते. होम्सच्या मृत्यूबद्दल कुठलीच माहिती आढळत नाही.
==व्यक्तिमत्त्व व सवयी==
[[File:Gold-01.jpg|thumb|alt=Man answering the door to a bowler-hatted man in a raincoat|"द ॲडव्हेंचर ऑफ द गोल्डन पिन्स-नेज" मधल्या एका दृश्याचे चित्र. चित्रकार: सिडनी पॅजेट"]]
शेरलॅाक उंच आणि सडपातळ आहे. त्याचे मस्तक मोठे असून नाक धारदार आहे. केस काळे आहेत. त्याची नजर भेदक आहे. अफूच्या सेवनामुळे त्याचे डोळे किंचित फिकट वाटतात; ते काळे आहेत. त्याची बोटे सडपातळनी लांब आहेत. शेरलॅाकला दाढी-मिशा आहेत का, हा बराच चर्चिला गेलेला विषय आहे. फारच क्वचित् दाढी वा मिशी असलेला शेरलॅाक चित्रांत वा चलचित्रांत दिसतो. मात्र ' रिटर्न आॅफ शेरलॅाक होम्स्'मधे वॉटसन 'तू दाढीमिशा वाढवल्यात', अशा आशयाचे विधान करताना दिसतो. यावरून शेरलॅाकला दाढी-मिशा नाहीत, असा निष्कर्ष काढता येतो.
शेरलॅाक पाईपमधून तंबाखू ओडतो. विचार करताना तो धूम्रपान करतो, बऱ्याचदा अतिविचार करताना वा काहीही काम नसले की तो अफू घेतो.
शेरलॅाक मितभाषी आहे. मात्र वाॅटसनसोबत तो बरेच बोलतो. अनेकदा तो फार लहरीनी विक्षिप्त वागतो. शेरलॅाक भुतांखेतांवर विश्वास ठेवत नाही. तो मुळात खूप आळशी आहे; केवळ घरी बसून विचार करायला त्याला आवडते. त्याला बाहेर पडून शारीरिक श्रम करत काम करणे आवडत नाही. मात्र, वेळ पडल्यास तो हे लीलया करतो. शेरलॅाकला मुष्टियुद्धाची आवड आहे, तो तलवारबाजीतही प्रवीण आहे. त्याला अभिनय आणि वेषांतर उत्तम साधते. वाॅटसनलाही कळणार नाही असे वेषांतर तो करतो.
शेरलॅाक इंग्लंडमधील प्रत्येक भागातील मातीचे गुणधर्म माहिती आहेत. त्याने विविध प्रकारच्या तंबाखूंचानी सिगरेटच्या राखेचा अभ्यास केला आहे; तो केवळ राखेवरून सिगरेटचा प्रकारनी उत्पादक ओळखू शकतो. त्याचा कागद आणि शाईंचा अभ्यासही उत्तम आहे.
होम्सला स्वच्छता आणि नीटनेटकेपणाची फारशी काळजी नसे. एखाद्या अन्वेषणात तल्लीन झाल्यावर अन्न ग्रहण करण्याचीही त्याला गरज भासत नसे. खाल्लेल्या अन्नाला पचवण्यामध्ये शारीरिक ऊर्जा वाया जाते असे त्यांचे मत असे. होम्सना सिगारेट, सिगार आणि चिलीम (pipe) ओढण्याची सवय होती. डॉ. वॉटसन त्यांच्या या व्यसनाची विशिष्ट निंदा करत नसला तरी या वस्तूंमुळे खोलीत निर्माण होणाऱ्या विषारी वातावरणाची निंदा मात्र नेहमी करे.
आपल्या संशोधन पद्धतीला शेरलॅाक Science of deduction म्हणतो. ही पद्धत म्हणजे बारीक निरीक्षणांतून माहिती गोळा करायची, तिचे वस्तुनिष्ठ पृथक्करण करायचे आणि तर्क बांधायचे. शेरलॅाकचे तर्क क्वचितच चुकत.
एखाद्या निष्पाप व्यक्तीला वाचवण्यासाठी आणि गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध करून त्याला शिक्षा मिळवून देण्यासाठी होम्स कित्येकदा पुरावे लपवणे, वस्तुस्थितीत फेरबदल, घरफोडी अशे कृत्य करत. हे कृत्य नैतिक पातळीवर न्याय्य असल्यामुळे डॉ. वॉटसनची त्यांना नुसती संमतीच नसून त्यांत त्यांचा सहभागही असे. पण कधी कधी गुन्हे सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत होम्स निरपराधी व्यक्तींची हाताळणी करत. अंतिम ध्येय कितीही नैतिक असले तरी निरपराधी लोकांना त्रास देऊन ते साधणे हे डॉ. वॉटसनना कधीच पटत नसे. ‘द ॲडव्हेंचर ऑफ चार्ल्स ऑगस्टस मिल्व्हर्टन’ या कथेमध्ये चार्ल्स ऑगस्टस मिल्व्हर्टन नामक गुन्हेगाराविरुद्ध पुरावे शोधात असताना, होम्स त्याच्याच घरातील एक मोलकरणीची मदत मिळवण्यासाठी तिला लग्नाचे खोटे वचन देतात. नंतर होम्सने असे केल्याचे कळाल्यावर डॉ. वॉटसन त्यांची निंदा करतात.
अनेक प्रसंगी होम्सवर ब्रिटिश सरकारच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या आणि गुप्त विषयांचे अन्वेषण करण्याची जबाबदारी पडत असे.
निरीक्षणकौशल्याने पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यात होम्सना आनंद मिळत असे. आपल्या निरीक्षणकौशल्यावर त्यांना खूप आत्मविश्वास असे. पण इतके कौशल्य असूनही त्यांनी कधीच प्रसिद्धीची इच्छा दर्शवली नाही. आपल्या कामाचे नावलौकिक ते नेहमीच पोलिसांना घेऊ देत असत. ब्रिटिश सरकारतर्फे बहाल केलेले सरदारपदही (knighthood) ते नाकारतात. लंडन शहराबाहेरील पोलीस देखील, योगायोगाने होम्स जवळपास असल्यास त्यांची मदत घेत. डॉ. वॉटसन यांनी प्रकाशित केलेल्या लेखांमधून होम्सना खरी प्रसिद्धी मिळते. या प्रसिद्धीमुळे कित्येक गरजू लोक आपल्या समस्येच्या समाधानासाठी होम्सकडे येत. लोकांना होम्सवर पोलिसांपेक्षा जास्त विश्वास असल्याचे कळते. हा विश्वास होम्सच्या प्रसिद्धीबरोबर वाढत गेलेला दिसतो. लंडनचे पंतप्रधान आणि बोहेमियाचे राजा देखील २२१-बी येथील होम्सच्या निवासस्थानात, काही राष्ट्रस्तरीय व संवेदनशील समस्यांबाबत त्यांची भेट घेऊन त्यांची मदत मागतात.
[[File:SidneyEdwardPaget.jpg|thumb|left|alt=Young man in a suit, looking left|सिडनी पॅजेट, यांनी 'द स्ट्रँड मॅगझीन' मधल्या कथांसाठीसाठी बनवलेल्या चित्रांमुळे होम्स व डॉ. वॉटसन यांना चेहरा मिळाला.]]
प्रसिद्धीची इच्छा नसली तरी होम्सना आपल्या कौशल्यांची स्तुती केलेली फार आवडत असे. प्रशंसेला ते नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत. एरवी अनाग्रही आणि भावनाशून्य असलेले होम्स एखाद्या अन्वेषणात गुंतले की सजीव आणि उत्तेजित होत. गुन्हेगाराला उघडकीस आणण्यास होम्स अनेकदा आपल्या नाटकी प्रतिभेचा वापर करत. डॉ. वॉटसन किंवा पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यासाठीच ते असे करत.
डॉ. वॉटसनव्यतिरिक्त इतर कोणाच्याही मैत्री अथवा संगतीला ते प्रोत्साहन देत नसत. डॉ. वॉटसनचे एक मित्र एकदा त्यांना व होम्सना सुट्टीसाठी त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण देतात. डॉ. वॉटसनचे मित्र अविवाहित असून त्या घरात त्यांना पूर्ण मोकळीक मिळणार, केवळ या कारणाने तिथे जायला होम्स तयार होतात. ‘द ॲडव्हेंचर ऑफ द ग्लोरिया स्कॉट’ या कथेमध्ये होम्स डॉ. वॉटसना सांगतात की त्यांच्या २ वर्षांच्या विद्यालयीन काळातही त्यांचा व्हिक्टर ट्रेवर नावाचा एकच मित्र होता. ते करत असलेला अभ्यास हा त्यांच्या सोबती विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे त्यांच्यात मिसळण्याची किंवा त्यांच्या सोबतीत वेळ घालवण्याची त्यांना संधीही मिळत नसे आणि त्याची गरजही त्यांना भासत नसे.
संगीत, विशेषतः व्हायोलीन वादनाची होम्सना आवड होती. ते स्वतः उत्तम व्हायोलीन वादन करत. ‘द ॲडव्हेंचर ऑफ द रेड हेडेड लीग’ मध्ये होम्स आपल्या अन्वेषणकार्याला काही काळ विराम देऊन विश्रांती करता पाब्लो डे सारासाटे यांचे व्हायोलीन वादन ऐकायला जातात. गायनात (विशेषतः वाग्नर यांच्या संगीतात) असलेली त्यांची रूची ‘द ॲडव्हेंचर ऑफ द रेड सर्कल’ मध्ये दिसून येते.
==मादक पदार्थांचा वापर==
[[File:Sherlock Holmes - The Man with the Twisted Lip (colored).jpg|thumb|right|alt=Holmes in a blue bathrobe, reclining against a pillow and smoking his pipe|'द ॲडव्हेंचर ऑफ द मॅन विथ द ट्विस्टेड लिप' मधील होम्सचे पोर्ट्रेट. चित्रकार: सिडनी पॅजेट. वर्ष: १८९१]]
जटिल समस्या सोडवण्यामध्ये त्यांचे मन सक्रिय आणि क्रियाशील राही, पण अन्वेषणकार्यात गुंतलेले नसले तर होम्सची कंटाळवाणी अवस्था होई. अशावेळी ते कोकेनचे ७% सौम्य मिश्रणाचे इंजेक्शन घेत. क्वचित प्रसंगी होम्स मॉरफीनचाही वापर करत, पण कोकेनइतके त्यांना मॉरफीन आवडत नसे. १९-साव्या शतकातील इंग्लंडमध्ये या दोन्ही पदार्थांचा वापर कायदेशीर होता. एका डॉक्टरच्या नात्याने व त्यांचा एकुलता एक मित्र या नात्याने डॉ. वॉटसन होम्सच्या या व्यसनाचे तीव्र विरोध करत. होम्सच्या मानसिक आरोग्यावर आणि बुद्धिमत्तेवर होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना सतत काळजी लागून असे.
तंबाखू, सिगारेट, सिगार यांचे सेवन होम्स व डॉ. वॉटसन दोघे करत. होम्स केवळ राखेवरून सिगारेट किंवा सिगारची छाप ओळखत.
‘द ॲडव्हेंचर ऑफ द मिसिंग थ्री-क्वॉर्टर’ मध्ये होम्सची ड्रग्सच्या वियोगाची सहनशक्ती वाढलेली दिसते. असे असले तरी होम्सचे व्यसन कायमचे निघून गेले नसून केवळ सुप्तावस्थेत असल्याची चिंता डॉ. वॉटसन याच कथेत प्रकट करतात.
== शेरलॅाकचा प्रभाव ==
शेरलॅाकचा प्रभाव नंतरच्या सर्वच गुप्तहेरकथांवर जाणवतो. बंगालीतील [[व्योमकेश बक्षी]] यांच्यावर व [[सत्यजित राय]] यांच्या [[फेलूदा]]वरही हा प्रभाव दिसून येतो.
शेरलाॅकवरचे चलच्चित्रपट इतके प्रसिद्ध पावले की ऑर्थर काॅनन डाॅयल यांना इंग्लंडच्या राणीने '[[सर]]' हा किताब दिला. दि फायनल प्राॅब्लेम (The Final Problem) कथेमधे डाॅयल यांनी शेरलाॅक आणि [[जेम्स मोरीआर्टी]] यांच्या झटापटीत दोघे [[राईशेनबाख धबधब्या]]वरून पडून मृत्युमुखी पडतात असे दाखवले. शेरलाॅकला संपवायचे, असा त्यांचा साधा हेतू होता. मात्र यावर जगभरातील वाचक खवळले. परिणामी त्यांना "His Last Bow" मधील शेरलाॅकच्या आठवणी लिहाव्या लागल्या. त्यातही वाचकांचे समाधान न झाल्याने, अखेरीस "The Return of Sherlock Holmes" कथातून त्यांना शेरलाॅकला परत जिवंत करावे लागले.
शेरलॅाकचा कथेतील पत्ता "[[२२१बी , बेकर रस्ता]], लंडन " असा आहे. या रस्त्यावर मुळात लंडनमधे २२१बी क्रमांकाचे घरच नव्हते. जेव्हा रस्ता वाढून ही घरे बनली, तेव्हा २२१बी क्रमांकाचे घर २२१बी शेरलॅाक [[संग्रहालया]]करिता राखून ठेवले गेले.
मूळ कथा प्रकाशित होताना बऱ्याच लोकांना शेरलॅाक खरा मनुष्य आहे, असे वाटे.
== मराठी भाषांतरे ==
सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. ऑर्थर कॅनाॅन डाॅयल यांच्या मूळ कथा जरी केवळ कुमारांसाठी नसल्या, तरी कुमारांसाठी या कथांचे इंग्रजी सोपे रूप केले गेले आहे. मराठीतील बव्हांशी भाषांतरे कुमारांसाठी केली गेली आहेत. त्यांतली काही अशी : -
* संपूर्ण शेरलॉक होम्स (गजानन क्षीरसागर)
* शेरलाॅक होम्सच्या चातुर्यकथा (दिलीप चावरे, डायमंड प्रकाशन)
* शेरलॉक होम्सचं पुनरागमन (दिलीप चावरे)
* शेरलाॅक होम्सच्या साहसकथा (दिलीप चावरे, डायमंड प्रकाशन)
* शेरलॉक होम्सः सुपर-ब्रेन ("द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल" व "द व्हॅली ऑफ फिअर" या दोन कादंबऱ्या). लेखक - पंढरीनाथ सावंत.
* शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल (प्रवीण जोशी)
* द व्हॅली ऑफ फियर (कादंबरी, लेखक - प्रवीण जोशी)
* शेरलॉक होम्सच्या पाच कथा-द ॲडव्हेंचर्स ऑफ चार्ल्स ऑगस्टस मिलव्हर्टन (घात आणि आघात), द डिसॲपिअरन्स ऑफ लेडी फ्रॅन्सिस कार फॅक्स (काळ आला होता पण...), द ॲडव्हेंचर ऑफ ब्लॅक पीटर (काळोखातले कृष्णकृत्य), द ॲडव्हेंचर्स ऑफ द डेव्हिल्स फूट (सैतानी पाऊल) आणि द प्रॉब्लेम अँड थॉर ब्रिज (थॉर ब्रिजवरचे सूडनाटय). लेखिका - बिंबा केळकर.
* शाबास, शेरलॉक होम्स! : ( [[भा.रा. भागवत]]), [[उत्कर्ष प्रकाशन]] (पाच पुस्तके)
* शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा भाग १ ते ६, ([[भालबा केळकर]])
*[[बॅस्करव्हीलचा शाप]] : ([[रमेश मुधोळकर]]), [[अनमोल प्रकाशन]])
* साहसी शेरलॉक होम्स (संजय कप्तान)
* शेरलॉक होम्सच्या कर्तृत्त्व कथा (जयको प्रकाशन)
* शेरलॉक होम्सच्या साहसी कथा (जयको प्रकाशन)
* शेरलॉक होम्सच्या अखेरच्या काही साहसी कथा (जयको प्रकाशन)
== चलच्चित्रपट ==
शेरलॅाकवर कृष्णधवल चित्रपट काळापासून चलच्चित्रपट अणि मालिका बनल्या आहेत.
* [[जेरेमी ब्रेट]]ची "शेरलॅाक होम्स" मालिका<ref>https://en.wikipedia.org/wiki/Sherlock_Holmes_(1984_TV_series)</ref> अतीशय प्रसिद्ध आहे. यातील ब्रेटचा शेरलॅाक वाचकांनाही भावतो.
* (२००९) "[[शेरलॅाक]], भाग-१,२" नामक [[राॅबर्ट डाऊनी ज्यु.]]चे चित्रपट<ref>http://www.imdb.com/title/tt0988045/?ref_=fn_tt_tt_5</ref>,<ref>http://www.imdb.com/title/tt1515091/?ref_=fn_tt_tt_6</ref> बरेच चालले, मात्र वाचकांना यातील शेरलॅाक आॅर्थर काॅनन डाॅयलच्या शेरलॅाकहून फारच वेगळा वाटला<ref>http://www.bbcamerica.com/anglophenia/2011/12/sherlock-vs-sherlock-robert-downey-jr-or-benedict-cumberbatch</ref>.
* (२०१०) [[बीबीसी]]ने काढलेल्या "[[शेरलॅाक]]"मालिकेत शेरलॅाक आधुनिक काळात आसलेला दाखवलाय <ref>[http://www.bbc.co.uk/programmes/b018ttws बीबीसीच्या मालिकेचे पान]</ref>. ही मालिका प्रचंड गाजली. यातील शेरलॅाकबद्दल वाचकांच्या संमिश्र प्रतिक्रीया होत्या<ref>http://www.bbcamerica.com/anglophenia/2011/12/sherlock-vs-sherlock-robert-downey-jr-or-benedict-cumberbatch</ref>.
*(२०१५) [[मि. होम्स]], सर [[आयन मॅकलेन]] यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात शेरलॅाकच्या निवृत्तिकालाचे चित्रण आहे<ref>http://www.imdb.com/title/tt3168230/</ref>.
==संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{कॉमन्स वर्ग|Sherlock Holmes|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:होम्स, शेरलॉक}}
[[वर्ग:काल्पनिक सत्यान्वेषी]]
[[वर्ग:काल्पनिक व्यक्ती]]
[[वर्ग:शेरलॉक होम्स|*]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
tox7bdrpz33u8vgvtq4aakpobbqqoa2
झी मराठी
0
14071
2581816
2581779
2025-06-22T14:23:36Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/27.97.85.152|27.97.85.152]] ([[User talk:27.97.85.152|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2580947
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी
|नाव = झी मराठी
|चित्र = Zee marathi logo 2025.jpg
|चित्रसाईज = 200px
|चित्रमाहिती =
|चित्र२ =
|चित्र२साईज =
|चित्र२माहिती =
|सुरुवात = १५ ऑगस्ट १९९९
|शेवटचे_प्रसारण =
|चित्र_प्रकार =
|प्रेक्षक_संख्या =
|प्रेक्षक_संख्या_सध्या =
|प्रेक्षक_संख्या_माहिती =
|नेटवर्क =
|मालक = [[झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस]]
|ब्रीदवाक्य = मी मराठी, झी मराठी
|देश = [[भारत]]
|प्रसारण क्षेत्र =
|मुख्यालय = १३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, [[वरळी]], [[मुंबई]], ४०००१८
|जुने नाव = अल्फा टीव्ही मराठी
|बदललेले नाव =
|भगिनी वाहिनी = [[झी युवा]], [[झी टॉकीज]], [[झी २४ तास]], [[झी वाजवा]], [[झी चित्रमंदिर]]
|प्रसारण वेळ = संध्या. ६.३० ते रात्री ११ (प्राइम टाइम)
|संकेतस्थळ = http://www.zeemarathi.com
}}
'''झी मराठी''' ही [[झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस]] समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली. २७ मार्च २००५ पर्यंत ही वाहिनी '''अल्फा टीव्ही मराठी''' या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवले जातात. '''झी मराठी एचडी''' वाहिनी ही २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरू झाली. महिन्याच्या रविवारी [[झी मराठी महाएपिसोड]] प्रसारित केले जातात.
== लोगो ==
[[चित्र:Zee Marathi Official Logo.jpg|100px|२०१७-२०२५]]
[[चित्र:Zeemarathi.gif|100px|२०११-२०१७]]
== माहिती ==
सुरुवातीला वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार मालिका दाखवण्यात येत असे, पण १ जुलै २००७ पासून मालिका सोमवार ते शनिवार दाखवण्यास सुरुवात झाली. २४ जुलै २०१७ पासून झी मराठीने दुपारचा नवा प्राईम टाइम सुरू केला होता, परंतु त्यास लोकांचा प्रतिसाद न मिळाल्याने २५ नोव्हेंबर २०१७ रोजी हा प्राईम टाइम बंद करण्यात आला. १३ फेब्रुवारी २०२३ पासून "आपली दुपार, झी मराठी दुपार" नावाने पुन्हा दुपारी मालिका सुरू केल्या होत्या, पण कमी टीआरपी अभावी दुपारच्या मालिका २७ मे २०२३ रोजी बंद करण्यात आल्या. झी मराठी वाहिनीने ''[[जय मल्हार]]'' आणि ''[[एका लग्नाची दुसरी गोष्ट]]'' या मालिकांच्या एपिसोड्सवरून चित्रपट तयार केले आहेत.
कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीचे दैनंदिन कार्यक्रम २७ मार्च २०२० ला बंद करण्यात आले, परंतु ८ जून २०२० पासून नवीन लाॅकडाऊन विशेष मालिका सुरू करण्यात आल्या. तसेच १३ जुलै २०२० पासून दैनंदिन कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यादिवशी मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करण्याचे झी मराठीकडून आवाहन करण्यात आले होते.
मुंबई पोलिसांना कामातून थोडी विश्रांती मिळावी म्हणून झी मराठी दरवर्षी '''स्वरतरंग''' हा कार्यक्रम आयोजित करत असे. एप्रिल २०१४ पासून झी मराठीने '''नक्षत्र''' या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तसेच झी मराठीने ''[[नक्षत्रांचे देणे (कार्यक्रम)|नक्षत्रांचे देणे]]'' या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत. ''[[मनोरंजनाचा अधिकमास]]'' याद्वारे झी मराठीतर्फे दरवर्षी मे अथवा ऑक्टोबर महिन्याच्या दर रविवारी मालिका प्रक्षेपित करण्यात येतात.
झी मराठी वाहिनीने ''[[झी मराठी दिशा]]'' हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ९ डिसेंबर २०१७ रोजी सुरू केले, पण काही कारणास्तव १२ ऑक्टोबर २०१९ रोजी हे साप्ताहिक बंद करण्यात आले. याबरोबरच '''खाली डोकं वर पाय''' (लहान मुलांसाठी उन्हाळी सुट्टीतील मासिक), '''सुखकर्ता''' (गणेशोत्सव विशेष मासिक) आणि '''उत्सव नात्यांचा''' (दिवाळी विशेष मासिक) ही वार्षिक मासिके सुरू केली होती. तसेच नोव्हेंबर २०१५ साली महिला सक्षमीकरणासाठी झी मराठी जागृती हा नवा उपक्रम सुरू केला.
=== ॲप्लिकेशन्स ===
झी मराठीने मोबाईल ॲप्स देखील सुरू केले आहेत.
# झी मराठी ॲप (ओझी ॲप / [[झी फाईव्ह]] ॲप)
# तुमचं आमचं जमलं ॲप
# होम मिनिस्टर ॲप
# किसान अभिमान ॲप
# टॅलेंट ॲप
=== नाटक ===
झी मराठीने २०१८ पासून नाटकांची प्रस्तुती करण्यास सुरुवात केली.
# [[हॅम्लेट]]
# आरण्यक
# नटसम्राट
# अलबत्या गलबत्या
# एका लग्नाची पुढची गोष्ट
# तिला काही सांगायचंय!
# इडियट्स
# राजाला जावई हवा
# कापूसकोंड्याची गोष्ट
# झुंड
# तीसरे बादशाह हम!
# इब्लिस
# नियम व अटी लागू
== प्रसारित मालिका ==
{| class="wikitable sortable"
! प्रसारित दिनांक
! मालिका
! वेळ
! रूपांतरण
|-
| ८ जुलै २०२४
| [[लाखात एक आमचा दादा]]
| संध्या. ६.३० वाजता
| तमिळ मालिका अण्णा
|-
| २३ सप्टेंबर २०२४
| [[सावळ्याची जणू सावली]]
| संध्या. ७ वाजता
| बंगाली मालिका कृष्णकोळी
|-
| १२ फेब्रुवारी २०२४
| [[पारू (मालिका)|पारू]]
| संध्या. ७.३० वाजता
| तेलुगू मालिका मुद्धा मंदारम
|-
| २३ डिसेंबर २०२४
| [[लक्ष्मी निवास]]
| रात्री ८ ते ९ (१ तास)
| कन्नड मालिका लक्ष्मी निवासा
|-
| ३० जून २०२५
| [[कमळी (मालिका)|कमळी]]
| रात्री ९ वाजता
| तेलुगू मालिका मुत्याला मुग्गू
|-
| १२ फेब्रुवारी २०२४
| [[शिवा (मालिका)|शिवा]]
| रात्री ९.३० वाजता
| उडिया मालिका सिंदुरा बिंदू
|-
| २ जून २०२५
| [[देवमाणूस - मधला अध्याय]]
| रात्री १० वाजता
|
|-
| १७ फेब्रुवारी २०२५
| [[तुला जपणार आहे]]
| रात्री १०.३० वाजता
| कन्नड मालिका ना निन्ना बिडलारे
|}
=== कथाबाह्य कार्यक्रम ===
{| class="wikitable sortable"
! प्रसारित दिनांक
! कथाबाह्य कार्यक्रम
! वेळ
|-
| ८ जून २०२०
| [[वेध भविष्याचा]]
| सकाळी ७ वाजता
|-
| लवकरच...
| [[चला हवा येऊ द्या]]
| {{TBA}}
|}
=== नव्या मालिका ===
{| class="wikitable sortable"
! प्रसारित दिनांक
! मालिका
! रूपांतरण
|-
| rowspan="2" {{TBA}}
| जगद्धात्री
| बंगाली मालिका जगद्धात्री
|-
| इच्छाधारी नागीण
| हिंदी मालिका नागिन - वादों की अग्निपरीक्षा
|}
== जुन्या मालिका ==
# [[१०० डेझ (मालिका)|१०० डेझ]]
# [[३६ गुणी जोडी]]
# [[४०५ आनंदवन]]
# [[अंकुर (मालिका)|अंकुर]]
# [[अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?]]
# [[अग्गंबाई सासूबाई]]
# [[अग्गंबाई सूनबाई]]
# [[अजूनही चांदरात आहे]]
# [[अधुरी एक कहाणी]]
# [[अनुबंध (मालिका)|अनुबंध]]
# [[अप्पी आमची कलेक्टर]]
# [[अभिलाषा (मालिका)|अभिलाषा]]
# [[अमरप्रेम (मालिका)|अमरप्रेम]]
# [[अरुंधती (मालिका)|अरुंधती]]
# [[अल्टी पल्टी सुमडीत कल्टी]]
# [[अवंतिका (मालिका)|अवंतिका]]
# [[अवघाचि संसार]]
# [[असंभव (मालिका)|असंभव]]
# [[असे हे कन्यादान]]
# [[अस्मिता (मालिका)|अस्मिता]]
# [[आभाळमाया]]
# [[आभास हा]]
# [[उंच माझा झोका]]
# [[ऊन पाऊस (मालिका)|ऊन पाऊस]]
# [[एक गाव भुताचा]]
# [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]]
# [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]]
# [[एकाच ह्या जन्मी जणू]]
# [[कळत नकळत (मालिका)|कळत नकळत]]
# [[का रे दुरावा]]
# [[काय घडलं त्या रात्री?]]
# [[कारभारी लयभारी]]
# [[काहे दिया परदेस]]
# [[कुंकू (मालिका)|कुंकू]]
# [[कुलवधू (मालिका)|कुलवधू]]
# [[कॉन्स्टेबल कामना कामतेकर]]
# [[खुलता कळी खुलेना]]
# [[गाव गाता गजाली]]
# [[गुंतता हृदय हे]]
# [[ग्रहण (मालिका)|ग्रहण]]
# [[घरात बसले सारे]]
# [[घेतला वसा टाकू नको]]
# [[चंद्रविलास]]
# [[चूकभूल द्यावी घ्यावी]]
# [[जगाची वारी लयभारी]]
# [[जय मल्हार]]
# [[जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा]]
# [[जागो मोहन प्यारे]]
# [[जाडूबाई जोरात]]
# [[जावई विकत घेणे आहे]]
# [[जुळून येती रेशीमगाठी]]
# [[टोटल हुबलाक]]
# [[डिस्कव्हर महाराष्ट्र]]
# [[ती परत आलीये]]
# [[तुझं माझं जमेना (मालिका)|तुझं माझं जमेना]]
# [[तुझं माझं ब्रेकअप]]
# [[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]
# [[तुझ्यात जीव रंगला]]
# [[तुझ्याविना (मालिका)|तुझ्याविना]]
# [[तुला पाहते रे]]
# [[तुला शिकवीन चांगलाच धडा]]
# [[तू चाल पुढं]]
# [[तू तिथे मी]]
# [[तू तेव्हा तशी]]
# [[दार उघड बये (मालिका)|दार उघड बये]]
# [[दिल दोस्ती दुनियादारी]]
# [[दिल दोस्ती दोबारा]]
# [[दिल्या घरी तू सुखी राहा]]
# [[देवमाणूस]]
# [[देवमाणूस २]]
# [[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]
# [[नवरी मिळे हिटलरला]]
# [[नवा गडी नवं राज्य]]
# [[नांदा सौख्य भरे]]
# [[नाममात्र]]
# [[पसंत आहे मुलगी]]
# [[पाहिले न मी तुला]]
# [[पिंजरा (मालिका)|पिंजरा]]
# [[पुन्हा कर्तव्य आहे]]
# [[प्रदक्षिणा (मालिका)|प्रदक्षिणा]]
# [[बंधन (मालिका)|बंधन]]
# [[बाजी (मालिका)|बाजी]]
# [[भागो मोहन प्यारे]]
# [[भाग्यलक्ष्मी (मालिका)|भाग्यलक्ष्मी]]
# [[भाग्याची ही माहेरची साडी]]
# [[मन उडू उडू झालं]]
# [[मन झालं बाजिंद]]
# [[मला सासू हवी]]
# [[मस्त महाराष्ट्र]]
# [[महाराष्ट्राची किचन क्वीन]]
# [[माझा होशील ना]]
# [[माझिया प्रियाला प्रीत कळेना]]
# [[माझी तुझी रेशीमगाठ]]
# [[माझे पती सौभाग्यवती]]
# [[माझ्या नवऱ्याची बायको]]
# [[मालवणी डेझ]]
# [[मिसेस मुख्यमंत्री]]
# [[यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची]]
# [[या सुखांनो या]]
# [[येऊ कशी तशी मी नांदायला]]
# [[रात्रीस खेळ चाले]]
# [[रात्रीस खेळ चाले २]]
# [[रात्रीस खेळ चाले ३]]
# [[राधा ही बावरी]]
# [[लवंगी मिरची (मालिका)|लवंगी मिरची]]
# [[लक्ष्मणरेषा (मालिका)|लक्ष्मणरेषा]]
# [[लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू]]
# [[लज्जा (मालिका)|लज्जा]]
# [[लागिरं झालं जी]]
# [[लाडाची मी लेक गं!]]
# [[लोकमान्य (मालिका)|लोकमान्य]]
# [[वहिनीसाहेब]]
# [[वादळवाट]]
# [[वारस (मालिका)|वारस]]
# [[शुभं करोति (मालिका)|शुभं करोति]]
# [[शेजारी शेजारी पक्के शेजारी]]
# [[श्रीयुत गंगाधर टिपरे]]
# [[सत्यवान सावित्री (मालिका)|सत्यवान सावित्री]]
# [[साडे माडे तीन (मालिका)|साडे माडे तीन]]
# [[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]
# [[सारं काही तिच्यासाठी]]
# [[सावित्री (मालिका)|सावित्री]]
# [[साहेब बीबी आणि मी]]
# [[स्वराज्यरक्षक संभाजी]]
# [[हम तो तेरे आशिक है]]
# [[हृदयी प्रीत जागते]]
# [[होणार सून मी ह्या घरची]]
# अग्निपरीक्षा
# आक्रित
# अल्फा स्कॉलर्स
# अल्फा बातम्या
# आमच्यासारखे आम्हीच
# आकाश पेलताना
# आम्ही ट्रॅव्हलकर
# आमने सामने
# अर्थ
# अभियान
# असा मी तसा मी
# बुक शेल्फ
# बुवा आला
# बोल बाप्पा
# भटकंती
# चक्रव्यूह एक संघर्ष
# कॉमेडी डॉट कॉम
# क्रिकेट क्लब
# शेफ व्हर्सेस फ्रीज
# डार्लिंग डार्लिंग
# दे धमाल
# डिटेक्टिव्ह जय राम
# दिलखुलास
# दुहेरी
# दुनियादारी
# एक हा असा धागा सुखाचा
# एका श्वासाचे अंतर
# गहिरे पाणी
# घडलंय बिघडलंय
# गुडमॉर्निंग महाराष्ट्र
# गीतरामायण
# हा कार्यक्रम बघू नका!
# हसा चकट फू
# हाऊसफुल्ल
# होम स्वीट होम
# इंद्रधनुष्य
# जगावेगळी
# जल्लोष गणरायाचा
# जिभेला काही हाड
# जोडी नं.१
# कथाकथी
# खरंच माझं चुकलं का?
# किनारा
# कोपरखळी
# क्या बात है!
# मानसी तुमच्या घरी
# मेघ दाटले
# मिसाळ
# मिशा
# मृण्मयी
# मुंबई पोलीस
# नमस्कार अल्फा
# नायक
# नुपूर
# पतंजलि योग
# पेशवाई
# पिंपळपान
# पोलीस फाईल्स
# प्रपंच
# राम राम महाराष्ट्र
# रिमझिम
# रेशीमगाठी
# ऋणानुबंध
# साईबाबा
# सांजभूल
# सूरताल
# शॉपिंग शॉपिंग
# श्रावणसरी
# थरार
# तुंबाडचे खोत
# युनिट ९
# वाजवू का?
# व्यक्ती आणि वल्ली
# वस्त्रहरण
# युवा
# झी न्यूझ मराठी
# झाले मोकळे आकाश
# झुंज
=== अनुवादित मालिका ===
# [[झाशीची राणी (मालिका)|झाशीची राणी]]
# [[जय भीम: एका महानायकाची गाथा]]
== कथाबाह्य कार्यक्रम ==
# [[आम्ही सारे खवय्ये]]
# [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]
# [[सा रे ग म प]] (११ पर्वे)
# [[फू बाई फू]] (९ पर्वे)
# [[एका पेक्षा एक]] (७ पर्वे)
# [[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]] (४ पर्वे)
# [[खुपते तिथे गुप्ते]] (३ पर्वे)
# [[डान्स महाराष्ट्र डान्स]] (३ पर्वे)
# [[तुफान आलंया]] (३ पर्वे)
# [[किचन कल्लाकार]] (२ पर्वे)
# [[बँड बाजा वरात]] (२ पर्वे)
# [[मराठी पाऊल पडते पुढे]] (२ पर्वे)
# [[महाराष्ट्राचा सुपरस्टार]] (२ पर्वे)
# [[हप्ता बंद]] (२ पर्वे)
# [[हास्यसम्राट]] (२ पर्वे)
# [[ड्रामा जुनिअर्स]]
# [[चल भावा सिटीत]]
# [[जाऊ बाई गावात]]
# [[अळी मिळी गुपचिळी]]
# [[कानाला खडा]]
# [[झिंग झिंग झिंगाट]]
# [[डब्बा गुल]]
# [[डान्सिंग क्वीन (मराठी कार्यक्रम)|डान्सिंग क्वीन]]
# [[तुमचं आमचं जमलं]]
# [[बस बाई बस]]
# [[मधली सुट्टी (मालिका)|मधली सुट्टी]]
# [[मधु इथे अन् चंद्र तिथे (मालिका)|मधु इथे अन् चंद्र तिथे]]
# [[महा मिनिस्टर]]
# [[महाराष्ट्राची लोकधारा]]
# [[याला जीवन ऐसे नाव (मालिका)|याला जीवन ऐसे नाव]]
# [[हे तर काहीच नाय]]
# [[अवघा रंग एक झाला]]
== रिॲलिटी शो ==
झी मराठीने रिॲलिटी शो ही संकल्पना मराठी वाहिनीवर पहिल्यांदा आणली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. या वाहिनीने आतापर्यंत अनेक रिॲलिटी शोजची यशस्वी पर्वे सादर केली आहेत.
=== चला हवा येऊ द्या ===
{{मुख्य|चला हवा येऊ द्या}}
[[निलेश साबळे]], [[भालचंद्र कदम]], [[सागर कारंडे]], [[श्रेया बुगडे]], [[कुशल बद्रिके]], [[भारत गणेशपुरे]] आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच [[योगेश शिरसाट]], [[अंकुर वाढवे]], स्नेहल शिदम, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, [[विनीत भोंडे]], शशिकांत केरकर, [[मानसी नाईक]], संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. या कार्यक्रमाचे सुद्धा अनेक पर्वे सादर झाली आहेत. महाराष्ट्र दौरा, भारत दौरा, विश्व दौरा, होऊ दे व्हायरल, शेलिब्रिटी पॅटर्न, उत्सव हास्याचा, लेडीज जिंदाबाद, वऱ्हाड निघालंय अमेरिकेला, लहान तोंडी मोठा घास ही ती पर्वे आहेत. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.
=== फू बाई फू ===
{{मुख्य|फू बाई फू}}
फू बाई फू हा झी मराठीवरील काॅमेडी शो आहे. याची ९ पर्वे सादर झाली. यात धूमधडाका, नया है यह, काॅमेडीचं आधारकार्ड, टोल फ्री कॉमेडी, जिथे असाल तिथे हसाल इत्यादी पर्वे होती. [[निलेश साबळे]], [[वैदेही परशुरामी]], [[सई ताम्हणकर]] हे सूत्रसंचालक आणि [[अश्विनी काळसेकर]], [[उमेश कामत]], [[निर्मिती सावंत]], [[महेश कोठारे]], [[रेणुका शहाणे]] व [[स्वप्नील जोशी]] या सर्वांनी परीक्षकांचे काम केले आहे.
=== एका पेक्षा एक ===
{{मुख्य|एका पेक्षा एक}}
एका पेक्षा एक हा [[सचिन पिळगांवकर]] यांची निर्मिती असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे. याची एकूण ७ पर्वे सादर झाली होती ज्यात अप्सरा आली हे पर्व विशेष गाजले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन [[आदेश बांदेकर]], [[पुष्कर श्रोत्री]] यांनी केले असून [[सचिन पिळगांवकर]] महागुरू होते.
=== सा रे ग म प ===
{{मुख्य|सा रे ग म प}}
सा रे ग म प या कार्यक्रमाने तब्बल १४ पर्वे सादर केली. यामध्ये वेगवेगळी पर्व ठेवले गेले. [[पल्लवी जोशी]] हिने सूत्र संचालनाचे काम केले. त्याची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे:-
* स्वप्न स्वरांचे : यामध्ये १८ ते २५ या वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. हे सारेगमपचे पहिले पर्व होते. या पर्वाचा विजेता महागायक पदाचा मान कोल्हापूरचा [[अभिजीत कोसंबी]] याला मिळाला. त्यानंतरच्या पर्वाची विजेती महागायिका पदाचा मान जळगावची वैशाली भैसने-माडे हिला मिळाला. अशाचप्रकारे [[ऊर्मिला धनगर]] ही देखील विजेती होती. या पर्वांचे परीक्षक गायिका [[देवकी पंडित]], रॉकस्टार [[अवधूत गुप्ते]], संगीतकार [[अजय-अतुल]] इत्यादी दिग्गज व्यक्तींनी भूषवले.
* स्वप्न स्वरांचे ४०+ : या कार्यक्रमामध्ये वय वर्ष ४० वर्षे व त्या पुढील वयाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या विजेता जोडीचा मान संगिता चितळे व यज्ञेश्वर लिंबेकर यांना तर उपविजेता जोडीचा मान मिरजचे गायक महेश मुतालिक व मुंबईच्या अनुजा वर्तक यांना मिळाला.
* लिटील चॅम्प्स : या पर्वामध्ये लहानग्यांनी आपल्या सुरांनी जगाला मोहून टाकले. ६ ते १५ वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या पर्वाला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या कार्यक्रमातील एका भागाला [[लता मंगेशकर]] यांनी उपस्थिती लावून सर्व स्पर्धकांना आशीर्वाद दिला. याशिवाय इतर अनेक दिग्गज गायकांनी लहानग्यांना शाबासकीची थाप दिली. लिटील चॅम्प्सच्या पहिल्या पर्वाने मराठी संगीत विश्वाला पंचरत्न बहाल केले. पंचरत्न म्हणजे
* अलिबागची लिटिल मॉनिटर [[मुग्धा वैशंपायन]]
* आळंदीची लिटिल मास्टर कार्तिकी गायकवाड
* लातूरचा म्युझिक डायरेक्टर [[रोहित राऊत]]
* पुण्याची ॲंग्री यंगगर्ल [[आर्या आंबेकर]]
* रत्नागिरीचा उकडीचा मोदक [[प्रथमेश लघाटे]]
या कार्यक्रमातूनच घराघरांत पोहोचलेल्या [[केतकी माटेगांवकर]]ने संगीताबरोबरच मराठी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. गायिका [[वैशाली सामंत]] व गायक-संगीतकार [[अवधूत गुप्ते]] या पर्वाचे परीक्षक होते. यासोबतच "सा रे ग म प"ने अनेक यशस्वी पर्वं प्रस्तुत केली. त्यामध्ये महाराष्ट्राचा आजचा आवाज, स्वप्न स्वरांचे सूर ताऱ्यांचे, पर्व नव्हे गर्व, सूर नव्या युगाचा, घे पंगा कर दंगा, इत्यादी पर्वांचा समावेश होता. सर्वच पर्वांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. झी मराठीने "सा रे ग म प" द्वारे मराठी संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.
== पुरस्कार सोहळे ==
{| class="wikitable"
!वर्ष
!पुरस्कार
!संदर्भ
|-
|२००० – चालू
|''झी चित्र गौरव पुरस्कार''
|<ref>{{Cite web|date=2019-04-03|title=झी गौरव पुरस्कारात यांनी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी|url=https://www.lokmat.com/marathi-cinema/zee-marathi-gaurav-awards-2019-winners/|access-date=2020-12-05|website=[[लोकमत]]}}</ref>
|-
|२००४ – चालू
|''[[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]]''
|<ref>{{Cite web|date=2019-10-12|url=https://www.lokmat.com/television/agabai-sasubai-and-ratris-khel-chale-2-receives-maximum-awards-zee-marathi-awards-2019/|title=या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरु झालीये ही मालिका|access-date=2020-12-05|website=[[लोकमत]]}}</ref>
|-
|२०१३ – चालू
|''उंच माझा झोका पुरस्कार''
|<ref>{{Cite web|date=2017-08-22|title=स्त्री कर्तृत्वाचा सन्मान ‘उंच माझा झोका पुरस्कार’|url=https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1534718/zee-marathi-unch-maza-zoka-awards/|access-date=2020-12-05|website=[[लोकसत्ता]]}}</ref>
|-
|२०१५ – चालू
|''झी नाट्य गौरव पुरस्कार''
|<ref>{{Cite web|date=2020-09-14|title=दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला 'झी नाट्य गौरव पुरस्कार'|url=https://zeenews.india.com/marathi/entertainment/zee-natya-gaurav-puraskar-2020/534751|access-date=2021-07-20|website=[[झी २४ तास]]}}</ref>
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]]
[[वर्ग:झी प्रादेशिक वाहिन्या]]
[[वर्ग:झी मराठी]]
h8j6c7hs0qrhxm63ui032l5vkml0cul
टायटॅनिक
0
15615
2581870
2442173
2025-06-22T22:01:16Z
2401:4900:5298:A4F5:0:0:43B:DD47
2581870
wikitext
text/x-wiki
[[चित्र:RMS Titanic 3.jpg|right|thumb|300 px|आर.एम.एस. टायटॅनिक]]
[[इ.स. १९१२|१९१२ मध्ये]] बांधले गेलेले '''आर.एम.एस. टायटॅनिक''' ({{lang-en|'''RMS Titanic'''}}) हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. १० एप्रिल १९१२ रोजी [[इंग्लंड]]मधील [[साउथहॅंप्टन]] येथून हे जहाज [[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्क शहराकडे]] सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरामध्ये]] एका [[हिमनग|हिमनगासोबत]] झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले. एकूण २,२२७ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी १,५१७ लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो.
जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याची २ प्रमुख कारणे होती. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील(संख्या:११७८) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब, टायटॅनिक वरील बऱ्याच जणांना घटनेचे गांभीर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य देण्याची, त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पूर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवू शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यू येतो.
टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरण्यात आलेली होती. तसेच ह्या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असतानाही हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडाले ह्यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला.
== प्रवास ==
१० एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिकने आपला प्रवास साउथॅम्पटन ( इंग्लंड ) येथुन सुरू केला. सर्वात अणुभवी कॅप्टन स्मिथ या जहाजाचे कप्तान होते व हा प्रवास संपताच ते निवृत्त होणार होते. बंदरातुन बाहेर पडत असतांनाच टायटॅनिकच्या जोराने जवळ उभ्या असलेल्या एस एस न्युयॉर्क या जहाजाचा दोर तुटला व ते टायटॅनिक जवळ सरकू लागले. टायटॅनिक व एस एस न्युयॉर्क यांची धडक टाळण्यात अखेर यश आले. एका टगबोटीने एस एस न्युयॉर्कला टायटॅनिक पासून केवळ ४ मीटर अंतरावरून वळवण्यात यश मिळवले. पुढे आणखी २ ठिकाणी थांबत टायटॅनिकने २२४० जणांसकट प्रवास सुरू केला.टायटॅनिक वर प्रवाशांमध्ये ३ वर्ग होते. प्रथम (३२९ प्रवासी) , द्वितिय (२८५प्रवासी)व तृतीय (७१० प्रवासी). प्रथम वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यांवर होती तर तृतीय वर्गाचे प्रवासी सर्वात खालच्या मजल्यांवर होते.
== प्रवाशी ==
टायटॅनिक मध्ये जगातील श्रीमंत लोकांपैकी काही लोग प्रवास करत होते. जॉन जेकब अस्तर हे १९०९ मधील सर्वात श्रीमंत दांपत्य टायटॅनिक मध्ये प्रवास करत होते.
टायटॅनिक मध्ये सर्वसाधारणपणे १३१७ लोक प्रवास करत होते.
*३२४ (प्रथम वर्ग)
*२८४ (द्वितीय वर्ग)
*७०९ (तृतीय वर्ग)
जहाजाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा कमी प्रवासी जहाजावर होते , पूर्ण भरू शकत असलेले टायटॅनिक "नॅशनल कोल"च्या संपामुळे बऱ्याच लोकांनी आपले आरक्षण रद्द केले होते.
टायटॅनिकचे मालक जे.पी.मॉर्गन यांनी त्यांची सवारी शेवटच्या मिनिटाला रद्द केली.
जहाजाची मूळ क्षमता -
*१०३४ (प्रथम वर्ग)
*५१० (द्वितीय वर्ग)
*१०२२ (तृतीय वर्ग)
[[चित्र:TitanicRoute.svg|left|thumb|500 px|जहाजाचा प्रवासमार्ग व बुडण्याचे ठिकाण]]
== अपघात ==
४ दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सतत हिमनगाबाबत इशारे मिळत होते. त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टिमरने टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश रविवार १४ एप्रिल दुपारी १३.४५ला पाठवला. यावेळी बिनतारी संदेश सांभाळण्या व्यक्तींकडे प्रवाशांची संदेश वहणाची प्रमुख कामगिरी असल्याने यासंदेशाला त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्याच संध्याकाळी मेसाबा जहाजाने मार्गात हिमनग असल्याचा संदेश असाच वाया गेला. त्याच रात्री ११:४० वाजता टायटॅनिक किनारयापासून ४०० मैलांवर होते आणि टायटॅनिक वरील टेहाळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच
हिमनग आढळला. तो संदेश ताबडतोब जहाजाच्या केबिनमध्ये गेला. त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकारयाने ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले. बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशा बदलण्यात आली. तरी टायटॅनिकची सरळ धडक टाळण्यात जरी यश आले असले तरी जहाज पुर्णपणे बचावले नाही. टायटॅनिकच्या उजव्या बाजुचा पाण्याखाली २० फुट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेला, व या भागात झालेल्या भेगांतुन पाणी वेगाने आत घुसले. तळाकडील मजले पाण्याने भरताच टायटॅनिकचा मागील भाग पाण्याखाली गेला ज्यामुळे पाणी आणखी वेगाने आत जाऊ लागले.
== जास्त मृत्यूमुखींचे कारण ==
जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे प्रमुख कारणे -
*जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील ( ११७८ ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या.
*टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले.
*टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.
{{clear}}
टायटॅनिक बद्दल आजही माझ्या मनात कायम कुतूहल अन् जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल याची धडपड कायम चालू असते. टायटॅनिक हे फक्त एक जहाज नसुन एक पर्व आहे जे कधीही संपुष्टात येणार नाही. माझ्या सारख्या करोडो चाहत्यांसाठी अन् ऐतिहासिक जहाजेचे योग्य पद्धतीने संवर्धन व्हावे,यासाठी अन् माझ्या माध्यमातून तीची ओळख सर्वदूर पसरली जावी, हा प्रामाणिक हेतू ठेवून हा अल्बम मी माझ्या फेसबुक अकाऊंटला क्रिएट केला आहे.आशा करतो की आपण सर्वांनी ही माहिती वाचावी.
लेखन:भरत सोनवणे (औरंगाबाद).
== #TitanicinfoBLS ==
* [http://www.bbc.co.uk/archive/titanic/index.shtml ''बीबीसी''वरील लेखागार]{{en icon}}
* [http://www.titanichistoricalsociety.org टायटॅनिक ऐतिहासिक समिती] {{en icon}}
== हे सुद्धा पहा ==
[[टायटॅनिक, चित्रपट]]
{{commons|RMS Titanic|टायटॅनिक}}
[[वर्ग:प्रवासी जहाजे]]
82kmv63edpaymursvzdjg27192h122s
2581877
2581870
2025-06-23T00:08:42Z
अभय नातू
206
[[Special:Contributions/2401:4900:5298:A4F5:0:0:43B:DD47|2401:4900:5298:A4F5:0:0:43B:DD47]] ([[User talk:2401:4900:5298:A4F5:0:0:43B:DD47|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:सांगकाम्या|सांगकाम्या]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2442173
wikitext
text/x-wiki
[[चित्र:RMS Titanic 3.jpg|right|thumb|300 px|आर.एम.एस. टायटॅनिक]]
[[इ.स. १९१२|१९१२ मध्ये]] बांधले गेलेले '''आर.एम.एस. टायटॅनिक''' ({{lang-en|'''RMS Titanic'''}}) हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. १० एप्रिल १९१२ रोजी [[इंग्लंड]]मधील [[साउथहॅंप्टन]] येथून हे जहाज [[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्क शहराकडे]] सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरामध्ये]] एका [[हिमनग|हिमनगासोबत]] झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले. एकूण २,२२७ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी १,५१७ लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो.
जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याची २ प्रमुख कारणे होती. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील(संख्या:११७८) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब, टायटॅनिक वरील बऱ्याच जणांना घटनेचे गांभीर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य देण्याची, त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पूर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवू शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यू येतो.
टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरण्यात आलेली होती. तसेच ह्या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असतानाही हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडाले ह्यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला.
== प्रवास ==
१० एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिकने आपला प्रवास साउथॅम्पटन ( इंग्लंड ) येथुन सुरू केला. सर्वात अणुभवी कॅप्टन स्मिथ या जहाजाचे कप्तान होते व हा प्रवास संपताच ते निवृत्त होणार होते. बंदरातुन बाहेर पडत असतांनाच टायटॅनिकच्या जोराने जवळ उभ्या असलेल्या एस एस न्युयॉर्क या जहाजाचा दोर तुटला व ते टायटॅनिक जवळ सरकू लागले. टायटॅनिक व एस एस न्युयॉर्क यांची धडक टाळण्यात अखेर यश आले. एका टगबोटीने एस एस न्युयॉर्कला टायटॅनिक पासून केवळ ४ मीटर अंतरावरून वळवण्यात यश मिळवले. पुढे आणखी २ ठिकाणी थांबत टायटॅनिकने २२४० जणांसकट प्रवास सुरू केला.टायटॅनिक वर प्रवाशांमध्ये ३ वर्ग होते. प्रथम (३२९ प्रवासी) , द्वितिय (२८५प्रवासी)व तृतीय (७१० प्रवासी). प्रथम वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यांवर होती तर तृतीय वर्गाचे प्रवासी सर्वात खालच्या मजल्यांवर होते.
== प्रवाशी ==
टायटॅनिक मध्ये जगातील श्रीमंत लोकांपैकी काही लोग प्रवास करत होते. जॉन जेकब अस्तर हे १९०९ मधील सर्वात श्रीमंत दांपत्य टायटॅनिक मध्ये प्रवास करत होते.
टायटॅनिक मध्ये सर्वसाधारणपणे १३१७ लोक प्रवास करत होते.
*३२४ (प्रथम वर्ग)
*२८४ (द्वितीय वर्ग)
*७०९ (तृतीय वर्ग)
जहाजाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा कमी प्रवासी जहाजावर होते , पूर्ण भरू शकत असलेले टायटॅनिक "नॅशनल कोल"च्या संपामुळे बऱ्याच लोकांनी आपले आरक्षण रद्द केले होते.
टायटॅनिकचे मालक जे.पी.मॉर्गन यांनी त्यांची सवारी शेवटच्या मिनिटाला रद्द केली.
जहाजाची मूळ क्षमता -
*१०३४ (प्रथम वर्ग)
*५१० (द्वितीय वर्ग)
*१०२२ (तृतीय वर्ग)
[[चित्र:TitanicRoute.svg|left|thumb|500 px|जहाजाचा प्रवासमार्ग व बुडण्याचे ठिकाण]]
== अपघात ==
४ दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सतत हिमनगाबाबत इशारे मिळत होते. त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टिमरने टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश रविवार १४ एप्रिल दुपारी १३.४५ला पाठवला. यावेळी बिनतारी संदेश सांभाळण्या व्यक्तींकडे प्रवाशांची संदेश वहणाची प्रमुख कामगिरी असल्याने यासंदेशाला त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्याच संध्याकाळी मेसाबा जहाजाने मार्गात हिमनग असल्याचा संदेश असाच वाया गेला. त्याच रात्री ११:४० वाजता टायटॅनिक किनारयापासून ४०० मैलांवर होते आणि टायटॅनिक वरील टेहाळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच
हिमनग आढळला. तो संदेश ताबडतोब जहाजाच्या केबिनमध्ये गेला. त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकारयाने ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले. बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशा बदलण्यात आली. तरी टायटॅनिकची सरळ धडक टाळण्यात जरी यश आले असले तरी जहाज पुर्णपणे बचावले नाही. टायटॅनिकच्या उजव्या बाजुचा पाण्याखाली २० फुट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेला, व या भागात झालेल्या भेगांतुन पाणी वेगाने आत घुसले. तळाकडील मजले पाण्याने भरताच टायटॅनिकचा मागील भाग पाण्याखाली गेला ज्यामुळे पाणी आणखी वेगाने आत शिरु लागले.
== जास्त मृत्यूमुखींचे कारण ==
जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे प्रमुख कारणे -
*जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील ( ११७८ ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या.
*टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले.
*टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.
{{clear}}
टायटॅनिक बद्दल आजही माझ्या मनात कायम कुतूहल अन् जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल याची धडपड कायम चालू असते. टायटॅनिक हे फक्त एक जहाज नसुन एक पर्व आहे जे कधीही संपुष्टात येणार नाही. माझ्या सारख्या करोडो चाहत्यांसाठी अन् ऐतिहासिक जहाजेचे योग्य पद्धतीने संवर्धन व्हावे,यासाठी अन् माझ्या माध्यमातून तीची ओळख सर्वदूर पसरली जावी, हा प्रामाणिक हेतू ठेवून हा अल्बम मी माझ्या फेसबुक अकाऊंटला क्रिएट केला आहे.आशा करतो की आपण सर्वांनी ही माहिती वाचावी.
लेखन:भरत सोनवणे (औरंगाबाद).
== #TitanicinfoBLS ==
* [http://www.bbc.co.uk/archive/titanic/index.shtml ''बीबीसी''वरील लेखागार]{{en icon}}
* [http://www.titanichistoricalsociety.org टायटॅनिक ऐतिहासिक समिती] {{en icon}}
== हे सुद्धा पहा ==
[[टायटॅनिक, चित्रपट]]
{{commons|RMS Titanic|टायटॅनिक}}
[[वर्ग:प्रवासी जहाजे]]
obwftgk6ls7nxijizzyvp4ir3y67m7t
भिवापूर तालुका
0
30943
2581880
2576996
2025-06-23T01:11:02Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
/* स्थानिक प्रशासन */
2581880
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = भिवापूर
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 20|अक्षांशमिनिटे = 56|अक्षांशसेकंद = 21
|रेखांश= 79|रेखांशमिनिटे=35 |रेखांशसेकंद= 42
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =15
|तापमान_उन्हाळा =47
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = नागपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = नागपूर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =100000
|लोकसंख्या_वर्ष =2011
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता = 73.12
|साक्षरता_पुरुष = 70
|साक्षरता_स्त्री =65
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ = रामटेक
|विधानसभा_मतदारसंघ = उमरेड
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = भिवापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = भिवापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = 07106
|पिन_कोड =441201
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''भिवापूर''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
हा तालुका मिरचीच्या उत्पादनात आघाडीवर आहे.
== प्रास्ताविक ==
भिवापूर नाव हे तेथे असलेल्या गाव तलावात खोदकाम करताना कोरीव दगडी बिम(Arch) सापडले, त्यावरून आधी बिमापुर नंतर '''बिवापुर''' कालांतराने भिवापुर हे नाव रुढ झाले.
गावात भिमादेवीचे मंदिर असल्याने आख्यायिकेनुसार भिमापुर नावाचा अपभ्रंश भिवापूर असा झाला, अशी आख्यायिका आहे.
ह्या मंदिरात असलेल्या मातेची मुर्ती तलाव खोदकामात मिळाल्यामुळे तीची पदस्थापना ही सध्या असलेल्या जागेवर स्थापित करून गावातील भाविक मोठ्या श्रद्धेने पुजा करतात. नवरात्रीमध्ये ह्या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते. आसपासच्या जिल्ह्यांतले लोक या यात्रेला येतात.
== तालुक्यातील गावे ==
#[[आड्याळ]]
#[[आकलाबोडी]]
#[[आलेसूर]]
#[[बेल्लारपार]]
#[[बेसूर]]
#[[भागेबोरी]]
#[[भगवानपूर(भिवापूर)]]
#[[भिवी]]
#[[भिवापूर]]
#[[भोवरी(भिवापूर)]]
#[[भुमकोटरगाटा]]
#[[बोपेश्वर]]
#[[बोर्डकाला]]
#[[बोर्डखुर्द]]
#[[बोरगाव (भिवापूर)]]
#[[बोटेझरी]]
#[[चारगाव (भिवापूर)]]
#[[चिचाळा (भिवापूर)]]
#[[चिखलापार]]
#[[चिखली (भिवापूर)]]
#[[चोरविहारा]]
#[[धामणगाव (भिवापूर)]]
#[[धनजीमेट]]
#[[धापरळा]]
#[[धर्मापार]]
#[[डोंगरगाव (भिवापूर)]]
#[[गाडेघाट (भिवापूर)]]
#[[गारदापार]]
#[[घाटुमरी]]
#[[गोहोडळी]]
#[[गोंदबोरी]]
#[[हातीमुंडा]]
#[[हत्तीबोडी]]
#[[इंदापूर (भिवापूर)]]
#[[जांभुरडा]]
#[[जामगाव (भिवापूर)]]
#[[जावळी (भिवापूर)]]
#[[जावराबोडी]]
#[[कळंद्री]]
#[[कान्हळगाव (भिवापूर)]]
#[[कावडासी]]
#[[कारगाव (भिवापूर)]]
#[[केसळापूर (भिवापूर)]]
#[[खैरगाव (भिवापूर)]]
#[[खैरी (भिवापूर)]]
#[[खांडाळझरी]]
#[[खापरी (भिवापूर)]]
#[[खारकडा]]
#[[खाटखेडा (भिवापूर)]]
#[[खोलदोडा]]
#[[खुरसापार (भिवापूर)]]
#[[किन्हाळा (भिवापूर)]]
#[[किन्हीकळा]]
#[[किन्हीखुर्द]]
#[[किताडी]]
#[[कोलारी]]
#[[कोंडापूर]]
#[[लोणारा ]]
#[[महादापूर (भिवापूर)]]
#[[महालगाव (भिवापूर)]]
#[[माळेवाडा]]
#[[मांडवा (भिवापूर)]]
#[[मांगळी (भिवापूर)]]
#[[मंगरुड]]
#[[माणकापूर (भिवापूर)]]
#[[मनोरा (भिवापूर)]]
#[[मारूपार]]
#[[मेढा (भिवापूर)]]
#[[म्हाशाडोंगरी]]
#[[मोखाळा]]
#[[मोखेबर्डी]]
#[[मुऱ्हारपूर]]
#[[नाड (भिवापूर)]]
#[[नागतारोळी]]
#[[नक्षी]]
#[[नंद (भिवापूर)]]
#[[नंदीखेडा]]
#[[नवेगाव (भिवापूर)|नवेगांव (देशमुख)]]
#[[नेरी (भिवापूर)]]
#[[पाहमी]]
#[[पांढराबोडी]]
#[[पांढरवणी (भिवापूर)]]
#[[पांजरेपार]]
#[[पारसोडी (भिवापूर)]]
#[[पवारगावडी]]
#[[पेंढारी (भिवापूर)]]
#[[पिंपळगाव (भिवापूर)]]
#[[पिपारडा]]
#[[पिरवा]]
#[[पोळगाव]]
#[[पुल्लर]]
#[[रानमांगली]]
#[[रोहाणा (भिवापूर)]]
#[[सायगाव (भिवापूर)]]
#[[साकारा (भिवापूर)]]
#[[साळेभट्टी (भिवापूर)]]
#[[साळेशहरी]]
#[[सारंडी]]
#[[सावरगाव (भिवापूर)]]
#[[सेलोटी]]
#[[शिवणफळ (भिवापूर)]]
#[[शिवापूर (भिवापूर)]]
#[[सोमनाळा (भिवापूर)]]
#[[सोनेगाव (भिवापूर)]]
#[[सोनेपाडा]]
#[[सुकळी (भिवापूर)]]
#[[टाक]]
#[[टास]]
#[[तातोळी]]
#[[थुटणबोरी]]
#[[तिडकेपार टुकुमबोरी]]
#[[उखळी]]
#[[उरकुडपार]]
#[[विरखंडी]]
#[[वाडधा (भिवापूर)]]
#[[वाकेश्वर (भिवापूर)]]
#[[वणी (भिवापूर)]]
#[[वसी]]
#[[वेळवा]]
#[[येडसंभा]]
#[[झामकोळी]]
#[[झिलबोडी]]
== शैक्षणिक वातावरण ==
भिवापूरमध्ये चार हायस्कुले व दोन महाविद्यालये आहेत. त्यापैकी भिवापुर एज्युकेशन सोसायटीची शाळा ही सर्वात जुनी शाळा आहे. या शहरात सरकारी आयटीआय (Govt. ITI)देखील आहे. भिवापूरचे विद्यार्थी जिल्ह्यात सर्वात हुशार समजले जातात. अनेक मोठ्या सरकारी पदावर देशातील विविध भागात या गावातील नागरिक काम करतात. शिक्षक या पदावर काम करणारे नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे, हे या गावाचे विशेष होय.
== पर्यटन ==
भिवापूरच्या जवळ '''रानाळा''' हे निसर्गरम्य स्थळ आहे, जेथे विशेषतः हिवाळ्यामध्ये लोक येथे जात असत. पण सध्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य([https://en.m.wikipedia.org/wiki/Umred_Pauni_Karhandla_Wildlife_Sanctuary]) झाल्याने येथे लोकांना जाण्यास परवानगी नाकारली जाते, पण तेथे एक पौराणिक '''राणीमाता''' मंदीर असल्याने जंगल विभागाच्या मदतीने जाता येते.
शिवाय, उदासीन मठ, राधाकृष्ण मंदिर, रामधन चौक, विठ्ठल मंदिर, कुंभारपुरा, [https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Shri_Ganesh_Temple_Bhiwapur श्री. गणेश मंदिर भिवापुर] इत्यादी अन्य रमनिय ठिकाणे आहेत.
* भिमामाता मंदिर हे विशेष जागृत देवस्थान शहरात आहे.
==शेतीची उत्पादने (हळदी वायगांव)==
भिवापूरच्या आसपासच्या गावांतही मिरचीचे उत्पादन होते. या क्षेत्रात प्रसिद्ध अशा ''वायगाव'' हळदीचे उत्पादन होते. वायगाव हळद तिच्यातील '''क्युरकुमिन''' या विशेष घटकामुळे प्रथम क्रमांकावर आहे, असा मुंबई मसाला बोर्डाचा अभिप्राय आहे.
== मिरची व्यवसाय ==
भिवापूर या गावी मिरची ''फुलकट'' करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. फुलकट म्हणजे मिरचीची देठे तोडणे. या कामासाठी [[आंध्रप्रदेश]] राज्यातूनही येथे मिरची येते. भिवापूरहून मिरची व हळद विदेशातही जाते. इथले कामगार तिखट मिरची हाताळण्यात वाकबगार आहेत. भिवापूर नगरीत जवळपास १० ते १५ मिरची केंद्रे आहेत.
==स्थानिक प्रशासन==
२०१५ पूर्वी भिवापूर शहरात ग्राम पंचायत अस्तित्वात होती, पण २०१५ या वर्षी प्रथमच नगर पंचायत अस्तित्वात आली. एकूण १७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायतमध्ये प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान श्री. लव परमानंद जनबंधू (Indian National Congress) तसेच उपनगराध्यक्ष म्हणून श्री. शंकर राजाराम दडमल ([[शिवसेना]]) यांना मिळाला.
# लव्हाजी जनबंधू
# सौ. किरण नागरीकर
== उद्योग ==
भिवापूर नगरीत अनेक दशकांपासून एकमेव असा '''नोगा ज्यूस''' कारखाना आहे. नवीन ओद्योगिक परिसरात काही छोटे मोठे उद्योग चालू झाल्याने ओद्योगिक परिसराला महत्त्व आले असले, तरी मोठा असा उद्योग भिवापूर नगरीत नसल्याने विकास पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही. मिरची हा येथील खूप प्रसिद्ध असलेला व्यवसाय असून मिरची या पिकावरील प्रक्रिया असलेले एखादे मोठे उद्योग या शहरात किंवा जवळपास असायला हवे होते. भिवापूर शहराला लागुनच तास परीसरात एक औद्योगिक वसाहत निर्माण झालेली असून ती शासनानेच तयार केलेली आहे. त्यात हळुवार का होईना पण छोटे उद्योग सुरू होत आहेत. बेकरी कारखाना तसेच कापूस उद्योग कारखाना व लोखंडी शेतीची अवजारे तयार करण्याचा कारखाना या वसाहतीत सुरू झाला आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
# [[कुही]]
# [[उमरेड]]
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
{{विस्तार}}
{{नागपूर जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
sgaiboht5s25ftw0vaolmqr4vbqvubd
2581881
2581880
2025-06-23T01:11:03Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय ([[सदस्य:KiranBOT II/typos#पररूप संधी - इक प्रत्यय|अधिक माहिती]])
2581881
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = भिवापूर
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 20|अक्षांशमिनिटे = 56|अक्षांशसेकंद = 21
|रेखांश= 79|रेखांशमिनिटे=35 |रेखांशसेकंद= 42
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =15
|तापमान_उन्हाळा =47
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = नागपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = नागपूर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =100000
|लोकसंख्या_वर्ष =2011
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता = 73.12
|साक्षरता_पुरुष = 70
|साक्षरता_स्त्री =65
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ = रामटेक
|विधानसभा_मतदारसंघ = उमरेड
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = भिवापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = भिवापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = 07106
|पिन_कोड =441201
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''भिवापूर''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
हा तालुका मिरचीच्या उत्पादनात आघाडीवर आहे.
== प्रास्ताविक ==
भिवापूर नाव हे तेथे असलेल्या गाव तलावात खोदकाम करताना कोरीव दगडी बिम(Arch) सापडले, त्यावरून आधी बिमापुर नंतर '''बिवापुर''' कालांतराने भिवापुर हे नाव रुढ झाले.
गावात भिमादेवीचे मंदिर असल्याने आख्यायिकेनुसार भिमापुर नावाचा अपभ्रंश भिवापूर असा झाला, अशी आख्यायिका आहे.
ह्या मंदिरात असलेल्या मातेची मुर्ती तलाव खोदकामात मिळाल्यामुळे तीची पदस्थापना ही सध्या असलेल्या जागेवर स्थापित करून गावातील भाविक मोठ्या श्रद्धेने पुजा करतात. नवरात्रीमध्ये ह्या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते. आसपासच्या जिल्ह्यांतले लोक या यात्रेला येतात.
== तालुक्यातील गावे ==
#[[आड्याळ]]
#[[आकलाबोडी]]
#[[आलेसूर]]
#[[बेल्लारपार]]
#[[बेसूर]]
#[[भागेबोरी]]
#[[भगवानपूर(भिवापूर)]]
#[[भिवी]]
#[[भिवापूर]]
#[[भोवरी(भिवापूर)]]
#[[भुमकोटरगाटा]]
#[[बोपेश्वर]]
#[[बोर्डकाला]]
#[[बोर्डखुर्द]]
#[[बोरगाव (भिवापूर)]]
#[[बोटेझरी]]
#[[चारगाव (भिवापूर)]]
#[[चिचाळा (भिवापूर)]]
#[[चिखलापार]]
#[[चिखली (भिवापूर)]]
#[[चोरविहारा]]
#[[धामणगाव (भिवापूर)]]
#[[धनजीमेट]]
#[[धापरळा]]
#[[धर्मापार]]
#[[डोंगरगाव (भिवापूर)]]
#[[गाडेघाट (भिवापूर)]]
#[[गारदापार]]
#[[घाटुमरी]]
#[[गोहोडळी]]
#[[गोंदबोरी]]
#[[हातीमुंडा]]
#[[हत्तीबोडी]]
#[[इंदापूर (भिवापूर)]]
#[[जांभुरडा]]
#[[जामगाव (भिवापूर)]]
#[[जावळी (भिवापूर)]]
#[[जावराबोडी]]
#[[कळंद्री]]
#[[कान्हळगाव (भिवापूर)]]
#[[कावडासी]]
#[[कारगाव (भिवापूर)]]
#[[केसळापूर (भिवापूर)]]
#[[खैरगाव (भिवापूर)]]
#[[खैरी (भिवापूर)]]
#[[खांडाळझरी]]
#[[खापरी (भिवापूर)]]
#[[खारकडा]]
#[[खाटखेडा (भिवापूर)]]
#[[खोलदोडा]]
#[[खुरसापार (भिवापूर)]]
#[[किन्हाळा (भिवापूर)]]
#[[किन्हीकळा]]
#[[किन्हीखुर्द]]
#[[किताडी]]
#[[कोलारी]]
#[[कोंडापूर]]
#[[लोणारा ]]
#[[महादापूर (भिवापूर)]]
#[[महालगाव (भिवापूर)]]
#[[माळेवाडा]]
#[[मांडवा (भिवापूर)]]
#[[मांगळी (भिवापूर)]]
#[[मंगरुड]]
#[[माणकापूर (भिवापूर)]]
#[[मनोरा (भिवापूर)]]
#[[मारूपार]]
#[[मेढा (भिवापूर)]]
#[[म्हाशाडोंगरी]]
#[[मोखाळा]]
#[[मोखेबर्डी]]
#[[मुऱ्हारपूर]]
#[[नाड (भिवापूर)]]
#[[नागतारोळी]]
#[[नक्षी]]
#[[नंद (भिवापूर)]]
#[[नंदीखेडा]]
#[[नवेगाव (भिवापूर)|नवेगांव (देशमुख)]]
#[[नेरी (भिवापूर)]]
#[[पाहमी]]
#[[पांढराबोडी]]
#[[पांढरवणी (भिवापूर)]]
#[[पांजरेपार]]
#[[पारसोडी (भिवापूर)]]
#[[पवारगावडी]]
#[[पेंढारी (भिवापूर)]]
#[[पिंपळगाव (भिवापूर)]]
#[[पिपारडा]]
#[[पिरवा]]
#[[पोळगाव]]
#[[पुल्लर]]
#[[रानमांगली]]
#[[रोहाणा (भिवापूर)]]
#[[सायगाव (भिवापूर)]]
#[[साकारा (भिवापूर)]]
#[[साळेभट्टी (भिवापूर)]]
#[[साळेशहरी]]
#[[सारंडी]]
#[[सावरगाव (भिवापूर)]]
#[[सेलोटी]]
#[[शिवणफळ (भिवापूर)]]
#[[शिवापूर (भिवापूर)]]
#[[सोमनाळा (भिवापूर)]]
#[[सोनेगाव (भिवापूर)]]
#[[सोनेपाडा]]
#[[सुकळी (भिवापूर)]]
#[[टाक]]
#[[टास]]
#[[तातोळी]]
#[[थुटणबोरी]]
#[[तिडकेपार टुकुमबोरी]]
#[[उखळी]]
#[[उरकुडपार]]
#[[विरखंडी]]
#[[वाडधा (भिवापूर)]]
#[[वाकेश्वर (भिवापूर)]]
#[[वणी (भिवापूर)]]
#[[वसी]]
#[[वेळवा]]
#[[येडसंभा]]
#[[झामकोळी]]
#[[झिलबोडी]]
== शैक्षणिक वातावरण ==
भिवापूरमध्ये चार हायस्कुले व दोन महाविद्यालये आहेत. त्यापैकी भिवापुर एज्युकेशन सोसायटीची शाळा ही सर्वात जुनी शाळा आहे. या शहरात सरकारी आयटीआय (Govt. ITI)देखील आहे. भिवापूरचे विद्यार्थी जिल्ह्यात सर्वात हुशार समजले जातात. अनेक मोठ्या सरकारी पदावर देशातील विविध भागात या गावातील नागरिक काम करतात. शिक्षक या पदावर काम करणारे नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे, हे या गावाचे विशेष होय.
== पर्यटन ==
भिवापूरच्या जवळ '''रानाळा''' हे निसर्गरम्य स्थळ आहे, जेथे विशेषतः हिवाळ्यामध्ये लोक येथे जात असत. पण सध्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य([https://en.m.wikipedia.org/wiki/Umred_Pauni_Karhandla_Wildlife_Sanctuary]) झाल्याने येथे लोकांना जाण्यास परवानगी नाकारली जाते, पण तेथे एक पौराणिक '''राणीमाता''' मंदीर असल्याने जंगल विभागाच्या मदतीने जाता येते.
शिवाय, उदासीन मठ, राधाकृष्ण मंदिर, रामधन चौक, विठ्ठल मंदिर, कुंभारपुरा, [https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Shri_Ganesh_Temple_Bhiwapur श्री. गणेश मंदिर भिवापुर] इत्यादी अन्य रमनिय ठिकाणे आहेत.
* भिमामाता मंदिर हे विशेष जागृत देवस्थान शहरात आहे.
==शेतीची उत्पादने (हळदी वायगांव)==
भिवापूरच्या आसपासच्या गावांतही मिरचीचे उत्पादन होते. या क्षेत्रात प्रसिद्ध अशा ''वायगाव'' हळदीचे उत्पादन होते. वायगाव हळद तिच्यातील '''क्युरकुमिन''' या विशेष घटकामुळे प्रथम क्रमांकावर आहे, असा मुंबई मसाला बोर्डाचा अभिप्राय आहे.
== मिरची व्यवसाय ==
भिवापूर या गावी मिरची ''फुलकट'' करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. फुलकट म्हणजे मिरचीची देठे तोडणे. या कामासाठी [[आंध्रप्रदेश]] राज्यातूनही येथे मिरची येते. भिवापूरहून मिरची व हळद विदेशातही जाते. इथले कामगार तिखट मिरची हाताळण्यात वाकबगार आहेत. भिवापूर नगरीत जवळपास १० ते १५ मिरची केंद्रे आहेत.
==स्थानिक प्रशासन==
२०१५ पूर्वी भिवापूर शहरात ग्राम पंचायत अस्तित्वात होती, पण २०१५ या वर्षी प्रथमच नगर पंचायत अस्तित्वात आली. एकूण १७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायतमध्ये प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान श्री. लव परमानंद जनबंधू (Indian National Congress) तसेच उपनगराध्यक्ष म्हणून श्री. शंकर राजाराम दडमल ([[शिवसेना]]) यांना मिळाला.
# लव्हाजी जनबंधू
# सौ. किरण नागरिकर
== उद्योग ==
भिवापूर नगरीत अनेक दशकांपासून एकमेव असा '''नोगा ज्यूस''' कारखाना आहे. नवीन ओद्योगिक परिसरात काही छोटे मोठे उद्योग चालू झाल्याने ओद्योगिक परिसराला महत्त्व आले असले, तरी मोठा असा उद्योग भिवापूर नगरीत नसल्याने विकास पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही. मिरची हा येथील खूप प्रसिद्ध असलेला व्यवसाय असून मिरची या पिकावरील प्रक्रिया असलेले एखादे मोठे उद्योग या शहरात किंवा जवळपास असायला हवे होते. भिवापूर शहराला लागुनच तास परीसरात एक औद्योगिक वसाहत निर्माण झालेली असून ती शासनानेच तयार केलेली आहे. त्यात हळुवार का होईना पण छोटे उद्योग सुरू होत आहेत. बेकरी कारखाना तसेच कापूस उद्योग कारखाना व लोखंडी शेतीची अवजारे तयार करण्याचा कारखाना या वसाहतीत सुरू झाला आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
# [[कुही]]
# [[उमरेड]]
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
{{विस्तार}}
{{नागपूर जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
pvci59erlxdf549gb9q629qalqx3gsg
2581882
2581881
2025-06-23T01:11:23Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
/* स्थानिक प्रशासन */
2581882
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = भिवापूर
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 20|अक्षांशमिनिटे = 56|अक्षांशसेकंद = 21
|रेखांश= 79|रेखांशमिनिटे=35 |रेखांशसेकंद= 42
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =15
|तापमान_उन्हाळा =47
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = नागपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = नागपूर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =100000
|लोकसंख्या_वर्ष =2011
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता = 73.12
|साक्षरता_पुरुष = 70
|साक्षरता_स्त्री =65
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ = रामटेक
|विधानसभा_मतदारसंघ = उमरेड
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = भिवापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = भिवापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = 07106
|पिन_कोड =441201
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''भिवापूर''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
हा तालुका मिरचीच्या उत्पादनात आघाडीवर आहे.
== प्रास्ताविक ==
भिवापूर नाव हे तेथे असलेल्या गाव तलावात खोदकाम करताना कोरीव दगडी बिम(Arch) सापडले, त्यावरून आधी बिमापुर नंतर '''बिवापुर''' कालांतराने भिवापुर हे नाव रुढ झाले.
गावात भिमादेवीचे मंदिर असल्याने आख्यायिकेनुसार भिमापुर नावाचा अपभ्रंश भिवापूर असा झाला, अशी आख्यायिका आहे.
ह्या मंदिरात असलेल्या मातेची मुर्ती तलाव खोदकामात मिळाल्यामुळे तीची पदस्थापना ही सध्या असलेल्या जागेवर स्थापित करून गावातील भाविक मोठ्या श्रद्धेने पुजा करतात. नवरात्रीमध्ये ह्या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते. आसपासच्या जिल्ह्यांतले लोक या यात्रेला येतात.
== तालुक्यातील गावे ==
#[[आड्याळ]]
#[[आकलाबोडी]]
#[[आलेसूर]]
#[[बेल्लारपार]]
#[[बेसूर]]
#[[भागेबोरी]]
#[[भगवानपूर(भिवापूर)]]
#[[भिवी]]
#[[भिवापूर]]
#[[भोवरी(भिवापूर)]]
#[[भुमकोटरगाटा]]
#[[बोपेश्वर]]
#[[बोर्डकाला]]
#[[बोर्डखुर्द]]
#[[बोरगाव (भिवापूर)]]
#[[बोटेझरी]]
#[[चारगाव (भिवापूर)]]
#[[चिचाळा (भिवापूर)]]
#[[चिखलापार]]
#[[चिखली (भिवापूर)]]
#[[चोरविहारा]]
#[[धामणगाव (भिवापूर)]]
#[[धनजीमेट]]
#[[धापरळा]]
#[[धर्मापार]]
#[[डोंगरगाव (भिवापूर)]]
#[[गाडेघाट (भिवापूर)]]
#[[गारदापार]]
#[[घाटुमरी]]
#[[गोहोडळी]]
#[[गोंदबोरी]]
#[[हातीमुंडा]]
#[[हत्तीबोडी]]
#[[इंदापूर (भिवापूर)]]
#[[जांभुरडा]]
#[[जामगाव (भिवापूर)]]
#[[जावळी (भिवापूर)]]
#[[जावराबोडी]]
#[[कळंद्री]]
#[[कान्हळगाव (भिवापूर)]]
#[[कावडासी]]
#[[कारगाव (भिवापूर)]]
#[[केसळापूर (भिवापूर)]]
#[[खैरगाव (भिवापूर)]]
#[[खैरी (भिवापूर)]]
#[[खांडाळझरी]]
#[[खापरी (भिवापूर)]]
#[[खारकडा]]
#[[खाटखेडा (भिवापूर)]]
#[[खोलदोडा]]
#[[खुरसापार (भिवापूर)]]
#[[किन्हाळा (भिवापूर)]]
#[[किन्हीकळा]]
#[[किन्हीखुर्द]]
#[[किताडी]]
#[[कोलारी]]
#[[कोंडापूर]]
#[[लोणारा ]]
#[[महादापूर (भिवापूर)]]
#[[महालगाव (भिवापूर)]]
#[[माळेवाडा]]
#[[मांडवा (भिवापूर)]]
#[[मांगळी (भिवापूर)]]
#[[मंगरुड]]
#[[माणकापूर (भिवापूर)]]
#[[मनोरा (भिवापूर)]]
#[[मारूपार]]
#[[मेढा (भिवापूर)]]
#[[म्हाशाडोंगरी]]
#[[मोखाळा]]
#[[मोखेबर्डी]]
#[[मुऱ्हारपूर]]
#[[नाड (भिवापूर)]]
#[[नागतारोळी]]
#[[नक्षी]]
#[[नंद (भिवापूर)]]
#[[नंदीखेडा]]
#[[नवेगाव (भिवापूर)|नवेगांव (देशमुख)]]
#[[नेरी (भिवापूर)]]
#[[पाहमी]]
#[[पांढराबोडी]]
#[[पांढरवणी (भिवापूर)]]
#[[पांजरेपार]]
#[[पारसोडी (भिवापूर)]]
#[[पवारगावडी]]
#[[पेंढारी (भिवापूर)]]
#[[पिंपळगाव (भिवापूर)]]
#[[पिपारडा]]
#[[पिरवा]]
#[[पोळगाव]]
#[[पुल्लर]]
#[[रानमांगली]]
#[[रोहाणा (भिवापूर)]]
#[[सायगाव (भिवापूर)]]
#[[साकारा (भिवापूर)]]
#[[साळेभट्टी (भिवापूर)]]
#[[साळेशहरी]]
#[[सारंडी]]
#[[सावरगाव (भिवापूर)]]
#[[सेलोटी]]
#[[शिवणफळ (भिवापूर)]]
#[[शिवापूर (भिवापूर)]]
#[[सोमनाळा (भिवापूर)]]
#[[सोनेगाव (भिवापूर)]]
#[[सोनेपाडा]]
#[[सुकळी (भिवापूर)]]
#[[टाक]]
#[[टास]]
#[[तातोळी]]
#[[थुटणबोरी]]
#[[तिडकेपार टुकुमबोरी]]
#[[उखळी]]
#[[उरकुडपार]]
#[[विरखंडी]]
#[[वाडधा (भिवापूर)]]
#[[वाकेश्वर (भिवापूर)]]
#[[वणी (भिवापूर)]]
#[[वसी]]
#[[वेळवा]]
#[[येडसंभा]]
#[[झामकोळी]]
#[[झिलबोडी]]
== शैक्षणिक वातावरण ==
भिवापूरमध्ये चार हायस्कुले व दोन महाविद्यालये आहेत. त्यापैकी भिवापुर एज्युकेशन सोसायटीची शाळा ही सर्वात जुनी शाळा आहे. या शहरात सरकारी आयटीआय (Govt. ITI)देखील आहे. भिवापूरचे विद्यार्थी जिल्ह्यात सर्वात हुशार समजले जातात. अनेक मोठ्या सरकारी पदावर देशातील विविध भागात या गावातील नागरिक काम करतात. शिक्षक या पदावर काम करणारे नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे, हे या गावाचे विशेष होय.
== पर्यटन ==
भिवापूरच्या जवळ '''रानाळा''' हे निसर्गरम्य स्थळ आहे, जेथे विशेषतः हिवाळ्यामध्ये लोक येथे जात असत. पण सध्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य([https://en.m.wikipedia.org/wiki/Umred_Pauni_Karhandla_Wildlife_Sanctuary]) झाल्याने येथे लोकांना जाण्यास परवानगी नाकारली जाते, पण तेथे एक पौराणिक '''राणीमाता''' मंदीर असल्याने जंगल विभागाच्या मदतीने जाता येते.
शिवाय, उदासीन मठ, राधाकृष्ण मंदिर, रामधन चौक, विठ्ठल मंदिर, कुंभारपुरा, [https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Shri_Ganesh_Temple_Bhiwapur श्री. गणेश मंदिर भिवापुर] इत्यादी अन्य रमनिय ठिकाणे आहेत.
* भिमामाता मंदिर हे विशेष जागृत देवस्थान शहरात आहे.
==शेतीची उत्पादने (हळदी वायगांव)==
भिवापूरच्या आसपासच्या गावांतही मिरचीचे उत्पादन होते. या क्षेत्रात प्रसिद्ध अशा ''वायगाव'' हळदीचे उत्पादन होते. वायगाव हळद तिच्यातील '''क्युरकुमिन''' या विशेष घटकामुळे प्रथम क्रमांकावर आहे, असा मुंबई मसाला बोर्डाचा अभिप्राय आहे.
== मिरची व्यवसाय ==
भिवापूर या गावी मिरची ''फुलकट'' करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. फुलकट म्हणजे मिरचीची देठे तोडणे. या कामासाठी [[आंध्रप्रदेश]] राज्यातूनही येथे मिरची येते. भिवापूरहून मिरची व हळद विदेशातही जाते. इथले कामगार तिखट मिरची हाताळण्यात वाकबगार आहेत. भिवापूर नगरीत जवळपास १० ते १५ मिरची केंद्रे आहेत.
==स्थानिक प्रशासन==
२०१५ पूर्वी भिवापूर शहरात ग्राम पंचायत अस्तित्वात होती, पण २०१५ या वर्षी प्रथमच नगर पंचायत अस्तित्वात आली. एकूण १७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायतमध्ये प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान श्री. लव परमानंद जनबंधू (Indian National Congress) तसेच उपनगराध्यक्ष म्हणून श्री. शंकर राजाराम दडमल ([[शिवसेना]]) यांना मिळाला.
# श्री. लव्हाजी जनबंधू
# सौ. किरण नागरिकर
== उद्योग ==
भिवापूर नगरीत अनेक दशकांपासून एकमेव असा '''नोगा ज्यूस''' कारखाना आहे. नवीन ओद्योगिक परिसरात काही छोटे मोठे उद्योग चालू झाल्याने ओद्योगिक परिसराला महत्त्व आले असले, तरी मोठा असा उद्योग भिवापूर नगरीत नसल्याने विकास पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही. मिरची हा येथील खूप प्रसिद्ध असलेला व्यवसाय असून मिरची या पिकावरील प्रक्रिया असलेले एखादे मोठे उद्योग या शहरात किंवा जवळपास असायला हवे होते. भिवापूर शहराला लागुनच तास परीसरात एक औद्योगिक वसाहत निर्माण झालेली असून ती शासनानेच तयार केलेली आहे. त्यात हळुवार का होईना पण छोटे उद्योग सुरू होत आहेत. बेकरी कारखाना तसेच कापूस उद्योग कारखाना व लोखंडी शेतीची अवजारे तयार करण्याचा कारखाना या वसाहतीत सुरू झाला आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
# [[कुही]]
# [[उमरेड]]
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
{{विस्तार}}
{{नागपूर जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
gscc8f8oopgajinpk6gbvwf0coaicc7
कुही तालुका
0
30944
2581883
2576924
2025-06-23T01:12:41Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
2581883
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = कुही
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
|अक्षांश =21 |अक्षांशमिनिटे =00 |अक्षांशसेकंद = 39
|रेखांश=79 |रेखांशमिनिटे=21 |रेखांशसेकंद= 09
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं =
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = कुही
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = कुही
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''कुही''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
या तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून पर्यटकांना आकर्षित करणारे पाच नद्यांच्या संगमावर श्री.चैतन्यश्वराचे मंदिर असलेले [[आंभोरा]] देवस्थानही कुही तालुक्यातच आहे, तसेच या तालुक्याचा बहुतांश भाग हा [[गोसेखुर्द धरण]] तथा कऱ्हांडला अभयारण्याला लागूनच आहे.
तालुक्यात कुही शहर, [[मांढळ]] , वेलतुर व [[पचखेडी]] हे मोठे शहर असून गोसेखुर्द धरणातील अनेक पुनर्वसन गावे कुही तालुक्यात आहेत.
==तालुक्यातील गावे==
#[[आदम]]
#[[आडेगाव (कुही)]]
#[[आगरगाव (कुही)]]
#[[आजणी (कुही)]]
#[[आकोळी (कुही)]]
#[[अंबाडी (कुही)]]
#[[आंभोरा खुर्द]]
#[[आंभोरकाळा]]
#[[आमटी (कुही)]]
#[[आवरमरा]]
#[[बाळापूर (कुही)]]
#[[बाम्हणी (कुही)]]
#[[बंदरचुहा]]
#[[बाणोर]]
#[[भामेवाडा (कुही)]]
#[[भंडारबोडी]]
#[[भातरा]]
#[[भिवापूर (कुही)]]
#[[भिवकुंड (कुही)]]
#[[भोजपूर (कुही)]]
#[[भोवरदेव]]
#[[बीडबोथळी]]
#[[बोडकीपेठ]]
#[[बोराडा]]
#[[बोरी (कुही)]]
#[[बोथळी]]
#[[ब्राम्हणी (कुही)]]
#[[बुटीतोळा ऊर्फ कोसरी]]
#[[चाडा]]
#[[चांडाळा]]
#[[चन्ना]]
#[[चानोडा (कुही)]]
#[[चापेगडी]]
#[[चापेघाट]]
#[[चिचळ]]
#[[चिचघाट (कुही)]]
#[[चिखलाबोडी]]
#[[चिखली (कुही)]]
#[[चिकणा टुकुम]]
#[[चिपडी]]
#[[चितापूर]]
#[[दहेगाव (कुही)]]
#[[दळपतपूर (कुही)]]
#[[दावडीपार]]
#[[देवळी खुर्द]]
#[[देवळीकाळा]]
#[[धामणा]]
#[[धामणी (कुही)]]
#[[धानळा]]
#[[धानोळी (कुही)]]
#[[दिपळा]]
#[[दोडमा]]
#[[डोंगरगाव (कुही)]]
#[[डोंगरमौदा]]
#[[फेगड]]
#[[गडपायळी]]
#[[गोंदपिपरी]]
#[[गोन्हा]]
#[[गोठणगाव (कुही)]]
#[[हरदोळी (कुही)]]
#[[हेतामेटी]]
#[[हेती (कुही)]]
#[[हुडपा]]
#[[इसापुर (कुही)]]
#[[जीवणापूर]]
#[[कान्हेरी डोंगरमोह]]
#[[कान्हेरी खुर्द]]
#[[करहांडळा]]
#[[कटारा]]
#[[केसोरी (कुही)]]
#[[खैरलांजी]]
#[[खालसणा]]
#[[खराडा]]
#[[खारबी (कुही)]]
#[[खेंडा]]
#[[खेतापूर]]
#[[खोबणा]]
#[[खोकराळा]]
#[[खोपडी]]
#[[खुरसापार (कुही)]]
#[[किन्ही (कुही)]]
#[[किताडी (कुही)]]
#[[कुचडी]]
#[[कुही]]
#[[कुजबा]]
#[[कुक्काडुमरी]]
#[[लांजळा]]
#[[लोहारा (कुही)]] [[मदनापूर (कुही)]] [[माजरी]] [[माळची]] [[माळणी]] [[मालोडा]] [[मांधळ]] [[मांगळी (कुही)]] [[मेंढा]] [[मेंढे खुर्द]] [[मेंढेगाव]] [[मेंढेकाळा]] [[म्हासळी]] [[मोहादरा (कुही)]] [[मोहाडी (कुही)]] [[मोहगाव (कुही)]] [[मुरबी]] [[मुसळगाव (कुही)]] [[नवेगाव (कुही)]] [[नवरगाव (कुही)]] [[नेवरी (कुही)]] [[पाचखेडी]] [[पाळेगाव]] [[पांडेगाव]] [[पांढरगोटा]] [[पवनी (कुही)]] [[पारडी (कुही)]] [[पारसोडी (कुही)]] [[पिळकापार (कुही)]] [[पिपळगाव]] [[पिपरी (कुही)]] [[पोहरा]] [[पोळसा]]
#[[पोवारी]]
#[[प्रतापपूर (कुही)]]
#[[राजोळा]]
#[[राजोळी]]
#[[रामपुरी (कुही)]]
#[[रानबोडी]]
#[[रत्नापूर (कुही)]]
#[[रेंगातूर]]
#[[रिढोरा (कुही)]]
#[[रूयाड]]
#[[सागुंधरा]]
#[[सळाई (कुही)]]
#[[साळवा (कुही)]]
#[[सासेगाव]]
#[[सातारा (कुही)]]
#[[सावंगी (कुही)]]
#[[सावरगाव (कुही)]]
#[[सावरखेडा (कुही)]]
#[[सावळी (कुही)]]
#[[शिकारपूर]]
#[[शिवणी (कुही)]]
#[[सिळ्ळी]]
#[[सिरोळी]]
#[[सिरसी (कुही)]]
#[[सोनारवाही]]
#[[सोनेगाव (कुही)]]
#[[सोनपुरी]]
#[[टाकळी (कुही)]]
#[[तामसवाडी (कुही)]]
#[[तारणा]]
#[[तारणी]]
#[[तारोळी]]
#[[टेकेपार]]
#[[टेंभारी (कुही)]]
#[[ठाणा (कुही)]]
#[[तितुर]]
#[[तुडका]]
#[[उदेश्वर]]
#[[उमरी (कुही)]]
#[[उमरपेठ]]
#[[विरखंडी (कुही)]]
#[[वाडेगाव (कुही)]]
#[[वाग]]
#[[वागदरा(कुही)]]
#[[वेळगाव (कुही)]]
#[[वेळतुर]]
#[[येडमेपार]]
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
# [[भिवापूर]]
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
{{विस्तार}}
{{नागपूर जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
268bxus5v2m3qihfevdgv16rvazzw5g
2581884
2581883
2025-06-23T01:13:16Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
2581884
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = कुही
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
|अक्षांश =21 |अक्षांशमिनिटे =00 |अक्षांशसेकंद = 39
|रेखांश=79 |रेखांशमिनिटे=21 |रेखांशसेकंद= 09
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं =
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = कुही
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = कुही
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''कुही''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
या तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून पर्यटकांना आकर्षित करणारे पाच नद्यांच्या संगमावर श्री.चैतन्यश्वराचे मंदिर असलेले [[आंभोरा]] देवस्थानही कुही तालुक्यातच आहे. या तालुक्याचा बहुतांश भाग हा [[गोसेखुर्द धरण]] तथा कऱ्हांडला अभयारण्याला लागूनच आहे.
तालुक्यात कुही शहर, [[मांढळ]] , वेलतुर व [[पचखेडी]] हे मोठे शहर असून गोसेखुर्द धरणातील अनेक पुनर्वसन गावे कुही तालुक्यात आहेत.
==तालुक्यातील गावे==
#[[आदम]]
#[[आडेगाव (कुही)]]
#[[आगरगाव (कुही)]]
#[[आजणी (कुही)]]
#[[आकोळी (कुही)]]
#[[अंबाडी (कुही)]]
#[[आंभोरा खुर्द]]
#[[आंभोरकाळा]]
#[[आमटी (कुही)]]
#[[आवरमरा]]
#[[बाळापूर (कुही)]]
#[[बाम्हणी (कुही)]]
#[[बंदरचुहा]]
#[[बाणोर]]
#[[भामेवाडा (कुही)]]
#[[भंडारबोडी]]
#[[भातरा]]
#[[भिवापूर (कुही)]]
#[[भिवकुंड (कुही)]]
#[[भोजपूर (कुही)]]
#[[भोवरदेव]]
#[[बीडबोथळी]]
#[[बोडकीपेठ]]
#[[बोराडा]]
#[[बोरी (कुही)]]
#[[बोथळी]]
#[[ब्राम्हणी (कुही)]]
#[[बुटीतोळा ऊर्फ कोसरी]]
#[[चाडा]]
#[[चांडाळा]]
#[[चन्ना]]
#[[चानोडा (कुही)]]
#[[चापेगडी]]
#[[चापेघाट]]
#[[चिचळ]]
#[[चिचघाट (कुही)]]
#[[चिखलाबोडी]]
#[[चिखली (कुही)]]
#[[चिकणा टुकुम]]
#[[चिपडी]]
#[[चितापूर]]
#[[दहेगाव (कुही)]]
#[[दळपतपूर (कुही)]]
#[[दावडीपार]]
#[[देवळी खुर्द]]
#[[देवळीकाळा]]
#[[धामणा]]
#[[धामणी (कुही)]]
#[[धानळा]]
#[[धानोळी (कुही)]]
#[[दिपळा]]
#[[दोडमा]]
#[[डोंगरगाव (कुही)]]
#[[डोंगरमौदा]]
#[[फेगड]]
#[[गडपायळी]]
#[[गोंदपिपरी]]
#[[गोन्हा]]
#[[गोठणगाव (कुही)]]
#[[हरदोळी (कुही)]]
#[[हेतामेटी]]
#[[हेती (कुही)]]
#[[हुडपा]]
#[[इसापुर (कुही)]]
#[[जीवणापूर]]
#[[कान्हेरी डोंगरमोह]]
#[[कान्हेरी खुर्द]]
#[[करहांडळा]]
#[[कटारा]]
#[[केसोरी (कुही)]]
#[[खैरलांजी]]
#[[खालसणा]]
#[[खराडा]]
#[[खारबी (कुही)]]
#[[खेंडा]]
#[[खेतापूर]]
#[[खोबणा]]
#[[खोकराळा]]
#[[खोपडी]]
#[[खुरसापार (कुही)]]
#[[किन्ही (कुही)]]
#[[किताडी (कुही)]]
#[[कुचडी]]
#[[कुही]]
#[[कुजबा]]
#[[कुक्काडुमरी]]
#[[लांजळा]]
#[[लोहारा (कुही)]] [[मदनापूर (कुही)]] [[माजरी]] [[माळची]] [[माळणी]] [[मालोडा]] [[मांधळ]] [[मांगळी (कुही)]] [[मेंढा]] [[मेंढे खुर्द]] [[मेंढेगाव]] [[मेंढेकाळा]] [[म्हासळी]] [[मोहादरा (कुही)]] [[मोहाडी (कुही)]] [[मोहगाव (कुही)]] [[मुरबी]] [[मुसळगाव (कुही)]] [[नवेगाव (कुही)]] [[नवरगाव (कुही)]] [[नेवरी (कुही)]] [[पाचखेडी]] [[पाळेगाव]] [[पांडेगाव]] [[पांढरगोटा]] [[पवनी (कुही)]] [[पारडी (कुही)]] [[पारसोडी (कुही)]] [[पिळकापार (कुही)]] [[पिपळगाव]] [[पिपरी (कुही)]] [[पोहरा]] [[पोळसा]]
#[[पोवारी]]
#[[प्रतापपूर (कुही)]]
#[[राजोळा]]
#[[राजोळी]]
#[[रामपुरी (कुही)]]
#[[रानबोडी]]
#[[रत्नापूर (कुही)]]
#[[रेंगातूर]]
#[[रिढोरा (कुही)]]
#[[रूयाड]]
#[[सागुंधरा]]
#[[सळाई (कुही)]]
#[[साळवा (कुही)]]
#[[सासेगाव]]
#[[सातारा (कुही)]]
#[[सावंगी (कुही)]]
#[[सावरगाव (कुही)]]
#[[सावरखेडा (कुही)]]
#[[सावळी (कुही)]]
#[[शिकारपूर]]
#[[शिवणी (कुही)]]
#[[सिळ्ळी]]
#[[सिरोळी]]
#[[सिरसी (कुही)]]
#[[सोनारवाही]]
#[[सोनेगाव (कुही)]]
#[[सोनपुरी]]
#[[टाकळी (कुही)]]
#[[तामसवाडी (कुही)]]
#[[तारणा]]
#[[तारणी]]
#[[तारोळी]]
#[[टेकेपार]]
#[[टेंभारी (कुही)]]
#[[ठाणा (कुही)]]
#[[तितुर]]
#[[तुडका]]
#[[उदेश्वर]]
#[[उमरी (कुही)]]
#[[उमरपेठ]]
#[[विरखंडी (कुही)]]
#[[वाडेगाव (कुही)]]
#[[वाग]]
#[[वागदरा(कुही)]]
#[[वेळगाव (कुही)]]
#[[वेळतुर]]
#[[येडमेपार]]
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
# [[भिवापूर]]
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
{{विस्तार}}
{{नागपूर जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
ij9rfsaq5xeb78xwjwhinrlulbomhvg
बाभुळगाव तालुका
0
31918
2581796
2236088
2025-06-22T12:55:04Z
नरेश सावे
88037
2581796
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = बाभुळगाव
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
|अक्षांश = 19|अक्षांशमिनिटे = 51|अक्षांशसेकंद = 43.92
|रेखांश= 77|रेखांशमिनिटे= 1|रेखांशसेकंद= 22.44
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = यवतमाळ<!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं =
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = बाभुळगाव
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = बाभुळगाव
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड = एमएच/२९<ref>https://transport.maharashtra.gov.in/</ref>
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''बाभुळगाव''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] एक गाव व [[तालुका|तालुक्याचे]] ठिकाण आहे.
==तालुक्यातील गावे==
#[[आलेगाव (बाभुळगाव)]]
#[[अलीपूर]]
#[[अल्लीपुर]]
#[[अमरावती (बाभुळगाव)]]
#[[आंजणगाव]]
#[[अंतरगाव]]
#[[आसेगावदेवी]]
#[[अष्टरामपूर]]
#[[औरंगपूर (बाभुळगाव)]]
#[[बाभुळ गाव]]
#[[बागापूर]]
#[[बागवाडी (बाभुळगाव)]]
#[[बारड]]
#[[भैयापूर]]
#[[भातमार्ग]]
#[[भिळुकसा]]
#[[बोरगाव (बाभुळगाव)]]
#[[चांदपूर]]
#[[चेंडकपुर]]
#[[चिमणापूर]]
#[[चोंधी]]
#[[दाभा]]
#[[देहणी]]
#[[देवगाव (बाभुळगाव)]]
#[[दिघी (बाभुळगाव)]]
#[[दिघी२]]
#[[फाळेगाव]]
#[[फातियाबाद]]
#[[फत्तेपूर]]
#[[गालवाहा]]
#[[गाळवी]]
#[[गणोरी]]
#[[गावंडी]]
#[[घारफळ]]
#[[गिमोणा]]
#[[गोंधळी (बाभुळगाव)]]
#[[हैबतपूर]]
#[[हस्तपूर]]
#[[हातगाव]]
#[[इंदिरा नगर]]
#[[इसापूर]]
#[[कमलजापूर]]
#[[कांगोकुळ]]
#[[कारळगाव (बाभुळगाव)]]
#[[खडकसावंगा]]
#[[खरडा]]
#[[किन्ही (बाभुळगाव)]]
#[[कोल्ही]]
#[[कोंढा]]
#[[कोपारा]]
#[[कोपारा१]]
#[[कोपारा२]]
#[[कोप्रा]]
#[[कोटांबा]]
#[[कोठा]]
#[[कोठा अलीपूर]]
#[[कृष्णपूर]]
#[[लखमपूर (बाभुळगाव)]]
#[[लोणी (बाभुळगाव)]]
#[[मदानी]]
#[[महमदपूर]]
#[[माहुली (बाभुळगाव)]]
#[[माळापूर]]
#[[मांगरूळ]]
#[[माणकापूर]]
#[[मारळपूर]]
#[[मिरजापूर]]
#[[मितनापूर]]
#[[मुबारकपूर]]
#[[मुरादाबाद (बाभुळगाव)]]
#[[मुस्ताबाद]]
#[[नादे सावंगी]]
#[[नगरगाव]]
#[[नगरी]]
#[[नागरी]]
#[[नायगाव (बाभुळगाव)]]
#[[नांदुरा बुद्रुक]]
#[[नांदुरा खुर्द]]
#[[नारपूर]]
#[[पाचखेड]]
#[[पाहुर (बाभुळगाव)]]
#[[पालोटी]]
#[[पाणस]]
#[[पंचगव्हाण]]
#[[पारसोडी]]
#[[पिंपळगाव (बाभुळगाव)]]
#[[पिंपळखुटा]]
#[[पिंपरी (बाभुळगाव)]]
#[[प्रतापपूर]]
#[[रहिमतपूर (बाभुळगाव)]]
#[[राणी अमरावती]]
#[[रासूळपूर]]
#[[रेणकापूर]]
#[[रुस्तमपूर]]
#[[सारफळी]]
#[[सारुळ]]
#[[सौजण]]
#[[सावंगी मांग]]
#[[सावंगी राऊत]]
#[[सावर (बाभुळगाव)]]
#[[शेकापूर]]
#[[शिंदी (बाभुळगाव)]]
#[[सुभानपूर]]
#[[सुहागपूर]]
#[[सुकळी (बाभुळगाव)]]
#[[टाकळगाव]]
#[[तांभा]]
#[[ताणापूर]]
#[[तरोडा (बाभुळगाव)]]
#[[थाळेगाव]]
#[[तुकापूर]]
#[[उमरडा]]
#[[उमरी (बाभुळगाव)]]
#[[वैजापूर (बाभुळगाव)]]
#[[वणी (बाभुळगाव)]]
#[[वेणी]]
#[[विरखेड]]
#[[वडगाव (बाभुळगाव)]]
#[[वाघापूर]]
#[[वाई (बाभुळगाव)]]
#[[वालिदाडपूर]]
#[[वारूड]]
#[[वाटखेड बुद्रुक]]
#[[वाटखेड खुर्द]]
#[[यावळी]]
#[[येरणगाव]]
#[[झापटखेड]]
#[[झोळा]]
<ref>#https://villageinfo.in/maharashtra/yavatmal/babulgaon.html</ref>
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
{{विस्तार}}
{{यवतमाळ जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
ffdni4355dc6lyauamruq7mx2gmk81j
राजेश शृंगारपुरे
0
38777
2581939
2253768
2025-06-23T03:01:42Z
अभय नातू
206
removed [[Category:इ.स. १९५७ मधील जन्म]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2581939
wikitext
text/x-wiki
'''राजेश शृंगारपुरे''' हा एक हिंदी चित्रपट अभिनेता आहे जो [[बॉलीवूड|हिंदी]] आणि मराठी चित्रपटांमध्ये दिसतो. ''[[सरकार राज|सरकार राजमधील]]'' नकारात्मक भूमिकेसाठी राजेश प्रसिद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-12-01/news-interviews/35529655_1_marathi-films-second-film-hollywood-debut|title=Prez Obama is my co-star: Rajesh Shringarpure – Times Of India|last=Prachi Kadam, Mumbai Mirror 1 December 2012, 11.20AM IST|date=1 December 2012|publisher=Articles.timesofindia.indiatimes.com|access-date=7 May 2013|archive-date=2013-04-11|archive-url=https://archive.today/20130411033313/http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-12-01/news-interviews/35529655_1_marathi-films-second-film-hollywood-debut|url-status=dead}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.in/movies/2008/jun/13rajesh.htm|title=Meet the villain in Sarkar Raj|date=13 June 2008|publisher=Rediff.in|access-date=7 May 2013|archive-date=2013-04-12|archive-url=https://archive.is/20130412232624/http://www.rediff.in/movies/2008/jun/13rajesh.htm|url-status=dead}}</ref> त्याने ''मर्डर ३'' मध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तो त्याच्या लहरी लुकसाठी ओळखला जातो. ''चंद्रगुप्त मौर्य'' (२०११) या टीव्ही मालिकेत त्याने [[सेल्युकस निकेटर|सेल्यूकस प्रथम निकेटोरची]] भूमिका केली होती. २०१८ मध्ये, [[कलर्स मराठी|कलर्स मराठीवर]] प्रसारित होणाऱ्या ''[[बिग बॉस मराठी]]च्या'' पहिल्या हंगामात शृंगारपुरेने भाग घेतला आहे.
{{बदल}}
== कारकीर्द ==
शृंगारपुरे यांनी सहारा वनवर सह-अभिनित [[रवीना टंडन]] आणि अयूब खान यांच्यासह ''साहिब बीवी गुलाम'' या हिंदी मालिकेत काम केले होते. तो देखील समावेश मालिका केले ''सारथी'' वर [[स्टार प्लस]] म्हणून [[कृष्ण|भगवान कृष्ण]] आणि ''[[चार दिवस सासूचे]]'' दररोज, एक मराठी [[कलर्स मराठी|ई टीव्ही मराठी]]. ''झेंडा'' आणि ''स्वराज्य, मराठी पाऊल पडते पुढे'' यांच्यासह चित्रपटांमधून त्यांना लोकप्रियता मिळाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-12-07/news-interviews/35648227_1_hollywood-project-cia-agent-kranti-kanade|title=Rajesh Shringarpure plays a CIA agent in Hollywood film – Times Of India|date=7 December 2012|publisher=Articles.timesofindia.indiatimes.com|access-date=7 May 2013|archive-date=2013-04-11|archive-url=https://archive.today/20130411042752/http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-12-07/news-interviews/35648227_1_hollywood-project-cia-agent-kranti-kanade|url-status=dead}}</ref> ते राजपथ येथील अखिल भारतीय परेड कमांडर देखील होते.
२०१२ मध्ये, राजेशने जॉन स्टॉकवेल- निर्देशित ''सील टीम सिक्स'' मधील [[सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी|सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी]] (सीआयए) एजंट वसीमची भूमिका साकारली होती ''ओसामा बिन लादेनवर द रेड'', ज्याचा नुकताच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेत प्रीमियर झाला होता. त्यांनी ''गांधी ऑफ द महिन या'' नावाच्या आणखी एका हॉलिवूड प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्यात त्याने अमेरिकन अभिनेता हार्वे किटलसोबत काम केले होते. राजेश ''शॉर्टकट रोमिओवरही'' काम करत आहे, त्यानंतर क्रॉसओवर फिल्म आहे ज्यामध्ये देव पटेल असून तो खलनायकाच्या भूमिकेत आहे.
== फिल्मोग्राफी ==
* ''कुलकर्णी चौकातला देशपांडे'' (2019)
* ''रोमियो अकबर वॉल्टर'' (2019)
* ''वडील'' (2017)
* ''प्रेम बेटिंग'' (2017)
* ''डायरेक्ट इश्क'' (2016)
* ''युध'' (2015)
* ''गुरू दक्षिणा'' (2015)
* ''[[संघर्ष (मराठी चित्रपट)|संघर्ष]]'' - रवी शिंदे उर्फ भाऊ म्हणून
* ''खून 3'' (2013)
* ''शॉर्टकट रोमियो'' (2013)
* ''एक थी राणी ऐसी भी'' (2012)
* ''महिना ऑफ गांधी'' (2012) (पोस्ट-प्रॉडक्शन)
* ''चक्रधर'' (२०१२)
* ''सील टीम सिक्सः ओसामा बिन लादेनवर हल्ला'' (२०१२) - सीआयए एजंट वसीम म्हणून
* ''चित्कब्रे - शेड्स ऑफ ग्रे'' (२०११)
* ''स्वराज्य'' (२०११)
* ''[[सरकार राज]]'' (२००)) - संजय सोमजी म्हणून
* ''मॅटर'' (२०१२) (मराठी चित्रपट)
* ''श्री शंभू माझा नवसाचा'' (२०१०) (मराठी चित्रपट)
* ''परमवीर चक्र'' (1995) - सैन्य अधिकारी राजेश म्हणून
=== दूरदर्शन ===
* 1997 - 2000 [[अर्जुन]] म्हणून ''ओम नमः शिवाय''
* 2001 [[अर्जुन]] म्हणून ''द्रौपदी''
* 2001 - 2013 ''[[चार दिवस सासूचे]]''
* भूतनाथ म्हणून 2004 ''साहिब बिवी गुलाम''
* 2004 - 2008 ''सारथी'' [[कृष्ण|कृष्णा]] म्हणून
* 2007 - 2009 ''संगम'' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiaforums.com/article/its-a-no-to-pyre-scene_4756?ri=3&rv=579|title=It's a 'No' to pyre scene...|date=2008-03-12|website=India Forums Dot Com|language=en|access-date=2020-02-09}}</ref> शेखर भाटिया म्हणून
* २००९ ''बसरा'' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiaforums.com/article/supriya-pilgaonkar-asks-parents-to-get-smart_13690?ri=3&rv=579|title=Supriya Pilgaonkar asks parents to get smart!|date=2009-08-18|website=India Forums Dot Com|language=en|access-date=2020-02-09}}</ref> सचिन देशमुख म्हणून
* २०१० ''एक चुटकी आसमान'' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiaforums.com/article/hemangi-to-go-thro-domestic-violence-in-ek-chutki-aasman_21938?ri=3&rv=579|title=Hemangi to go thro' domestic violence in Ek Chutki Aasman..|date=2010-11-16|website=India Forums Dot Com|language=en|access-date=2020-02-09}}</ref> गणेश म्हणून
* २०१० ''कृष्णाबेन खखरावाला'' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiaforums.com/article/rajesh-shringharpure-to-be-the-trump-card-in-krishnaben-khakrawala_22201?ri=3&rv=579|title=Rajesh Shringharpure to be the trump card in Krishnaben Khakrawala!|date=2010-11-25|website=India Forums Dot Com|language=en|access-date=2020-02-09}}</ref> रवी पटेल म्हणून
* २०११ ''संस्कार लक्ष्मी'' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiaforums.com/article/aamir-dalvi-turns-autistic-for-zee-tvs-sanskaar-lakshmi_23282?ri=3&rv=579|title=Aamir Dalvi turns autistic for Zee TV's Sanskaar Lakshmi..|date=2011-01-11|website=India Forums Dot Com|language=en|access-date=2020-02-19}}</ref> हर्षमुख पुरोहित म्हणून
* २०११ ''चंद्रगुप्त मौर्य'' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiaforums.com/article/chandragupta-maurya-to-see-major-drama-before-leap_27604?ri=3&rv=579|title=Chandragupta Maurya to see major drama before leap..|date=2011-07-25|website=India Forums Dot Com|language=en|access-date=2020-02-19}}</ref> ''सेल्युकस'' [[सेल्युकस निकेटर|पहिला निकेटोर म्हणून]]
* 2014 ''आढळतात'' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tellychakkar.com/tv/tv-news/sony-tvs-encounter-launch-11-april-rajesh-promod-aditya-parag-and-adaa-feature-the-first|title=Sony TV's Encounter to launch on 11 April; Rajesh, Promod, Aditya, Parag and Adaa to feature in the first episode|date=2014-03-29|website=Tellychakkar Dot Com|language=en|access-date=2020-02-19}}</ref> म्हणून शंकर माने (भाग 1 - भाग 3)
* प्रशिक्षक राजवीर राणा म्हणून 2017 ''मेरी दुर्गा'' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tellychakkar.com/tv/tv-news/just-rajesh-shringarpure-back-tv-space-star-plus-durga-160225|title=Just In: Rajesh Shringarpure back to TV space with Star Plus' Durga|date=2016-02-25|website=Tellychakkar Dot Com|language=en|access-date=2020-02-19}}</ref>
* 2018 ''[[बिग बॉस मराठी १]]'' स्पर्धक म्हणून
* मोरोपंत तांबे म्हणून 2019 ''झाशी की राणी'' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiaforums.com/article/the-colors-mega-show-jhansi-ki-rani-ropes-in-this-seasoned-actor_144406?ri=3&rv=579|title=The Colors MEGA show 'Jhansi Ki Rani' ropes in THIS seasoned actor|date=2019-01-15|website=India Forums Dot Com|language=en|access-date=2020-02-19}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:शृंगारपुरे, राजेश}}
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:इ.स. १९७७ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
r785bhm0emf0f09yg4udku0dbpxq3rb
भारतीय वाहन नंबरप्लेट
0
41410
2581867
2481150
2025-06-22T19:04:20Z
2409:40C2:310F:79C0:CB7:CBFF:FE2B:C43A
MH 13
2581867
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
[[वर्ग:भारतामधील वाहतूक|वाहन नंबरप्लेट]]
राज्ये:
1) AN = [[अंदमान आणि निकोबार]]
2)AP = [[आंध्र प्रदेश]]
3)AR = [[अरुणाचल प्रदेश]]
4)AS = [[आसाम]]
5)BR = [[बिहार]]
6)CG = [[छत्तीसगढ]]
7)CH = [[चंदीगड]]
8)DD = [[दीव आणि दमण]]
9)DL = [[दिल्ली]]
10)DN = [[दादरा आणि नगर हवेली]]
11)GA = [[गोवा]]
12)GJ = [[गुजरात]]
13)HP = [[हिमाचल प्रदेश]]
14)HR = [[हरियाणा]]
15)JH = [[झारखंड]]
16)JK = [[जम्मू आणि काश्मीर]]
17)KA = [[कर्नाटक]]
18)KL = [[केरळ]]
19)LD = [[लक्षद्वीप]]
20)MH = [[महाराष्ट्र]] सेलापूर MH 13
21)ML = [[मेघालय]]
22)MN = [[मणिपूर]]
23)MP = [[मध्य प्रदेश]]
24)MZ = [[मिझोरम]]
25)NL = [[नागालॅंड]]
26)OD = [[ओरिसा]]
27)PB = [[पंजाब]]
28)PY = [[पुद्दुचेरी]]
29)RJ = [[राजस्थान]]
30)SK = [[सिक्कीम]]
31)TN = [[तामीळनाडू]]
32)TR = [[त्रिपुरा]]
33)UK = [[उत्तराखंड]]
34)UP = [[उत्तर प्रदेश]]
35)WB = [[पश्चिम बंगाल]]
==AN/अंदमान-निकोबार द्वीपसमूह==
*AN-01 पोर्ट ब्लेअर, अंदमान जिल्हा
*AN-02 कार निकोबार, निकोबार जिल्हा
==AP/ आंध्र प्रदेश==
*AP -01 आदिलाबाद / मंचेरियल / निर्मल<br />
*AP -02 अनंतपूर / हिंदूपूर<br />
*AP-03 चित्तूर / तिरुपती / मदनापल्ली / राजमपेठ <br />
*AP-04 कडप्पा / प्रोद्दत्तुर <br />
*AP 05 और एपी-06 काकिनाडा / अमलापुरम / राजमहेंद्री<br />
*AP 07 और एपी-08 गुंटूर / पिदुगुराल्ला / नरसारावपेठ / रेपल्ली<br />
*AP-09 खैर्ताबाद , हैदराबाद जिल्हा<br />
*AP -10 सिकंदराबाद, हैदराबाद जिल्हा<br />
*AP-11 मलाकापेठ , हैदराबाद जिल्हा<br />
*AP -12 बहादुरपुरा , हैदराबाद जिल्हा<br />
*AP -13 और 14 Mehdipatnam, हैदराबाद जिल्हा<br />
*AP-15 करीमनगर / Jagtial / Peddapalli<br />
*AP-16 विजयवाडा
* AP -17, 18 , 19 विजयवाडा / गुडिवाडा / मच्छलीपट्टनम / नंदीगाम /
*AP-20 खम्माम / Kothagudem / Sathupally / Yellandu<br />
*AP -21 कर्नूल / ADONI / नंदियाळ<br />
*AP -22 महबूबनगर / Pebbair / गडवाल<br />
*AP -23 मेडक / Siddipet / Sangareddy (आर सी पुरम)<br />
*AP -24 नालगोंडा / Suryapet / Miryalaguda / भोंगीर / बिबीनगर<br />
*AP -25 निजामाबाद / कामारेड्डी<br />
*AP-26 नेल्लोर / कवाली / गुडूर / Sullurpeta / Naidupet<br />
*AP -27 ओंगोल / चिरला / Markapur / प्रकाशम<br />
*AP 28 व एपी -29 रंगारेड्डी<br />
*AP-30 श्रीकाकुलम / Tekkali / Palasa / सोमपेटा /इच्छापुरम / Kaviti<br />
*AP -31, पी -32, पी -33 और पी -34 विशाखापट्टनम / Gajuwaka / अनकापल्ली /जगदंब<br />
*AP -35 विजयनगरम<br />
*AP-36 वारंगळ / जनगांव /महबूबाबाद <br />
*AP-37 एलुरू / Jangareddygudem / Kovvur / टाडेपल्लीगुडम / टनुकु / भीमावरम / पलाकोल्लू / Chintalapudi<br />
*AP-09P, AP9PA. AP9PB-आंध्र पोलिसांची वाहने(पीएपी-09 -पंजाब राज्यातील पोलिसांची वाहने)<br />
*AP-XX Z - APSRTCच्या(आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या) बसेस
mpolrrdffn5ld0t3go8gtn1n77h22hq
2581868
2581867
2025-06-22T21:02:27Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/2409:40C2:310F:79C0:CB7:CBFF:FE2B:C43A|2409:40C2:310F:79C0:CB7:CBFF:FE2B:C43A]] ([[User talk:2409:40C2:310F:79C0:CB7:CBFF:FE2B:C43A|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Ternera|Ternera]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2436863
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
[[वर्ग:भारतामधील वाहतूक|वाहन नंबरप्लेट]]
राज्ये:
1) AN = [[अंदमान आणि निकोबार]]
2)AP = [[आंध्र प्रदेश]]
3)AR = [[अरुणाचल प्रदेश]]
4)AS = [[आसाम]]
5)BR = [[बिहार]]
6)CG = [[छत्तीसगढ]]
7)CH = [[चंदीगड]]
8)DD = [[दीव आणि दमण]]
9)DL = [[दिल्ली]]
10)DN = [[दादरा आणि नगर हवेली]]
11)GA = [[गोवा]]
12)GJ = [[गुजरात]]
13)HP = [[हिमाचल प्रदेश]]
14)HR = [[हरियाणा]]
15)JH = [[झारखंड]]
16)JK = [[जम्मू आणि काश्मीर]]
17)KA = [[कर्नाटक]]
18)KL = [[केरळ]]
19)LD = [[लक्षद्वीप]]
20)MH = [[महाराष्ट्र]]
21)ML = [[मेघालय]]
22)MN = [[मणिपूर]]
23)MP = [[मध्य प्रदेश]]
24)MZ = [[मिझोरम]]
25)NL = [[नागालॅंड]]
26)OD = [[ओरिसा]]
27)PB = [[पंजाब]]
28)PY = [[पुद्दुचेरी]]
29)RJ = [[राजस्थान]]
30)SK = [[सिक्कीम]]
31)TN = [[तामीळनाडू]]
32)TR = [[त्रिपुरा]]
33)UK = [[उत्तराखंड]]
34)UP = [[उत्तर प्रदेश]]
35)WB = [[पश्चिम बंगाल]]
==AN/अंदमान-निकोबार द्वीपसमूह==
*AN-01 पोर्ट ब्लेअर, अंदमान जिल्हा
*AN-02 कार निकोबार, निकोबार जिल्हा
==AP/ आंध्र प्रदेश==
*AP -01 आदिलाबाद / मंचेरियल / निर्मल<br />
*AP -02 अनंतपूर / हिंदूपूर<br />
*AP-03 चित्तूर / तिरुपती / मदनापल्ली / राजमपेठ <br />
*AP-04 कडप्पा / प्रोद्दत्तुर <br />
*AP 05 और एपी-06 काकिनाडा / अमलापुरम / राजमहेंद्री<br />
*AP 07 और एपी-08 गुंटूर / पिदुगुराल्ला / नरसारावपेठ / रेपल्ली<br />
*AP-09 खैर्ताबाद , हैदराबाद जिल्हा<br />
*AP -10 सिकंदराबाद, हैदराबाद जिल्हा<br />
*AP-11 मलाकापेठ , हैदराबाद जिल्हा<br />
*AP -12 बहादुरपुरा , हैदराबाद जिल्हा<br />
*AP -13 और 14 Mehdipatnam, हैदराबाद जिल्हा<br />
*AP-15 करीमनगर / Jagtial / Peddapalli<br />
*AP-16 विजयवाडा
* AP -17, 18 , 19 विजयवाडा / गुडिवाडा / मच्छलीपट्टनम / नंदीगाम /
*AP-20 खम्माम / Kothagudem / Sathupally / Yellandu<br />
*AP -21 कर्नूल / ADONI / नंदियाळ<br />
*AP -22 महबूबनगर / Pebbair / गडवाल<br />
*AP -23 मेडक / Siddipet / Sangareddy (आर सी पुरम)<br />
*AP -24 नालगोंडा / Suryapet / Miryalaguda / भोंगीर / बिबीनगर<br />
*AP -25 निजामाबाद / कामारेड्डी<br />
*AP-26 नेल्लोर / कवाली / गुडूर / Sullurpeta / Naidupet<br />
*AP -27 ओंगोल / चिरला / Markapur / प्रकाशम<br />
*AP 28 व एपी -29 रंगारेड्डी<br />
*AP-30 श्रीकाकुलम / Tekkali / Palasa / सोमपेटा /इच्छापुरम / Kaviti<br />
*AP -31, पी -32, पी -33 और पी -34 विशाखापट्टनम / Gajuwaka / अनकापल्ली /जगदंब<br />
*AP -35 विजयनगरम<br />
*AP-36 वारंगळ / जनगांव /महबूबाबाद <br />
*AP-37 एलुरू / Jangareddygudem / Kovvur / टाडेपल्लीगुडम / टनुकु / भीमावरम / पलाकोल्लू / Chintalapudi<br />
*AP-09P, AP9PA. AP9PB-आंध्र पोलिसांची वाहने(पीएपी-09 -पंजाब राज्यातील पोलिसांची वाहने)<br />
*AP-XX Z - APSRTCच्या(आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या) बसेस
5cj2ra75oqc2bw7heei4kriy3y0izhl
मसूदा:मांसभक्षक प्राणी
118
48488
2581937
2455304
2025-06-23T02:59:31Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[मांसभक्षक प्राणी]] वरुन [[मसूदा:मांसभक्षक प्राणी]] ला हलविला
2455304
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
इतर प्राण्यांचे मांस खाणारे [[प्राणी]].
{{'मांस खाणारा' (लॅटिन कारो अर्थात् 'मांस' किंवा 'देह' आणि vorare अर्थात् 'गिळणे करण्यासाठी') अर्थ एक मांसभक्षक प्राणी किंवा लहान झाड प्रामुख्याने किंवा फक्त पशु मेदयुक्त असणारे आहार पासून त्याचे ऊर्जा आणि पोषण आवश्यकता ी की एक जीव आहे, की नाही माध्यमातून predation किंवा स्केव्हेंजिंग. विना-प्राणी अन्न उपभोगणे त्या अनुज्ञेय carnivores मानले जातात तर त्यांच्या पोषण गरजांसाठी प्राणी देह पूर्णपणे अवलंबून असलेल्या प्राणी करायला कायद्याने भाग पाडणे carnivores मानले जातात. Omnivores देखील पशु व न प्राणी अन्न दोन्ही वापर, आणि आमच्या आणखी सर्वसाधारण व्याख्या पासून omnivore पासून एक अनुज्ञेय मांसभक्षक प्राणी किंवा लहान झाड वेगळे असे प्राणी साहित्याची वनस्पती नाही स्पष्टपणे परिभाषित प्रमाण आहे. Foodchain शीर्षस्थानी बसतो की एक मांसभक्षक प्राणी किंवा लहान झाड एक सर्वोच्च predator आहे.
कॅप्चर आणि पचवू किडे मांसभक्षक वनस्पती म्हणतात की वनस्पती. त्याचप्रमाणे, कॅप्चर सूक्ष्म प्राणी अनेकदा मांसभक्षक बुरशी म्हणले जाते की बुरशी.}}
[[वर्ग:प्राण्यांचे प्रकार]]
2imvwntxtij1q08zvk366binesffpm6
रामटेक लोकसभा मतदारसंघ
0
50805
2581878
2519575
2025-06-23T01:08:32Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
/* २०२४ लोकसभा निवडणुका */
2581878
wikitext
text/x-wiki
'''रामटेक''' हा [[महाराष्ट्र]]ातील ४८ [[लोकसभा]] मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यामधील]] ६ [[महाराष्ट्र विधानसभा|विधानसभा]] मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.
== विधानसभा मतदारसंघ ==
* [[काटोल विधानसभा मतदारसंघ]]
* [[सावनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[हिंगणा विधानसभा मतदारसंघ]]
* [[उमरेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[कामठी विधानसभा मतदारसंघ]]
* [[रामटेक विधानसभा मतदारसंघ]]
== खासदार ==
{{लोकसभा मतदारसंघ खासदार सूची
|खा१=-
|प१=-
|खा२=[[के.जी. देशमुख]]
|प२=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा३=[[एम.बी. पाटील]]
|प३=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा४=[[ए.जी. सोनार]]
|प४=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा५=[[राम हेडासो]]<br />[[ए.जी. सोनार]]
|प५=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा६=[[जतीराम चैतराम बर्वे]]
|प६=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा७=[[जतीराम चैतराम बर्वे]]
|प७=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस(आय)]]
|खा८=[[पी.व्ही. नरसिंहराव]]
|प८=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस(आय)]]
|खा९=[[पी.व्ही. नरसिंहराव]]
|प९=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस(आय)]]
|खा१०=[[तेजसिंहराव लक्ष्मणराव भोसले]]
|प१०=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|खा११=[[दत्ता मेघे]]
|प११=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|खा१२=[[राणी चित्रलेखा भोसले]]
|प१२=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|खा१३=[[सुबोध बाबुराव मोहिते]]
|प१३=[[शिवसेना]]
|खा१४=[[सुबोध बाबुराव मोहिते]] (२००४ - २००७) <br />[[प्रकाश बी. जाधो|प्रकाश जाधव]] (२००७ - २००९)
|प१४=[[शिवसेना]]
|खा१५=[[मुकुल बाळकृष्ण वासनिक]]
|प१५=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|खा१६=[[कृपाल तुमाने]]
|प१६=[[शिवसेना]]
|खा१७=[[कृपाल तुमाने]]
|प१७=[[शिवसेना]]
|खा१८= श्यामलाल बर्वे
|प१८=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
}}
== निवडणूक निकाल ==
=== २०२४ लोकसभा निवडणुका ===
{| class="wikitable sortable" style="text-align:center;"
|+ [[२०२४ लोकसभा निवडणुका|२०२४ लोकसभा निवडणुक]] : [[रामटेक लोकसभा मतदारसंघ|रामटेक लोकसभा मतदारसंघ निकाल]]
! colspan="2" | पक्ष
! उमेदवार
! प्राप्त मते
! %
! ±%
|-
| bgcolor=#F37020|
| [[शिवसेना]]
| [[राजू देवनाथ पारवे]]
|
|
|
|-
| bgcolor=#00FFFF|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| श्यामलाल बर्वे
|
|
|
|-
| bgcolor=#22409A|
| [[बहुजन समाज पक्ष]]
| संदीप मेश्राम
|
|
|
|-
| bgcolor=#0048BA|
| [[भीम सेना]]
| आशिष सरोदे
|
|
|
|-
| bgcolor=#C46210|
| [[राष्ट्र समर्पण पक्ष]]
| उमेश खडसे
|
|
|
|-
| bgcolor=#9F2B68|
| [[अखिल भारतीय परिवार पक्ष]]
| मंजुषा गायकवाड
|
|
|
|-
| bgcolor=#F19CBB|
| [[वीरों के वीर भारतीय पक्ष]]
| गोवर्धन कुंभारे
|
|
|
|-
| bgcolor=blue|
| [[आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया]]
| प्रमोद खोब्रागडे
|
|
|
|-
| bgcolor=#AB274F|
| [[बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष]]
| ॲड. भीमराव शेंडे
|
|
|
|-
| bgcolor=#3B7A57|
| [[जय विदर्भ पक्ष]]
| भोजराज सरोदे
|
|
|
|-
| bgcolor=#000080|
| [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)]]
| रिद्धेश्वर बेले
|
|
|
|-
| bgcolor=purple|
| [[गोंडवाना गणतंत्र पक्ष]]
| रोशनी गजभिये
|
|
|
|-
| bgcolor=#0000FF|
| [[वंचित बहुजन आघाडी]]
| शंकर चहांदे
|
|
|
|-
| bgcolor=#ED1C24|
| [[पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही)]]
| सिद्धार्थ पाटील
|
|
|
|-
| bgcolor=#FFBF00|
| [[महाराष्ट्र विकास आघाडी]]
| संजय बोरकर
|
|
|
|-
| bgcolor=#9966CC|
| [[बळीराजा पक्ष]]
| संविधान लोखंडे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| अजय चव्हाण
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| अरविंद तांडेकर
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| ॲड. उल्हास दुपारे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| कार्तिक डोके
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| किशोर गजभिये
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| गोवर्धन सोमदेवे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| प्रेमकुमार गजभारे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| सुरेश लारोकर
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| विलास झोडपे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| विलास खडसे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| सुनील साळवे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| सुभाष लोखंडे
|
|
|
|-
| bgcolor=#F8F8FF|
| [[नोटा (मतदान)|नोटा]]
| −
|
|
|
|-
| colspan="3" |बहुमत
|
|
|
|-
| colspan="3"|झालेले मतदान
|
|
|
|-
|
| colspan="2" |प्राप्त/कायम
|उलटफेर
|
|
|}
=== २०१४ लोकसभा निवडणुका ===
{{माहितीचौकट लोकसभा मतदारसंघ निकाल
| शीर्षक = {{AutoLink|भारतीय सामान्य मतदान २००९|सामान्य मतदान २००९}}
|state=uncollapse
| मतदारसंघ = रामटेक
| पक्ष१ = अखिल भारतीय काँग्रेस पक्ष
| उमेदवार१ =मुकुल बाळकृष्ण वासनिक
| मते१ = 311614
| टक्केवारी१ = 40.75
| बदल१ =
| पक्ष२ = शिवसेना
| उमेदवार२ = कृपल बाळाजी टुमणे
| मते२ = 294913
| टक्केवारी२ = 38.57
| बदल२ =
| पक्ष३ = बहुजन समाज पक्ष
| उमेदवार३ = प्रकाशभाऊ किशन टेंभुर्णे
| मते३ = 62238
| टक्केवारी३ = 8.14
| बदल३ =
| पक्ष४ = बहुजन रिपब्लिकन एकता मंच
| उमेदवार४ = सुलेखा नारायण कुंभारे
| मते४ =41376
| टक्केवारी४ = 5.41
| बदल४ =
| पक्ष५ =अपक्ष
| उमेदवार५ = अनिल धोने
| मते५ = 11797
| टक्केवारी५ = 1.54
| बदल५ =
| पक्ष६ = अपक्ष
| उमेदवार६ = उल्हास दुपारे
| मते६ = 6860
| टक्केवारी६ =0.9
| बदल६ =
| पक्ष७ =गोंडवाना गणतंत्र पक्ष
| उमेदवार७ = नंदकिशोर साधुजी डोंगरे
| मते७ = 5161
| टक्केवारी७ = 0.67
| बदल७ =
| पक्ष८ = अपक्ष
| उमेदवार८ = युवराज बागडे
| मते८ = 4706
| टक्केवारी८ = 0.62
| बदल८ =
| पक्ष९ = अपक्ष
| उमेदवार९ = खुशल टुमणे
| मते९ = 4047
| टक्केवारी९ = 0.53
| बदल९ =
| पक्ष१० = अपक्ष
| उमेदवार१० = आशिश नगरारे
| मते१० =2976
| टक्केवारी१० = 0.39
| बदल१० =
| पक्ष११ = गोंडवाना मुक्ती सेना
| उमेदवार११ = संदीप शेषराव गजभिये
| मते११ = 2916
| टक्केवारी११ = 0.38
| बदल११ =
| पक्ष१२ = अपक्ष
| उमेदवार१२ = सुरेश मंगलदास बोरकर
| मते१२ = 2693
| टक्केवारी१२ = 0.35
| बदल१२ =
| पक्ष१३ = अपक्ष
| उमेदवार१३ = मधुकर बर्वे
| मते१३ = 2637
| टक्केवारी१३ = 0.34
| बदल१३ =
| पक्ष१४ = समाजवादी पक्ष
| उमेदवार१४ = मायाताई चावरे
| मते१४ = 2117
| टक्केवारी१४ = 0.28
| बदल१४ =
| बहुमत_मते = 16701
| बहुमत_टक्केवारी = 2.18
| बहुमत_बदल =
| हजेरी_मते = 764712
| हजेरी_टक्केवारी =
| हजेरी_बदल =
| विजय_राखला = ० <!-- set it to १ if there is no change in party-->
| विजयी = अखिल भारतीय काँग्रेस पक्ष
| पराभूत = शिवसेना
| बदलाव =
}}
<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://eciresults.nic.in/frmPCWiseResult.aspx |title=भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ |access-date=2009-06-11 |archive-date=2009-05-17 |archive-url=https://web.archive.org/web/20090517000258/http://www.eciresults.nic.in/frmPCWiseResult.aspx |url-status=dead }}</ref>
=== २०१४ लोकसभा निवडणुका ===
{{Election box begin | title=[[२०१४ लोकसभा निवडणुका]]}}
{{Election box candidate with party link|
|party = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
|candidate = [[मुकुल बाळकृष्ण वासनिक]]
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box candidate with party link|
|party = शिवसेना
|candidate = कृपाल बाळाजी तुमाने
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box candidate with party link|
|party = आम आदमी पार्टी
|candidate = प्रताप गोस्वामी
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box majority|
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box turnout|
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box end}}
== हे सुद्धा पहा ==
* [[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]
== संदर्भ ==
<references/>
{{महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ}}
== संदर्भ आणि नोंदी ==
<references />
== बाह्य दुवे ==
{{भारतीय निवडणूक आयोग||S13/partycomp22.htm}}
[[वर्ग:रामटेक लोकसभा मतदारसंघ| ]]
[[वर्ग:नागपूर जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील लोकसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:लोकसभा मतदारसंघ]]
9mx477w9hvjeorqtcek4iilujhvs89s
2581879
2581878
2025-06-23T01:09:42Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
/* २०२४ लोकसभा निवडणुका */
2581879
wikitext
text/x-wiki
'''रामटेक''' हा [[महाराष्ट्र]]ातील ४८ [[लोकसभा]] मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यामधील]] ६ [[महाराष्ट्र विधानसभा|विधानसभा]] मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.
== विधानसभा मतदारसंघ ==
* [[काटोल विधानसभा मतदारसंघ]]
* [[सावनेर विधानसभा मतदारसंघ]]
* [[हिंगणा विधानसभा मतदारसंघ]]
* [[उमरेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[कामठी विधानसभा मतदारसंघ]]
* [[रामटेक विधानसभा मतदारसंघ]]
== खासदार ==
{{लोकसभा मतदारसंघ खासदार सूची
|खा१=-
|प१=-
|खा२=[[के.जी. देशमुख]]
|प२=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा३=[[एम.बी. पाटील]]
|प३=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा४=[[ए.जी. सोनार]]
|प४=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा५=[[राम हेडासो]]<br />[[ए.जी. सोनार]]
|प५=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा६=[[जतीराम चैतराम बर्वे]]
|प६=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा७=[[जतीराम चैतराम बर्वे]]
|प७=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस(आय)]]
|खा८=[[पी.व्ही. नरसिंहराव]]
|प८=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस(आय)]]
|खा९=[[पी.व्ही. नरसिंहराव]]
|प९=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस(आय)]]
|खा१०=[[तेजसिंहराव लक्ष्मणराव भोसले]]
|प१०=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|खा११=[[दत्ता मेघे]]
|प११=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|खा१२=[[राणी चित्रलेखा भोसले]]
|प१२=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|खा१३=[[सुबोध बाबुराव मोहिते]]
|प१३=[[शिवसेना]]
|खा१४=[[सुबोध बाबुराव मोहिते]] (२००४ - २००७) <br />[[प्रकाश बी. जाधो|प्रकाश जाधव]] (२००७ - २००९)
|प१४=[[शिवसेना]]
|खा१५=[[मुकुल बाळकृष्ण वासनिक]]
|प१५=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|खा१६=[[कृपाल तुमाने]]
|प१६=[[शिवसेना]]
|खा१७=[[कृपाल तुमाने]]
|प१७=[[शिवसेना]]
|खा१८= श्यामलाल बर्वे
|प१८=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
}}
== निवडणूक निकाल ==
=== २०२४ लोकसभा निवडणुका ===
{| class="wikitable sortable" style="text-align:center;"
|+ [[२०२४ लोकसभा निवडणुका|२०२४ लोकसभा निवडणुक]] : [[रामटेक लोकसभा मतदारसंघ|रामटेक लोकसभा मतदारसंघ निकाल]]
! colspan="2" | पक्ष
! उमेदवार
! प्राप्त मते
! %
! ±%
|-
| bgcolor=#F37020|
| [[शिवसेना]]
| [[राजू देवनाथ पारवे]]
|
|
|
|-
| bgcolor=#00FFFF|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| श्यामलाल बर्वे
|
|
|
|-
| bgcolor=#22409A|
| [[बहुजन समाज पक्ष]]
| संदीप मेश्राम
|
|
|
|-
| bgcolor=#0048BA|
| [[भीम सेना]]
| आशिष सरोदे
|
|
|
|-
| bgcolor=#C46210|
| [[राष्ट्र समर्पण पक्ष]]
| उमेश खडसे
|
|
|
|-
| bgcolor=#9F2B68|
| [[अखिल भारतीय परिवार पक्ष]]
| मंजुषा गायकवाड
|
|
|
|-
| bgcolor=#F19CBB|
| [[वीरों के वीर भारतीय पक्ष]]
| गोवर्धन कुंभारे
|
|
|
|-
| bgcolor=blue|
| [[आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया]]
| प्रमोद खोब्रागडे
|
|
|
|-
| bgcolor=#AB274F|
| [[बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष]]
| ॲड. भीमराव शेंडे
|
|
|
|-
| bgcolor=#3B7A57|
| जय विदर्भ पक्ष
| भोजराज सरोदे
|
|
|
|-
| bgcolor=#000080|
| [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)]]
| रिद्धेश्वर बेले
|
|
|
|-
| bgcolor=purple|
| [[गोंडवाना गणतंत्र पक्ष]]
| रोशनी गजभिये
|
|
|
|-
| bgcolor=#0000FF|
| [[वंचित बहुजन आघाडी]]
| शंकर चहांदे
|
|
|
|-
| bgcolor=#ED1C24|
| पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही)
| सिद्धार्थ पाटील
|
|
|
|-
| bgcolor=#FFBF00|
| महाराष्ट्र विकास आघाडी
| संजय बोरकर
|
|
|
|-
| bgcolor=#9966CC|
| [[बळीराजा पक्ष]]
| संविधान लोखंडे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| अजय चव्हाण
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| अरविंद तांडेकर
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| ॲड. उल्हास दुपारे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| कार्तिक डोके
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| किशोर गजभिये
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| गोवर्धन सोमदेवे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| प्रेमकुमार गजभारे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| सुरेश लारोकर
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| विलास झोडपे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| विलास खडसे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| सुनील साळवे
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| सुभाष लोखंडे
|
|
|
|-
| bgcolor=#F8F8FF|
| [[नोटा (मतदान)|नोटा]]
| −
|
|
|
|-
| colspan="3" |बहुमत
|
|
|
|-
| colspan="3"|झालेले मतदान
|
|
|
|-
|
| colspan="2" |प्राप्त/कायम
|उलटफेर
|
|
|}
=== २०१४ लोकसभा निवडणुका ===
{{माहितीचौकट लोकसभा मतदारसंघ निकाल
| शीर्षक = {{AutoLink|भारतीय सामान्य मतदान २००९|सामान्य मतदान २००९}}
|state=uncollapse
| मतदारसंघ = रामटेक
| पक्ष१ = अखिल भारतीय काँग्रेस पक्ष
| उमेदवार१ =मुकुल बाळकृष्ण वासनिक
| मते१ = 311614
| टक्केवारी१ = 40.75
| बदल१ =
| पक्ष२ = शिवसेना
| उमेदवार२ = कृपल बाळाजी टुमणे
| मते२ = 294913
| टक्केवारी२ = 38.57
| बदल२ =
| पक्ष३ = बहुजन समाज पक्ष
| उमेदवार३ = प्रकाशभाऊ किशन टेंभुर्णे
| मते३ = 62238
| टक्केवारी३ = 8.14
| बदल३ =
| पक्ष४ = बहुजन रिपब्लिकन एकता मंच
| उमेदवार४ = सुलेखा नारायण कुंभारे
| मते४ =41376
| टक्केवारी४ = 5.41
| बदल४ =
| पक्ष५ =अपक्ष
| उमेदवार५ = अनिल धोने
| मते५ = 11797
| टक्केवारी५ = 1.54
| बदल५ =
| पक्ष६ = अपक्ष
| उमेदवार६ = उल्हास दुपारे
| मते६ = 6860
| टक्केवारी६ =0.9
| बदल६ =
| पक्ष७ =गोंडवाना गणतंत्र पक्ष
| उमेदवार७ = नंदकिशोर साधुजी डोंगरे
| मते७ = 5161
| टक्केवारी७ = 0.67
| बदल७ =
| पक्ष८ = अपक्ष
| उमेदवार८ = युवराज बागडे
| मते८ = 4706
| टक्केवारी८ = 0.62
| बदल८ =
| पक्ष९ = अपक्ष
| उमेदवार९ = खुशल टुमणे
| मते९ = 4047
| टक्केवारी९ = 0.53
| बदल९ =
| पक्ष१० = अपक्ष
| उमेदवार१० = आशिश नगरारे
| मते१० =2976
| टक्केवारी१० = 0.39
| बदल१० =
| पक्ष११ = गोंडवाना मुक्ती सेना
| उमेदवार११ = संदीप शेषराव गजभिये
| मते११ = 2916
| टक्केवारी११ = 0.38
| बदल११ =
| पक्ष१२ = अपक्ष
| उमेदवार१२ = सुरेश मंगलदास बोरकर
| मते१२ = 2693
| टक्केवारी१२ = 0.35
| बदल१२ =
| पक्ष१३ = अपक्ष
| उमेदवार१३ = मधुकर बर्वे
| मते१३ = 2637
| टक्केवारी१३ = 0.34
| बदल१३ =
| पक्ष१४ = समाजवादी पक्ष
| उमेदवार१४ = मायाताई चावरे
| मते१४ = 2117
| टक्केवारी१४ = 0.28
| बदल१४ =
| बहुमत_मते = 16701
| बहुमत_टक्केवारी = 2.18
| बहुमत_बदल =
| हजेरी_मते = 764712
| हजेरी_टक्केवारी =
| हजेरी_बदल =
| विजय_राखला = ० <!-- set it to १ if there is no change in party-->
| विजयी = अखिल भारतीय काँग्रेस पक्ष
| पराभूत = शिवसेना
| बदलाव =
}}
<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://eciresults.nic.in/frmPCWiseResult.aspx |title=भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ |access-date=2009-06-11 |archive-date=2009-05-17 |archive-url=https://web.archive.org/web/20090517000258/http://www.eciresults.nic.in/frmPCWiseResult.aspx |url-status=dead }}</ref>
=== २०१४ लोकसभा निवडणुका ===
{{Election box begin | title=[[२०१४ लोकसभा निवडणुका]]}}
{{Election box candidate with party link|
|party = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
|candidate = [[मुकुल बाळकृष्ण वासनिक]]
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box candidate with party link|
|party = शिवसेना
|candidate = कृपाल बाळाजी तुमाने
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box candidate with party link|
|party = आम आदमी पार्टी
|candidate = प्रताप गोस्वामी
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box majority|
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box turnout|
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box end}}
== हे सुद्धा पहा ==
* [[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]
== संदर्भ ==
<references/>
{{महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ}}
== संदर्भ आणि नोंदी ==
<references />
== बाह्य दुवे ==
{{भारतीय निवडणूक आयोग||S13/partycomp22.htm}}
[[वर्ग:रामटेक लोकसभा मतदारसंघ| ]]
[[वर्ग:नागपूर जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील लोकसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:लोकसभा मतदारसंघ]]
2c5yicp5b0bxbza595duo4o6119tv3c
अजित (अभिनेता)
0
55734
2582059
2512130
2025-06-23T11:03:13Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2582059
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''हामिद अली खान''' (२७ जानेवारी १९२२ - २१ ऑक्टोबर १९९८) हे त्यांचे रंगभूमीवरील व चित्रपटातील '''अजीत''' या नावाने ओळखले जाणारे एक हिंदी अभिनेता होते. जवळजवळ चार दशकांत त्यांनी सुमारे २०० चित्रपटांमध्ये काम केले. अजितने लोकप्रिय बॉलीवुड चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून आपले योगदान दिले आहे, जसे की नास्तिक, बडा भाई, मिलन, बिरादरी(?), आणि नंतर मुगल-ए-आझम आणि नया दौर मध्ये दुय्यम अभिनेता म्हणून.
हैदराबादमधील ऐतिहासिक गोवळकोंडा जवळ जन्मलेल्या हमीद अली खान यांचे शिक्षण वारंगलमध्ये झाले. ते शासकीय कनिष्ठ महाविद्यालय हनामकोंडा (तेलंगाणाचा वारंगल जिल्हा) येथे शिकले होते.अजित हे बशीर अली खानचे सुपुत्र होते जे निजामाच्या सैन्यात होते आणि त्याला धाकटा भाऊ, वाहिद अली खान आणि दोन बहिणी होत्या. हामिदने नायक बनण्यासाठी चित्रपट उद्योगात प्रवेश केला आणि नास्तिक, बडा भाई, मिलन, बिरादरी, ढोलक या चित्रपटात आघाडीच्या प्रमुख कलावंत म्हणून कामे केली आणि त्यानंतर मुगल-ए-आझम आणि नया दौरमधील दुय्यम भूमिका केली. चित्रपट दिग्दर्शक के. अमरनाथ, ज्यांनी बकासूर चित्रपट दिग्दर्शित केला, त्यांनी असे सुचवले की, अभिनेता हमीद अली खानचे बरेच मोठे असलेले नाव बदलून त्याने ते छोटे करावे. आणि हमीदने ते नाव "अजीत" असे केले.
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:चित्र हवे]]
cyn5pqsk7ghp3dbf6fpf0df0vkbx20q
2582065
2582059
2025-06-23T11:16:28Z
Dharmadhyaksha
28394
+[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]; +[[वर्ग:इ.स. १९९८ मधील मृत्यू]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2582065
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''हामिद अली खान''' (२७ जानेवारी १९२२ - २१ ऑक्टोबर १९९८) हे त्यांचे रंगभूमीवरील व चित्रपटातील '''अजीत''' या नावाने ओळखले जाणारे एक हिंदी अभिनेता होते. जवळजवळ चार दशकांत त्यांनी सुमारे २०० चित्रपटांमध्ये काम केले. अजितने लोकप्रिय बॉलीवुड चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून आपले योगदान दिले आहे, जसे की नास्तिक, बडा भाई, मिलन, बिरादरी(?), आणि नंतर मुगल-ए-आझम आणि नया दौर मध्ये दुय्यम अभिनेता म्हणून.
हैदराबादमधील ऐतिहासिक गोवळकोंडा जवळ जन्मलेल्या हमीद अली खान यांचे शिक्षण वारंगलमध्ये झाले. ते शासकीय कनिष्ठ महाविद्यालय हनामकोंडा (तेलंगाणाचा वारंगल जिल्हा) येथे शिकले होते.अजित हे बशीर अली खानचे सुपुत्र होते जे निजामाच्या सैन्यात होते आणि त्याला धाकटा भाऊ, वाहिद अली खान आणि दोन बहिणी होत्या. हामिदने नायक बनण्यासाठी चित्रपट उद्योगात प्रवेश केला आणि नास्तिक, बडा भाई, मिलन, बिरादरी, ढोलक या चित्रपटात आघाडीच्या प्रमुख कलावंत म्हणून कामे केली आणि त्यानंतर मुगल-ए-आझम आणि नया दौरमधील दुय्यम भूमिका केली. चित्रपट दिग्दर्शक के. अमरनाथ, ज्यांनी बकासूर चित्रपट दिग्दर्शित केला, त्यांनी असे सुचवले की, अभिनेता हमीद अली खानचे बरेच मोठे असलेले नाव बदलून त्याने ते छोटे करावे. आणि हमीदने ते नाव "अजीत" असे केले.
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:चित्र हवे]]
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९८ मधील मृत्यू]]
jnxqzfu3sara575sni6xkxafv7vz79i
मारुती चितमपल्ली
0
56702
2581905
2580963
2025-06-23T01:46:15Z
2600:1700:FD0:B420:9052:5185:3DDB:6009
टंकनदोष सुधरविला
2581905
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = मारुती चितमपल्ली
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = पद्मश्री
| सन्मानवाचक प्रत्यय= पद्मश्री
| चित्र = M_Chitampalli.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = मारुती भुजंगराव चितमपल्ली
| टोपण_नाव = अरण्यॠषी
| जन्म_दिनांक = [[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १९३२|१९३२]]
| जन्म_स्थान = सोलापूर
| मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2025|6|18|1932|11|5}}
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = वन्यजीवाभ्यास, लेखन
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = निसर्गाविषयी, ललित, तसेच माहितीपूर्ण लेखन
| विषय = निसर्ग, [[वन्यजीव]]
| चळवळ = वन्यजीवन संवर्धन
| प्रसिद्ध_साहित्यकृती = पक्षी जाय दिगंतरा
| प्रभाव = [[गो.नी. दांडेकर]]
| प्रभावित =
| पुरस्कार = [[पद्मश्री]]
| वडील_नाव = भुजंगराव
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = सौ.सरस्वती
| अपत्ये = १ मुलगी
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''मारुती चितमपल्ली''' ([[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १९३२|१९३२]] - [[१८ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे [[मराठी]] वन्यजीव अभ्यासक,लेखक होते.
वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी. नोकरीदरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर तसेच प्रसिद्ध चित्रकार ए. ए. आलमेरकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता.
==बालपण==
चितमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणाऱ्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणाऱ्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागल
पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे अकरावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत झाले. भर तापात परीक्षा देऊनसुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्या नंबराने पास झाले.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली.
त्यांच्या वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता मारुती चितमपल्लींना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणाऱ्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला,ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले [[रंग|रंगांच्या]] छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चितमपल्लींच्या उपयोगी पडले.
==आईनंतरचे गुरू==
लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला २रा गुरू. प्राणी, पक्षी, वनस्पती तो न बोलता नजरेने दाखवी. वीण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्षाची घरटी त्यानेच दाखविली. त्याच्याबरोबर रानातून चालताना रुई, धोतरा, निवडुंगाची माजलेली झुडपे आणि बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपे चुकवत चालावे लागे. त्या झाडाखालून चितमपल्लींनी होल्यांची घरटीही शोधली. फुलपाखरांच्या मागे जात गवतामधील कीटकांचे संगीत ऐकायला ते तिथेच शिकले.
अरण्यवाटेवर आणखी एकाने, ('''हणमंतामामाने''') चितमपल्लींना जंगलाचे न्यारे जग शिकवले पाखरांची नावे त्यानेच सांगितली. तळ्याकाठी पाखरांची पिसे सापडायची. पारी, पोपटी व उदी रंगाची पिसे पाहून हणमंतामामा पाखरांची नावे सांगायचा. मामा खांद्यावर कुदळ घेऊन उंच वारूळ शोधत चालायचा. या वारुळांना ते टेकराज म्हणत, पण हे वारूळ म्हणजेच सापांचे घर कधी दिसले नाही. हणमंतामामाजवळ सापांविषयी खूप ज्ञान होते. विषारी, बिनविषारी सापांपासून तर सापांच्या जाती ओळखण्यापर्यंत आणि सापांची अंडी असे सारे काही चितमपल्लींना हणमंतामामाकडूनच शिकायला मिळाले.
हणमंतामामांनी चितमपल्लींना वन्यप्राण्यांच्या असंख्य लोककथा सागितल्या, आणि तेच ज्ञान पुढे वनखात्याच्या नोकरीत कामी पडले. मामाची अंधश्रद्धाच चितमपल्लींना पशुपक्ष्यांविषयीच्या संशोधनासाठी कारणीभूत ठरली. काय खरे आणि काय खोटे हे ओळखता येऊ लागले.
मारुती चितमपल्लींचे रानाविषयीचे माझे प्रेम आई, माळकरीण आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामा यांनी जोपासले. त्यांच्यामुळे चितमपल्लींना वन्यजीवशास्त्र उलगडले.
==कॉलेजात अपयशी==
पारंपरिक कॉलेज शिक्षणात अपयशी ठरल्यानंतर मारुती चितमपल्ली यांनी वानिकी महाविद्यालयाची वाट धरली. पुण्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. सोलापूरचे राहणारे वनक्षेत्रपाल एम.डी. गाडगीळ यांची पुण्यातील वनसंशोधन केंद्रात भेट घेतली. त्यांनी वनक्षेत्रपालाच्या निवडीसाठी होणारी लेखी परीक्षा, त्याची पूर्वतयारी याविषयी वितमपल्लींना मार्गदर्शन केले. विद्यापीठ परीक्षेचा निकाल वाईट लागणार होता. तरीही वानिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्व परीक्षा गंभीरपणे देण्याचा निर्धार त्यांनी केला. मुलाखतीला कशी उत्तरे द्यायची हे गाडगीळ यांनी सांगितले होते. सोळा मैल चालण्याच्या परीक्षेचा सरावही केला. त्यासाठी आई, मामांसोबत लहानपणी केलेली रानभटकंती उपयोगी ठरली. एकीकडे विद्यापीठ परीक्षा सुरू असतानाच मुख्य वनसंरक्षकांकडून मुलाखतीकरिता बोलावणे आले. जे.ए. सिंग यांनी त्या वेळी मुलाखत घेतली होती. मुलाखतीत यश मिळाले आणि सोळा मैल चालण्याची परीक्षाही यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे वानिकी महाविद्यालयातील प्रवेशाची निश्चिती मिळाली. अपेक्षित होते तेच झाले आणि वनखात्याकडून अपेक्षित पत्र आले. मारुती चितमपल्लींची कोईमतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.
या वानिकी महाविद्यालयात प्रवेश झाला आणि मारुती चितमपल्ली यांचे आयुष्य एका वेगळ्या वाटेने पुढे जाऊ लागले.
== वानिकी महाविद्यालय ==
शिस्त काय असते हे त्यांना या महाविद्यालयाने शिकवले. पहाटे उठणे, ठरलेल्या वेळेनुसार सर्व काही करणे सुरू झाले. वानिकी महाविद्यालयात असताना पहिल्यांदा त्यांनी वनातला अभ्यास दौरा केला. जंगलात राहायचे म्हणजे तंबूत, महिनाभर लागणारे सारे सामान सोबत, असे सारे काही कुतूहलमिश्रित होते. प्रवेश घेताना १६ मैलांची अट जशी कायम होती, तशी मॅरेथॉन रेसमधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना १६ मैलांचे अंतर धावत धावत चार तासांत पूर्ण करावे लागे. वनाधिकारी म्हणून तंदुरुस्त आहात की नाही याची ती चाचणी होती. मात्र, पहिल्याच वर्षी मॅरेथान रेसमध्ये धावताना मेंदूतील रक्तस्रावामुळे एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय वेळेत पोहोचू न शकल्याने महाविद्यालयातर्फे विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून अंत्यविधी पार पाडला. भविष्यात वनाधिकाऱ्याला कशा प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते, याचे दाहक वास्तव मारुती चितमपल्लींनी विद्यार्थिदशेतच अनुभवले.
== वनखात्याची नोकरी ==
मारुती चितमपल्लींना वनखात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अलींचा सहवास खूप काही शिकवून गेला. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने चितमपल्लींनी अनेक ठिकाणचे जंगल पिंजून काढले. पश्चिम महाराष्ट्रात १५ वर्षे नोकरी केल्यानंतर ते विदर्भात नवेगाव बांधला आले. त्यानंतर नागझिरा, नागपूर, मेळघाट येथली जंगले अनुभवली. मात्र त्यांना नवेगाव बांधचे जंगल अधिक आवडले. शिकारासाठी येणारे माधवराव पाटील त्यांनी तेथेच भेटले. शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून माधवराव वनविद्या शिक्ले आणि ही वनविद्या त्यांच्याकडून चितमपल्लींना शिकता आली. मात्र, ही वनविद्या साध्य करायला त्यांना अनेक वर्षे लागली.
==संस्कृतचा अभ्यास==
मारुती चितमपल्ली यांनी परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले आणि त्यानंतर जर्मन आणि रशियन भाषांचा अभ्यास केला.
रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो. चितमपल्ली यांनी ८४व्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम पूर्णही केला.
==मराठी भाषेला शब्दांची देणगी==
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. चितमपल्लींनी पक्षिशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे. जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी असा शब्द आहे. चितमपल्लींनी त्यासाठी '''काकागार''' हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे,ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत)ला '''सारंगागार''' असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी '''रातनिवारा''' हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी)चे '''रायमुनिआ''' (हिंदीभाषक) तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्लींमुळे नागरी वाचकांस माहित झाले.
==संशोधन आणि संस्थांमधील सहभाग==
मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले; आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद)चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते.
== वन्यजीव लेखन ==
मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही ओळख मिळाली, आणि त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली.
==मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेली पुस्तके==
# [[आनंददायी बगळे]] (संस्कृत साहित्यातील काही पक्षी), (२००२)
# [[चकवाचांदण : एक वनोपनिषद]], (आत्मचरित्र)
# [[रातवा]], (१९९३), (१९९३-९४चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार)
# [[नवेगाव बांधचे दिवस]]
# आपल्या भारताचे साप
# [[केशराचा पाऊस]]
# [[घरट्यापलीकडे]], (१९९५)
# [[चित्रग्रीव - एका कबुतराची कथा]]
# [[चैत्रपालवी]], (२००४)
# जंगलाची दुनिया (२००६)
# [[निळावंती]], (२००२)
# निसर्गवाचन
# [[पक्षिकोश]], (२००२)
# [[पक्षी जाय दिगंतरा]], (१९८३)
# [[मृगपक्षिशास्त्र]], (१९९३)
# [[शब्दांचं धन]], (१९९३)
# [[सुवर्णगरुड]], (२०००)
# [[रानवाटा]], (१९९१), (१९९१-९२चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार), (भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)
# [[जंगलाचं देणं]], (१९८५) (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९८९), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-१९९१)श
==आगामी==
* मत्स्यकोश, वृक्षकोश, वृक्षायुर्वेद, वगैरे
== पुरस्कार आणि सन्मान ==
* पद्मश्री (२०२५)
* मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे.
* नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८)
* एस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२)
* त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे.
* रानवाटा (१९९१) - ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार व मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. १९९३ साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील अरणी ही कथा होती.
* [[पुणे|पुण्याची]] ॲड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था [[इ.स. २००६|२००६]]पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते.
* इ.स.२००६ मध्ये सोलापूरला झालेल्या ८३ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून दिलेला [[विंदा करंदीकर]] जीवनगौरव पुरस्कार (२०१७)
* १२व्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार (८-१-२०१८)
==मारुती चितमपल्ली यांच्याविषयीची पुस्तके==
* सुहास पुजारी, रानावनातला माणूस, प्रथमावृत्ती,पद्मगंधा प्रकाशन, पुणे, जानेवारी २००६
* सुहास पुजारी (संपादक), मारुती चितमपल्ली:व्यष्टी आणि सृष्टी, प्रथमावृत्ती, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, डिसेंबर २०१२
==मारुती चितमपल्ली यांच्या नावाचे पुरस्कार==
* [[पुणे|पुण्याची]] ॲड-व्हेंचर ही गिर्यारोहण संस्थेचा ’मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. २०१५सालचा पुरस्कार अतुल देऊळगावकर यांना मिळाला.
* ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली तिसरा निसर्गमित्र पुरस्कार(२००८) : डॉ. सतीश पांडे यांना मिळाला होता.
* ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली पाचवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१०) : डॉ. रमेश गोडबोले यांना मिळाला होता.
* ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली सातवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१२) : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण व सुमंगला देशपांडे यांना.
* ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार(२०१३) : डॉ. कृष्णमेघ कुंटे यांना प्रदान झाला.
* ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा नववा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार (२०१४) : पक्षितज्ज्ञ बी. एस. कुलकर्णी (२०१४)यांना
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:चितमपल्ली,मारुती}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी वन्यजीवाभ्यासक]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
erlkumw9e7fxrd9fgbs1k1tp0eitrsc
काँटे
0
59290
2581963
2376999
2025-06-23T04:10:37Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2581963
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''काँटे ''''' हा २००२ मधील एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये [[अमिताभ बच्चन]] यांनी काम केले होते.
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी भाषेमधील चित्रपट]]
lbc40veqt8l9o56oii80yxfrgdyavhy
महाराष्ट्र प्रीमियर लीग
0
62723
2581913
2332377
2025-06-23T02:07:25Z
2409:40C2:8049:1EF8:8000:0:0:0
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५
2581913
wikitext
text/x-wiki
'''ट्र प्रीमियर लीग''' ही महाराष्ट्रातील मर्यादित षटकांची [[क्रिकेट]] स्पर्धा आहे. ही स्पर्धा [[महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन]]ने आयोजित केली आहे. '''इंडियन प्रीमियर लीग''' च्या धर्तीवर आहे.
{{विस्तार}}
महाराष्ट्र प्रिमियर लीग मध्ये एकूण सहा टीम आहेत.
पुणे,
कोल्हापूर,
सोलापूर,
नाशिक,
संभाजीनगर,
रत्नागिरी,
या शहाराच्या टीम आहेत.
एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, पुण्यातील गहुंजे येथे हे 15 जून 2023 रोजी सुरू होणाऱ्या एमपीएलसाठी आयोजित ठिकाण आहे. स्पर्धेचे जास्तीत जास्त कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवर (डीडी स्पोर्ट्स) थेट प्रक्षेपण केले जाईल आणि पुढे ऑनलाइन प्रवाहित केले जाईल.
[[वर्ग:भारतीय क्रिकेट]]
MPL 2023 मध्ये एकूण 06 संघ आहेत. हे संघ महाराष्ट्र राज्यातील 06 वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. MPL 15 जून ते 30 जून 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
संघांची नावे अशी:
पुणेरी बाप्पा (पुणे)
सोलापूर रॉयल्स (सोलापूर)
कोल्हापूर टस्कर्स (कोल्हापूर)
ईगल नाशिक टायटन्स (नाशिक)
रत्नागिरी जेट्स (रत्नागिरी)
छत्रपती संभाजीनगर किंग (संभाजीनगर)
हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. ही स्पर्धा साखळी स्वरूपात असेल जिथे प्रत्येक वैयक्तिक संघ प्रत्येक इतर संघाविरुद्ध एकदा खेळेल. अव्वल 4 संघ, शेवटी, प्लेऑफमध्ये खेळतील आणि त्यांच्यात 2 क्वालिफायर, एक एलिमिनेटर आणि फायनल असेल.
i6wqy8edgrksn0o3pa7swjjmem5z3ra
2581914
2581913
2025-06-23T02:10:36Z
2409:40C2:8049:1EF8:8000:0:0:0
2581914
wikitext
text/x-wiki
Mpl महाराष्ट्रातील मर्यादित षटकांची [[क्रिकेट]] स्पर्धा आहे. ही स्पर्धा [[महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन]]ने आयोजित केली आहे. '''इंडियन प्रीमियर लीग''' च्या धर्तीवर आहे.
{{विस्तार}}
महाराष्ट्र प्रिमियर लीग मध्ये एकूण सहा टीम आहेत.
पुणे,
कोल्हापूर,
सोलापूर,
नाशिक,
संभाजीनगर,
रत्नागिरी,
या शहाराच्या टीम आहेत.
एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, पुण्यातील गहुंजे येथे हे 15 जून 2023 रोजी सुरू होणाऱ्या एमपीएलसाठी आयोजित ठिकाण आहे. स्पर्धेचे जास्तीत जास्त कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवर (डीडी स्पोर्ट्स) थेट प्रक्षेपण केले जाईल आणि पुढे ऑनलाइन प्रवाहित केले जाईल.
[[वर्ग:भारतीय क्रिकेट]]
MPL 2023 मध्ये एकूण 06 संघ आहेत. हे संघ महाराष्ट्र राज्यातील 06 वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. MPL 15 जून ते 30 जून 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
संघांची नावे अशी:
पुणेरी बाप्पा (पुणे)
सोलापूर रॉयल्स (सोलापूर)
कोल्हापूर टस्कर्स (कोल्हापूर)
ईगल नाशिक टायटन्स (नाशिक)
रत्नागिरी जेट्स (रत्नागिरी)
छत्रपती संभाजीनगर किंग (संभाजीनगर)
हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. ही स्पर्धा साखळी स्वरूपात असेल जिथे प्रत्येक वैयक्तिक संघ प्रत्येक इतर संघाविरुद्ध एकदा खेळेल. अव्वल 4 संघ, शेवटी, प्लेऑफमध्ये खेळतील आणि त्यांच्यात 2 क्वालिफायर, एक एलिमिनेटर आणि फायनल असेल.
8o7pgmnq3lpll3lvg0holw2ay2ayfc6
2581915
2581914
2025-06-23T02:11:37Z
2409:40C2:8049:1EF8:8000:0:0:0
2581915
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) २०२५ बद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे:
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ (Maharashtra Premier League 2025)
महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) द्वारे आयोजित केलेली एक व्यावसायिक ट्वेंटी-२० क्रिकेट लीग आहे. महाराष्ट्रातील क्रिकेट खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार करणे हा या लीगचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेचा कालावधी आणि स्थळ:
<nowiki/>* कालावधी: ४ जून ते २२ जून २०२५
<nowiki/>* स्थळ: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे, पुणे.
सहभागी संघ:
या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी झाले होते, जे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. ते संघ खालीलप्रमाणे:
१. ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans)
२. पुणेरी बाप्पा (Puneri Bappa)
३. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (PBG Kolhapur Tuskers)
४. रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets)
५. सातारा वॉरियर्स (Satara Warriors)
६. रायगड रॉयल्स (Raigad Royals)
स्पर्धेचे स्वरूप:
ही स्पर्धा साखळी (League) आणि त्यानंतर प्लेऑफ (Playoffs) स्वरूपात खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघांशी किमान एकदा सामना खेळला. गुणतालिकेतील टॉप-४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले.
विजेता संघ:
महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) २०२५ चे विजेतेपद ईगल नाशिक टायटन्स संघाने पटकावले.
अंतिम सामना (Final Match):
<nowiki/>* संघ: ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रायगड रॉयल्स
<nowiki/>* निकाल: ईगल नाशिक टायटन्सने रायगड रॉयल्सचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
इतर महत्त्वाचे मुद्दे:
<nowiki/>* एमपीएस (MPL) २०२५ मध्ये अनेक रोमांचक सामने झाले, काही सामने पावसामुळे बाधित झाले आणि त्यांचे निकाल डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार लागले.
<nowiki/>* या स्पर्धेने अनेक तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी दिली.
<nowiki/>* महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने जिओ सिनेमा आणि स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित करण्यात आले.
या स्पर्धेत रत्नागिरी जेट्सने पहिल्या दोन हंगामांचे विजेतेपद पटकावले होते, त्यामुळे २०२५ मध्ये ते विजेतेपदाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.{{विस्तार}}
महाराष्ट्र प्रिमियर लीग मध्ये एकूण सहा टीम आहेत.
पुणे,
कोल्हापूर,
सोलापूर,
नाशिक,
संभाजीनगर,
रत्नागिरी,
या शहाराच्या टीम आहेत.
एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, पुण्यातील गहुंजे येथे हे 15 जून 2023 रोजी सुरू होणाऱ्या एमपीएलसाठी आयोजित ठिकाण आहे. स्पर्धेचे जास्तीत जास्त कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवर (डीडी स्पोर्ट्स) थेट प्रक्षेपण केले जाईल आणि पुढे ऑनलाइन प्रवाहित केले जाईल.
[[वर्ग:भारतीय क्रिकेट]]
MPL 2023 मध्ये एकूण 06 संघ आहेत. हे संघ महाराष्ट्र राज्यातील 06 वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. MPL 15 जून ते 30 जून 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
संघांची नावे अशी:
पुणेरी बाप्पा (पुणे)
सोलापूर रॉयल्स (सोलापूर)
कोल्हापूर टस्कर्स (कोल्हापूर)
ईगल नाशिक टायटन्स (नाशिक)
रत्नागिरी जेट्स (रत्नागिरी)
छत्रपती संभाजीनगर किंग (संभाजीनगर)
हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. ही स्पर्धा साखळी स्वरूपात असेल जिथे प्रत्येक वैयक्तिक संघ प्रत्येक इतर संघाविरुद्ध एकदा खेळेल. अव्वल 4 संघ, शेवटी, प्लेऑफमध्ये खेळतील आणि त्यांच्यात 2 क्वालिफायर, एक एलिमिनेटर आणि फायनल असेल.
h47s3bxgawq538oqfrgwkah0eyygjff
2581916
2581915
2025-06-23T02:11:38Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — लेखनभेद ([[सदस्य:KiranBOT II/typos#लेखनभेद|अधिक माहिती]])
2581916
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) २०२५ बद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे:
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ (Maharashtra Premier League 2025)
महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) द्वारे आयोजित केलेली एक व्यावसायिक ट्वेंटी-२० क्रिकेट लीग आहे. महाराष्ट्रातील क्रिकेट खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार करणे हा या लीगचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेचा कालावधी आणि स्थळ:
<nowiki/>* कालावधी: ४ जून ते २२ जून २०२५
<nowiki/>* स्थळ: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे, पुणे.
सहभागी संघ:
या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी झाले होते, जे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. ते संघ खालीलप्रमाणे:
१. ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans)
२. पुणेरी बाप्पा (Puneri Bappa)
३. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (PBG Kolhapur Tuskers)
४. रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets)
५. सातारा वॉरियर्स (Satara Warriors)
६. रायगड रॉयल्स (Raigad Royals)
स्पर्धेचे स्वरूप:
ही स्पर्धा साखळी (League) आणि त्यानंतर प्लेऑफ (Playoffs) स्वरूपात खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघांशी किमान एकदा सामना खेळला. गुणतालिकेतील टॉप-४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले.
विजेता संघ:
महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) २०२५ चे विजेतेपद ईगल नाशिक टायटन्स संघाने पटकावले.
अंतिम सामना (Final Match):
<nowiki/>* संघ: ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रायगड रॉयल्स
<nowiki/>* निकाल: ईगल नाशिक टायटन्सने रायगड रॉयल्सचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
इतर महत्त्वाचे मुद्दे:
<nowiki/>* एमपीएस (MPL) २०२५ मध्ये अनेक रोमांचक सामने झाले, काही सामने पावसामुळे बाधित झाले आणि त्यांचे निकाल डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार लागले.
<nowiki/>* या स्पर्धेने अनेक तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी दिली.
<nowiki/>* महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने जिओ सिनेमा आणि स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित करण्यात आले.
या स्पर्धेत रत्नागिरी जेट्सने पहिल्या दोन हंगामांचे विजेतेपद पटकावले होते, त्यामुळे २०२५ मध्ये ते विजेतेपदाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.{{विस्तार}}
महाराष्ट्र प्रिमियर लीग मध्ये एकूण सहा टीम आहेत.
पुणे,
कोल्हापूर,
सोलापूर,
नाशिक,
संभाजीनगर,
रत्नागिरी,
या शहाराच्या टीम आहेत.
एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, पुण्यातील गहुंजे येथे हे 15 जून 2023 रोजी सुरू होणाऱ्या एमपीएलसाठी आयोजित ठिकाण आहे. स्पर्धेचे जास्तीत जास्त कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवर (डीडी स्पोर्ट्स) थेट प्रक्षेपण केले जाईल आणि पुढे ऑनलाइन प्रवाहित केले जाईल.
[[वर्ग:भारतीय क्रिकेट]]
MPL 2023 मध्ये एकूण 06 संघ आहेत. हे संघ महाराष्ट्र राज्यातील 06 वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. MPL 15 जून ते 30 जून 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
संघांची नावे अशी:
पुणेरी बाप्पा (पुणे)
सोलापूर रॉयल्स (सोलापूर)
कोल्हापूर टस्कर्स (कोल्हापूर)
ईगल नाशिक टायटन्स (नाशिक)
रत्नागिरी जेट्स (रत्नागिरी)
छत्रपती संभाजीनगर किंग (संभाजीनगर)
हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. ही स्पर्धा साखळी स्वरूपात असेल जिथे प्रत्येक वैयक्तिक संघ प्रत्येक इतर संघाविरुद्ध एकदा खेळेल. अव्वल 4 संघ, शेवटी, प्लेऑफमध्ये खेळतील आणि त्यांच्यात 2 क्वालिफायर, एक एलिमिनेटर आणि फायनल असेल.
b5p3cc2s6olubabay7n7nf90lycw8do
2581917
2581916
2025-06-23T02:13:20Z
2409:40C2:8049:1EF8:8000:0:0:0
2581917
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) २०२५ बद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे:
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ (Maharashtra Premier League 2025)
महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) द्वारे आयोजित केलेली एक व्यावसायिक ट्वेंटी-२० क्रिकेट लीग आहे. महाराष्ट्रातील क्रिकेट खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार करणे हा या लीगचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेचा कालावधी आणि स्थळ:
<nowiki/>* कालावधी: ४ जून ते २२ जून २०२५
<nowiki/>* स्थळ: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे, पुणे.
सहभागी संघ:
या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी झाले होते, जे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. ते संघ खालीलप्रमाणे:
१. ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans)
२. पुणेरी बाप्पा (Puneri Bappa)
३. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (PBG Kolhapur Tuskers)
४. रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets)
५. सातारा वॉरियर्स (Satara Warriors)
६. रायगड रॉयल्स (Raigad Royals)
स्पर्धेचे स्वरूप:
ही स्पर्धा साखळी (League) आणि त्यानंतर प्लेऑफ (Playoffs) स्वरूपात खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघांशी किमान एकदा सामना खेळला. गुणतालिकेतील टॉप-४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले.
विजेता संघ:
महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) २०२५ चे विजेतेपद ईगल नाशिक टायटन्स संघाने पटकावले.
अंतिम सामना (Final Match):
<nowiki/>* संघ: ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रायगड रॉयल्स
<nowiki/>* निकाल: ईगल नाशिक टायटन्सने रायगड रॉयल्सचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
इतर महत्त्वाचे मुद्दे:
<nowiki/>* एमपीएस (MPL) २०२५ मध्ये अनेक रोमांचक सामने झाले, काही सामने पावसामुळे बाधित झाले आणि त्यांचे निकाल डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार लागले.
<nowiki/>* या स्पर्धेने अनेक तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी दिली.
<nowiki/>* महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने जिओ सिनेमा आणि स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित करण्यात आले.
या स्पर्धेत रत्नागिरी जेट्सने पहिल्या दोन हंगामांचे विजेतेपद पटकावले होते, त्यामुळे २०२५ मध्ये ते विजेतेपदाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.{{विस्तार}}
[[वर्ग:भारतीय क्रिकेट]]
kms9f4bifjkimkvyhbojh2tz2vr2jd0
टेंटू
0
65434
2582075
1940949
2025-06-23T11:37:19Z
MPF
58445
([[c:GR|GR]]) [[c:COM:FR|File renamed]]: [[File:Oroxylum indicum.jpg]] → [[File:Oroxylum indicum 01.jpg]] # in set
2582075
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
[[चित्र:Oroxylum indicum832.JPG|thumb|right|200px|]]
'''टेटू''' किंवा '''टेंटू''' ही भारतात उगवणारा वृक्ष आहे. याच्या भागांचा उपयोग आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी होतो.
या वृक्षाची उंची ६० फुटांपर्यंत असते.
{{विस्तार}}
<gallery mode=packed>
Oroxylum indicum leaves.jpg|
Oroxylum indicum.JPG|
Oroxylum indicum W IMG 3170.jpg|
Oroxylum indicum W3 IMG 3170.jpg|
Oroxylum indicum 01.jpg|
Oroxylum indicum (Arbre de Damoclès) MHNT.BOT.2007.26.56.jpg|
</gallery>
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
nfkimgd54j93dhfwrhtkf9dnizg7aw9
उमरेड विधानसभा मतदारसंघ
0
68403
2581893
2530827
2025-06-23T01:25:23Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
/* उमरेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार */
2581893
wikitext
text/x-wiki
'''उमरेड विधानसभा मतदारसंघ - ५१''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]<nowiki/>च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार उमरेड मतदारसंघात [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] १. भिवापूर २. उमरेड आणि ३.कुही या तालुक्यांचा समावेश होतो. उमरेड हा विधानसभा मतदारसंघ [[रामटेक लोकसभा मतदारसंघ|रामटेक लोकसभा मतदारसंघात]] मोडतो आणि हा मतदारसंघ [[अनुसूचित जाती]] - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|title=Wayback Machine|date=2009-02-19|website=web.archive.org|access-date=2022-10-28|archive-date=2009-02-19|archive-url=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|url-status=bot: unknown}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref>
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे [[राजू देवनाथ पारवे]] हे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. लोकसभा 2024 निवडणूकीच्या पूर्वी मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा राजिनामा देऊन रामटेक लोकसभेची निवडणूक त्यांनी लढविली पण त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.
माहीतीच्या आधारे भिवापूर तालुक्यातील 121 गावे उमरेड तालुक्यातील 170 गावे व कुही तालुक्यातील 165 गावे मिळून 456 गावे उमरेड विधानसभेत समाविष्ट आहेत. .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref>
==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती==
उमरेड विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
* भिवापूर तालुका
* उमरेड तालुका
* कुही तालुका
== उमरेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!आमदार
! colspan="2" |पक्ष
|-
| align="center" colspan="4" |''[[मध्य प्रदेश|मध्य प्रदेश राज्य]] (१९५२-१९५६)''
|-
| [[मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक १९५२|१९५२]]
| [[रामचंद्र पांडुरंग लांजेवार]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| align="center" colspan="4" |''[[बॉम्बे राज्य]] (१९५६-१९६०)''
|-
| rowspan="2" |[[बॉम्बे विधानसभा निवडणूक १९५७|१९५७]]<ref name="2mem" group="n">द्विसदस्यीय जागा.</ref>
| [[सदाशिव राजाराम सम्राट]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[अनंतराम दयाल चौधरी]]
|-
| align="center" colspan="4" |''[[महाराष्ट्र राज्य]] (१९६० पासून)''
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६२|१९६२]]
| [[दामू सदाशिव तरणेकर]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७|१९६७]]
| [[एस.बी. देवतळे]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७२|१९७२]]
| [[ए.एल. वाघमारे]]
| bgcolor=turquoise|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७८|१९७८]]
| [[पुरुषोत्तम मानसाराम डकाते]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८०|१९८०]]
| भाऊसाहेब गोविंद मुलक
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८५|१९८५]]
| rowspan="3" |[[श्रवण गोविंद पराटे]]
| style="background-color: {{भारतीय काँग्रेस (समाजवादी)/meta/color}}" |
| [[भारतीय काँग्रेस (समाजवादी)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९०|१९९०]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९५|१९९५]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९|१९९९]]
| [[वसंत बाळाजी इटकेलवार]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४|२००४]]
| राजेंद्र भाऊसाहेब मुलक
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]]
| rowspan="2" |[[सुधीर लक्ष्मण पारवे]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]]
| [[राजू देवनाथ पारवे]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
|[[२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|२०२४]]
| संजय भिमराव मेश्राम
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|}
== निवडणूक निकाल ==
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600{{!}} [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९]]
|-
!colspan=3|उमरेड
|-
|-
!उमेदवार
![[पक्ष]]
!मत
|-
| सुधीर लक्ष्मणराव पारवे
|[[भाजप]]
| ८५,४१६
|-
| शिरीष महादेवराव मेश्राम
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|४०,७२०
|-
| संदिप गवई
|[[अपक्ष]]
|१५,९४३
|-
| विनोद भास्करराव पाटील
|[[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
|१२२४६
|-
| रुक्षदास मोकासराव बनसोड
|[[अपक्ष]]
| ५,२८१
|-
| धरमदास मिरुगजी चौधरी
|[[अपक्ष]]
|३१३१
|-
| गोडघाटे तारकेश्वर देविदास
|[[डेमोक्रॅटीक सेक्युलर पार्टी]]
|१५९१
|-
|रामटेके चंद्रभान बळीराम
|[[अपक्ष]]
|११२६
|-
|देशपांडे संजय सवाजी
|[[Hindustan Janta Party]]
|३३४
|-
|PRASHANT BHIMRAO MESHRAM
|[[झारखंड मुक्ती मोर्चा]]
|२६५
|}
=== महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ===
विजयी
* [[सुधीर पारवे]] - [[भारतीय जनता पक्ष]]
* राजु पारवे - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
* संजय मेश्राम - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
== बाह्य दुवे ==
* {{भारतीय निवडणूक आयोग विधानसभा||S13/partycomp131.htm}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
==नोंदी==
{{reflist|group=n}}
{{महाराष्ट्र विधानसभा}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:रामटेक लोकसभा मतदारसंघ]]
ha5aosyyolerxtfswoae1rpvkgypx2h
2581896
2581893
2025-06-23T01:27:12Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
2581896
wikitext
text/x-wiki
'''उमरेड विधानसभा मतदारसंघ - ५१''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]<nowiki/>च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार उमरेड मतदारसंघात [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] १. भिवापूर २. उमरेड आणि ३.कुही या तालुक्यांचा समावेश होतो. उमरेड हा विधानसभा मतदारसंघ [[रामटेक लोकसभा मतदारसंघ|रामटेक लोकसभा मतदारसंघात]] मोडतो आणि हा मतदारसंघ [[अनुसूचित जाती]] - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|title=Wayback Machine|date=2009-02-19|website=web.archive.org|access-date=2022-10-28|archive-date=2009-02-19|archive-url=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|url-status=bot: unknown}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref>
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे [[राजू देवनाथ पारवे]] हे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. लोकसभा 2024 निवडणूकीच्या पूर्वी मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन रामटेक लोकसभेची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढविली पण त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.
माहीतीच्या आधारे भिवापूर तालुक्यातील 121 गावे उमरेड तालुक्यातील 170 गावे व कुही तालुक्यातील 165 गावे मिळून 456 गावे उमरेड विधानसभेत समाविष्ट आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref>
==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती==
उमरेड विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
* भिवापूर तालुका
* उमरेड तालुका
* कुही तालुका
== उमरेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!आमदार
! colspan="2" |पक्ष
|-
| align="center" colspan="4" |''[[मध्य प्रदेश|मध्य प्रदेश राज्य]] (१९५२-१९५६)''
|-
| [[मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक १९५२|१९५२]]
| [[रामचंद्र पांडुरंग लांजेवार]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| align="center" colspan="4" |''[[बॉम्बे राज्य]] (१९५६-१९६०)''
|-
| rowspan="2" |[[बॉम्बे विधानसभा निवडणूक १९५७|१९५७]]<ref name="2mem" group="n">द्विसदस्यीय जागा.</ref>
| [[सदाशिव राजाराम सम्राट]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[अनंतराम दयाल चौधरी]]
|-
| align="center" colspan="4" |''[[महाराष्ट्र राज्य]] (१९६० पासून)''
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६२|१९६२]]
| [[दामू सदाशिव तरणेकर]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७|१९६७]]
| [[एस.बी. देवतळे]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७२|१९७२]]
| [[ए.एल. वाघमारे]]
| bgcolor=turquoise|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७८|१९७८]]
| [[पुरुषोत्तम मानसाराम डकाते]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८०|१९८०]]
| भाऊसाहेब गोविंद मुलक
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८५|१९८५]]
| rowspan="3" |[[श्रवण गोविंद पराटे]]
| style="background-color: {{भारतीय काँग्रेस (समाजवादी)/meta/color}}" |
| [[भारतीय काँग्रेस (समाजवादी)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९०|१९९०]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९५|१९९५]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९|१९९९]]
| [[वसंत बाळाजी इटकेलवार]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४|२००४]]
| राजेंद्र भाऊसाहेब मुलक
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]]
| rowspan="2" |[[सुधीर लक्ष्मण पारवे]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]]
| [[राजू देवनाथ पारवे]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
|[[२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|२०२४]]
| संजय भिमराव मेश्राम
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|}
== निवडणूक निकाल ==
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600{{!}} [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९]]
|-
!colspan=3|उमरेड
|-
|-
!उमेदवार
![[पक्ष]]
!मत
|-
| सुधीर लक्ष्मणराव पारवे
|[[भाजप]]
| ८५,४१६
|-
| शिरीष महादेवराव मेश्राम
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|४०,७२०
|-
| संदिप गवई
|[[अपक्ष]]
|१५,९४३
|-
| विनोद भास्करराव पाटील
|[[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
|१२२४६
|-
| रुक्षदास मोकासराव बनसोड
|[[अपक्ष]]
| ५,२८१
|-
| धरमदास मिरुगजी चौधरी
|[[अपक्ष]]
|३१३१
|-
| गोडघाटे तारकेश्वर देविदास
|[[डेमोक्रॅटीक सेक्युलर पार्टी]]
|१५९१
|-
|रामटेके चंद्रभान बळीराम
|[[अपक्ष]]
|११२६
|-
|देशपांडे संजय सवाजी
|[[Hindustan Janta Party]]
|३३४
|-
|PRASHANT BHIMRAO MESHRAM
|[[झारखंड मुक्ती मोर्चा]]
|२६५
|}
=== महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ===
विजयी
* [[सुधीर पारवे]] - [[भारतीय जनता पक्ष]]
* राजु पारवे - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
* संजय मेश्राम - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
== बाह्य दुवे ==
* {{भारतीय निवडणूक आयोग विधानसभा||S13/partycomp131.htm}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
==नोंदी==
{{reflist|group=n}}
{{महाराष्ट्र विधानसभा}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:रामटेक लोकसभा मतदारसंघ]]
qvsndxb7ao25se9qvhjmesb2gt6cdo0
2581898
2581896
2025-06-23T01:28:35Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
/* उमरेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार */
2581898
wikitext
text/x-wiki
'''उमरेड विधानसभा मतदारसंघ - ५१''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]<nowiki/>च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार उमरेड मतदारसंघात [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] १. भिवापूर २. उमरेड आणि ३.कुही या तालुक्यांचा समावेश होतो. उमरेड हा विधानसभा मतदारसंघ [[रामटेक लोकसभा मतदारसंघ|रामटेक लोकसभा मतदारसंघात]] मोडतो आणि हा मतदारसंघ [[अनुसूचित जाती]] - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|title=Wayback Machine|date=2009-02-19|website=web.archive.org|access-date=2022-10-28|archive-date=2009-02-19|archive-url=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|url-status=bot: unknown}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref>
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे [[राजू देवनाथ पारवे]] हे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. लोकसभा 2024 निवडणूकीच्या पूर्वी मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन रामटेक लोकसभेची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढविली पण त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.
माहीतीच्या आधारे भिवापूर तालुक्यातील 121 गावे उमरेड तालुक्यातील 170 गावे व कुही तालुक्यातील 165 गावे मिळून 456 गावे उमरेड विधानसभेत समाविष्ट आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref>
==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती==
उमरेड विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
* भिवापूर तालुका
* उमरेड तालुका
* कुही तालुका
== उमरेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!आमदार
! colspan="2" |पक्ष
|-
| align="center" colspan="4" |''[[मध्य प्रदेश|मध्य प्रदेश राज्य]] (१९५२-१९५६)''
|-
| [[मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक १९५२|१९५२]]
| [[रामचंद्र पांडुरंग लांजेवार]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| align="center" colspan="4" |''[[बॉम्बे राज्य]] (१९५६-१९६०)''
|-
| rowspan="2" |[[बॉम्बे विधानसभा निवडणूक १९५७|१९५७]]<ref name="2mem" group="n">द्विसदस्यीय जागा.</ref>
| [[सदाशिव राजाराम सम्राट]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[अनंतराम दयाल चौधरी]]
|-
| align="center" colspan="4" |''[[महाराष्ट्र राज्य]] (१९६० पासून)''
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६२|१९६२]]
| दामू सदाशिव तरणेकर
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७|१९६७]]
| [[एस.बी. देवतळे]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७२|१९७२]]
| [[ए.एल. वाघमारे]]
| bgcolor=turquoise|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७८|१९७८]]
| [[पुरुषोत्तम मानसाराम डकाते]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८०|१९८०]]
| भाऊसाहेब गोविंद मुलक
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८५|१९८५]]
| rowspan="3" |[[श्रवण गोविंद पराटे]]
| style="background-color: {{भारतीय काँग्रेस (समाजवादी)/meta/color}}" |
| [[भारतीय काँग्रेस (समाजवादी)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९०|१९९०]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९५|१९९५]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९|१९९९]]
| [[वसंत बाळाजी इटकेलवार]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४|२००४]]
| राजेंद्र भाऊसाहेब मुलक
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]]
| rowspan="2" |[[सुधीर लक्ष्मण पारवे]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]]
| [[राजू देवनाथ पारवे]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
|[[२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|२०२४]]
| संजय भिमराव मेश्राम
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|}
== निवडणूक निकाल ==
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600{{!}} [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९]]
|-
!colspan=3|उमरेड
|-
|-
!उमेदवार
![[पक्ष]]
!मत
|-
| सुधीर लक्ष्मणराव पारवे
|[[भाजप]]
| ८५,४१६
|-
| शिरीष महादेवराव मेश्राम
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|४०,७२०
|-
| संदिप गवई
|[[अपक्ष]]
|१५,९४३
|-
| विनोद भास्करराव पाटील
|[[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
|१२२४६
|-
| रुक्षदास मोकासराव बनसोड
|[[अपक्ष]]
| ५,२८१
|-
| धरमदास मिरुगजी चौधरी
|[[अपक्ष]]
|३१३१
|-
| गोडघाटे तारकेश्वर देविदास
|[[डेमोक्रॅटीक सेक्युलर पार्टी]]
|१५९१
|-
|रामटेके चंद्रभान बळीराम
|[[अपक्ष]]
|११२६
|-
|देशपांडे संजय सवाजी
|[[Hindustan Janta Party]]
|३३४
|-
|PRASHANT BHIMRAO MESHRAM
|[[झारखंड मुक्ती मोर्चा]]
|२६५
|}
=== महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ===
विजयी
* [[सुधीर पारवे]] - [[भारतीय जनता पक्ष]]
* राजु पारवे - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
* संजय मेश्राम - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
== बाह्य दुवे ==
* {{भारतीय निवडणूक आयोग विधानसभा||S13/partycomp131.htm}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
==नोंदी==
{{reflist|group=n}}
{{महाराष्ट्र विधानसभा}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:रामटेक लोकसभा मतदारसंघ]]
snk0ryzmcittkxxq0j4u5gohio4pu5f
2581906
2581898
2025-06-23T01:48:01Z
2409:40C2:5018:D387:8000:0:0:0
/* उमरेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार */
2581906
wikitext
text/x-wiki
'''उमरेड विधानसभा मतदारसंघ - ५१''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]<nowiki/>च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार उमरेड मतदारसंघात [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] १. भिवापूर २. उमरेड आणि ३.कुही या तालुक्यांचा समावेश होतो. उमरेड हा विधानसभा मतदारसंघ [[रामटेक लोकसभा मतदारसंघ|रामटेक लोकसभा मतदारसंघात]] मोडतो आणि हा मतदारसंघ [[अनुसूचित जाती]] - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|title=Wayback Machine|date=2009-02-19|website=web.archive.org|access-date=2022-10-28|archive-date=2009-02-19|archive-url=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|url-status=bot: unknown}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref>
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे [[राजू देवनाथ पारवे]] हे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. लोकसभा 2024 निवडणूकीच्या पूर्वी मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन रामटेक लोकसभेची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढविली पण त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.
माहीतीच्या आधारे भिवापूर तालुक्यातील 121 गावे उमरेड तालुक्यातील 170 गावे व कुही तालुक्यातील 165 गावे मिळून 456 गावे उमरेड विधानसभेत समाविष्ट आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref>
==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती==
उमरेड विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
* भिवापूर तालुका
* उमरेड तालुका
* कुही तालुका
== उमरेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!आमदार
! colspan="2" |पक्ष
|-
| align="center" colspan="4" |''[[मध्य प्रदेश|मध्य प्रदेश राज्य]] (१९५२-१९५६)''
|-
| [[मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक १९५२|१९५२]]
| [[रामचंद्र पांडुरंग लांजेवार]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| align="center" colspan="4" |''[[बॉम्बे राज्य]] (१९५६-१९६०)''
|-
| rowspan="2" |[[बॉम्बे विधानसभा निवडणूक १९५७|१९५७]]<ref name="2mem" group="n">द्विसदस्यीय जागा.</ref>
| [[सदाशिव राजाराम सम्राट]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[अनंतराम दयाल चौधरी]]
|-
| align="center" colspan="4" |''[[महाराष्ट्र राज्य]] (१९६० पासून)''
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६२|१९६२]]
| दामू सदाशिव तरणेकर
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७|१९६७]]
| एस.बी. देवतळे
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७२|१९७२]]
| [[ए.एल. वाघमारे]]
| bgcolor=turquoise|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७८|१९७८]]
| [[पुरुषोत्तम मानसाराम धकाते]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८०|१९८०]]
| भाऊसाहेब गोविंद मुलक
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८५|१९८५]]
| rowspan="3" |[[श्रवण गोविंद पराटे]]
| style="background-color: {{भारतीय काँग्रेस (समाजवादी)/meta/color}}" |
| [[भारतीय काँग्रेस (समाजवादी)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९०|१९९०]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९५|१९९५]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९|१९९९]]
| [[वसंत बाळाजी इटकेलवार]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४|२००४]]
| राजेंद्र भाऊसाहेब मुलक
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]]
| rowspan="2" |[[सुधीर लक्ष्मण पारवे]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]]
| [[राजू देवनाथ पारवे]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
|[[२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|२०२४]]
| संजय भिमराव मेश्राम
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|}
== निवडणूक निकाल ==
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600{{!}} [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९]]
|-
!colspan=3|उमरेड
|-
|-
!उमेदवार
![[पक्ष]]
!मत
|-
| सुधीर लक्ष्मणराव पारवे
|[[भाजप]]
| ८५,४१६
|-
| शिरीष महादेवराव मेश्राम
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|४०,७२०
|-
| संदिप गवई
|[[अपक्ष]]
|१५,९४३
|-
| विनोद भास्करराव पाटील
|[[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
|१२२४६
|-
| रुक्षदास मोकासराव बनसोड
|[[अपक्ष]]
| ५,२८१
|-
| धरमदास मिरुगजी चौधरी
|[[अपक्ष]]
|३१३१
|-
| गोडघाटे तारकेश्वर देविदास
|[[डेमोक्रॅटीक सेक्युलर पार्टी]]
|१५९१
|-
|रामटेके चंद्रभान बळीराम
|[[अपक्ष]]
|११२६
|-
|देशपांडे संजय सवाजी
|[[Hindustan Janta Party]]
|३३४
|-
|PRASHANT BHIMRAO MESHRAM
|[[झारखंड मुक्ती मोर्चा]]
|२६५
|}
=== महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ===
विजयी
* [[सुधीर पारवे]] - [[भारतीय जनता पक्ष]]
* राजु पारवे - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
* संजय मेश्राम - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
== बाह्य दुवे ==
* {{भारतीय निवडणूक आयोग विधानसभा||S13/partycomp131.htm}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
==नोंदी==
{{reflist|group=n}}
{{महाराष्ट्र विधानसभा}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:रामटेक लोकसभा मतदारसंघ]]
ji2imgp8dwioqmyc64f5ja7w44b0w8t
2581911
2581906
2025-06-23T01:55:47Z
2409:40C2:5018:D387:8000:0:0:0
/* निवडणूक निकाल */
2581911
wikitext
text/x-wiki
'''उमरेड विधानसभा मतदारसंघ - ५१''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]<nowiki/>च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार उमरेड मतदारसंघात [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] १. भिवापूर २. उमरेड आणि ३.कुही या तालुक्यांचा समावेश होतो. उमरेड हा विधानसभा मतदारसंघ [[रामटेक लोकसभा मतदारसंघ|रामटेक लोकसभा मतदारसंघात]] मोडतो आणि हा मतदारसंघ [[अनुसूचित जाती]] - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|title=Wayback Machine|date=2009-02-19|website=web.archive.org|access-date=2022-10-28|archive-date=2009-02-19|archive-url=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|url-status=bot: unknown}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref>
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे [[राजू देवनाथ पारवे]] हे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. लोकसभा 2024 निवडणूकीच्या पूर्वी मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन रामटेक लोकसभेची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढविली पण त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.
माहीतीच्या आधारे भिवापूर तालुक्यातील 121 गावे उमरेड तालुक्यातील 170 गावे व कुही तालुक्यातील 165 गावे मिळून 456 गावे उमरेड विधानसभेत समाविष्ट आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref>
==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती==
उमरेड विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
* भिवापूर तालुका
* उमरेड तालुका
* कुही तालुका
== उमरेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!आमदार
! colspan="2" |पक्ष
|-
| align="center" colspan="4" |''[[मध्य प्रदेश|मध्य प्रदेश राज्य]] (१९५२-१९५६)''
|-
| [[मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक १९५२|१९५२]]
| [[रामचंद्र पांडुरंग लांजेवार]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| align="center" colspan="4" |''[[बॉम्बे राज्य]] (१९५६-१९६०)''
|-
| rowspan="2" |[[बॉम्बे विधानसभा निवडणूक १९५७|१९५७]]<ref name="2mem" group="n">द्विसदस्यीय जागा.</ref>
| [[सदाशिव राजाराम सम्राट]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[अनंतराम दयाल चौधरी]]
|-
| align="center" colspan="4" |''[[महाराष्ट्र राज्य]] (१९६० पासून)''
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६२|१९६२]]
| दामू सदाशिव तरणेकर
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७|१९६७]]
| एस.बी. देवतळे
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७२|१९७२]]
| [[ए.एल. वाघमारे]]
| bgcolor=turquoise|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७८|१९७८]]
| [[पुरुषोत्तम मानसाराम धकाते]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८०|१९८०]]
| भाऊसाहेब गोविंद मुलक
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८५|१९८५]]
| rowspan="3" |[[श्रवण गोविंद पराटे]]
| style="background-color: {{भारतीय काँग्रेस (समाजवादी)/meta/color}}" |
| [[भारतीय काँग्रेस (समाजवादी)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९०|१९९०]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९५|१९९५]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९|१९९९]]
| [[वसंत बाळाजी इटकेलवार]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४|२००४]]
| राजेंद्र भाऊसाहेब मुलक
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]]
| rowspan="2" |[[सुधीर लक्ष्मण पारवे]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]]
| [[राजू देवनाथ पारवे]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
|[[२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|२०२४]]
| संजय भिमराव मेश्राम
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|}
== निवडणूक निकाल ==
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600{{!}} [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९]]
|-
!colspan=3|उमरेड
|-
|-
!उमेदवार
![[पक्ष]]
!मत
|-
| सुधीर लक्ष्मणराव पारवे
|[[भाजप]]
| ८५,४१६
|-
| शिरीष महादेवराव मेश्राम
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|४०,७२०
|-
| संदिप गवई
|[[अपक्ष]]
|१५,९४३
|-
| विनोद भास्करराव पाटील
|[[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
|१२२४६
|-
| रुक्षदास मोकासराव बनसोड
|[[अपक्ष]]
| ५,२८१
|-
| धरमदास मिरुगजी चौधरी
|[[अपक्ष]]
|३१३१
|-
| गोडघाटे तारकेश्वर देविदास
|डेमोक्रॅटीक सेक्युलर पार्टी
|१५९१
|-
|रामटेके चंद्रभान बळीराम
|[[अपक्ष]]
|११२६
|-
|देशपांडे संजय सवाजी
|हिंदुस्थान जनता पार्टी
|३३४
|-
|PRASHANT BHIMRAO MESHRAM
|[[झारखंड मुक्ती मोर्चा]]
|२६५
|}
=== महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ===
विजयी
* [[सुधीर पारवे]] - [[भारतीय जनता पक्ष]]
* राजु पारवे - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
* संजय मेश्राम - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
== बाह्य दुवे ==
* {{भारतीय निवडणूक आयोग विधानसभा||S13/partycomp131.htm}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
==नोंदी==
{{reflist|group=n}}
{{महाराष्ट्र विधानसभा}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:रामटेक लोकसभा मतदारसंघ]]
l2seo8alinfr68xjc319jp41wtjjgw1
2581912
2581911
2025-06-23T01:56:59Z
2409:40C2:5018:D387:8000:0:0:0
2581912
wikitext
text/x-wiki
'''उमरेड विधानसभा मतदारसंघ - ५१''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]<nowiki/>च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार उमरेड मतदारसंघात [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] १. भिवापूर २. उमरेड आणि ३.कुही या तालुक्यांचा समावेश होतो. उमरेड हा विधानसभा मतदारसंघ [[रामटेक लोकसभा मतदारसंघ|रामटेक लोकसभा मतदारसंघात]] मोडतो आणि हा मतदारसंघ [[अनुसूचित जाती]] - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|title=Wayback Machine|date=2009-02-19|website=web.archive.org|access-date=2022-10-28|archive-date=2009-02-19|archive-url=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|url-status=bot: unknown}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref>
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे [[संजय भिमराव मेश्राम]] हे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. लोकसभा 2024 निवडणूकीच्या पूर्वी मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन रामटेक लोकसभेची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढविली पण त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.
माहीतीच्या आधारे भिवापूर तालुक्यातील 121 गावे उमरेड तालुक्यातील 170 गावे व कुही तालुक्यातील 165 गावे मिळून 456 गावे उमरेड विधानसभेत समाविष्ट आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref>
==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती==
उमरेड विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
* भिवापूर तालुका
* उमरेड तालुका
* कुही तालुका
== उमरेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!आमदार
! colspan="2" |पक्ष
|-
| align="center" colspan="4" |''[[मध्य प्रदेश|मध्य प्रदेश राज्य]] (१९५२-१९५६)''
|-
| [[मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक १९५२|१९५२]]
| [[रामचंद्र पांडुरंग लांजेवार]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| align="center" colspan="4" |''[[बॉम्बे राज्य]] (१९५६-१९६०)''
|-
| rowspan="2" |[[बॉम्बे विधानसभा निवडणूक १९५७|१९५७]]<ref name="2mem" group="n">द्विसदस्यीय जागा.</ref>
| [[सदाशिव राजाराम सम्राट]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[अनंतराम दयाल चौधरी]]
|-
| align="center" colspan="4" |''[[महाराष्ट्र राज्य]] (१९६० पासून)''
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६२|१९६२]]
| दामू सदाशिव तरणेकर
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७|१९६७]]
| एस.बी. देवतळे
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७२|१९७२]]
| [[ए.एल. वाघमारे]]
| bgcolor=turquoise|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७८|१९७८]]
| [[पुरुषोत्तम मानसाराम धकाते]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८०|१९८०]]
| भाऊसाहेब गोविंद मुलक
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८५|१९८५]]
| rowspan="3" |[[श्रवण गोविंद पराटे]]
| style="background-color: {{भारतीय काँग्रेस (समाजवादी)/meta/color}}" |
| [[भारतीय काँग्रेस (समाजवादी)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९०|१९९०]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९५|१९९५]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९|१९९९]]
| [[वसंत बाळाजी इटकेलवार]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४|२००४]]
| राजेंद्र भाऊसाहेब मुलक
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]]
| rowspan="2" |[[सुधीर लक्ष्मण पारवे]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]]
| [[राजू देवनाथ पारवे]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
|[[२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|२०२४]]
| संजय भिमराव मेश्राम
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|}
== निवडणूक निकाल ==
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600{{!}} [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९]]
|-
!colspan=3|उमरेड
|-
|-
!उमेदवार
![[पक्ष]]
!मत
|-
| सुधीर लक्ष्मणराव पारवे
|[[भाजप]]
| ८५,४१६
|-
| शिरीष महादेवराव मेश्राम
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|४०,७२०
|-
| संदिप गवई
|[[अपक्ष]]
|१५,९४३
|-
| विनोद भास्करराव पाटील
|[[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
|१२२४६
|-
| रुक्षदास मोकासराव बनसोड
|[[अपक्ष]]
| ५,२८१
|-
| धरमदास मिरुगजी चौधरी
|[[अपक्ष]]
|३१३१
|-
| गोडघाटे तारकेश्वर देविदास
|डेमोक्रॅटीक सेक्युलर पार्टी
|१५९१
|-
|रामटेके चंद्रभान बळीराम
|[[अपक्ष]]
|११२६
|-
|देशपांडे संजय सवाजी
|हिंदुस्थान जनता पार्टी
|३३४
|-
|PRASHANT BHIMRAO MESHRAM
|[[झारखंड मुक्ती मोर्चा]]
|२६५
|}
=== महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ===
विजयी
* [[सुधीर पारवे]] - [[भारतीय जनता पक्ष]]
* राजु पारवे - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
* संजय मेश्राम - [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
== बाह्य दुवे ==
* {{भारतीय निवडणूक आयोग विधानसभा||S13/partycomp131.htm}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
==नोंदी==
{{reflist|group=n}}
{{महाराष्ट्र विधानसभा}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:रामटेक लोकसभा मतदारसंघ]]
90ebehuf0gjo6qy8nqs2iyo3pyzi0wo
पेशव्यांचे मराठी सैन्यदल
0
72121
2581936
2520816
2025-06-23T02:55:41Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2581936
wikitext
text/x-wiki
{{इतिहासलेखन}}
{{बदल}}
{{दृष्टिकोन}}
==मराठी सेनादल==
[[चित्र:मराठा सैनिक.jpg|right|thumb|350px|मराठा सैनिक]]
मराठी सेनादल हे अनेक धर्मांच्या आणि अनेक देशांच्या सेनांचे मिळून बनलेले असे. त्यामुळे त्याच्यात एकसंधीपणाच नाही असे कोणाला वाटल्यास नवल नाही. त्यांना एक ठराविक असा गणवेश दिलेला नसतो आणि त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून त्यांच्यात फारशी शिस्त नसावी असेच बघणाऱ्याला वाटते. चिलखतधारी सैनिक खूपच वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. त्यांच्या डोक्यावरचा जिरेटोप कानावरून असतो व जवळ जवळ खांद्यापर्यंत येतो. अंगरखा कापसाच्या जाड रजईसारखा बनवलेला असतो व याच्यावर लोखंडी साखळ्यांची जाळी बसवलेली असते.
==सेनादलातील तुकड्या==
हिंदुस्तानातील ज्या जातिजमातींचे लोक लढवय्ये म्हणून ओळखले जातात, असे सर्व हिंदू व मुसलमान लोक, सैन्यात पराक्रम गाजविण्यासाठी मोठे उत्सुक असतात. पेशवे स्वतः [[ब्राम्हण]] असले तरी त्यांनी सैनिकी पेशा पूर्णपणे अंगिकारलेला आहे. त्यांचेच अनुकरण करून अनेक ब्राम्हण कुटुंबांनी अगदी साध्या सैनिकाच्या हुद्यापासून हा पेशा स्वीकारलेला दिसतो. सैनिक किंवा सरदार यांना समाजात जो मान मिळतो तो राजकारण किंवा इतर कोणत्याही पेशातल्या व्यक्तीला मिळत नाही.
देशातील सर्वसाधारण [[हिंदू]] किंवा [[मुसलमान]] सैनिकापेक्षा उत्तरेकडून आलेले व्यावसायिक सैनिक जास्त कडवे वाटतात. या उत्तरेकडून आलेल्या सैनिकात, समरकंदकडून आलेले [[मुघल]], इराणच्या व [[कंदहार]]च्या बाजूने आलेले पठाण व कास्पियन समुद्राजवळचे तुर्की या सर्वांचा समावेश होतो. यातले खूपसे सैनिक स्वतःचे हत्यार व घोडा घेऊन सैन्यात येतात. व युद्ध करण्याशिवाय त्यांना इतर काही रस नसतो. यातले काही पायी चालणारे सैनिक स्वतःची बंदुक घेऊनही येतात यांना नजीब म्हणून ओळखले जाते. या सैनिकांनी युरोपियन सैन्यांची शिस्त अंगिकारली असल्याने त्यांना सैन्यात लगेच नोकरी मिळू शकते.
या शिवाय पेशव्यांच्या सैन्यात, [[रजपूत]] सैनिकांच्या स्वतःचा ध्वज असलेल्या तुकड्या असतात. रजपूत लढवय्यांच्यात, इतर सैनिकात अभावानेच दिसणारे, शौर्य, उदारपणा व खाल्या मिठाला जागण्याची वृत्ती हे गुण भरपूर असल्याने ते अतिशय सुप्रसिद्ध आहेत. हे सैनिक अजमेरच्या आजूबाजूच्या प्रदेशातून येतात व स्वातंत्र्याची महति यांच्याइतके दुसरे कोणीही जाणत नसतील. पूर्वेकडून आलेले पुरभय्ये सैनिकांच्याही स्वत;च्या तुकड्या असतात. हे सर्व व्यावसायिक सैनिक असल्याने यांच्यात नियमितपणा आणि त्यांना नोकरी देणाऱ्या पेशव्यांच्याबद्दल संपूर्ण निष्ठा हे गुण आढळतात.
या लढवय्या सैनिकांखेरीज, मराठा सैन्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे पेंढारी आणि बाजारबुणगे. या लोकांच्या हातात ठराविक हत्यार असे नसते. एकदा मुख्य सैन्याने एखादा प्रदेश काबीज केला की त्या प्रदेशात लूटमार करणे हे या लोकांचे काम असते. घराच्या कड्या, कुलपे, बिजागऱ्यांपासून ते साठवून ठेवलेले धान्य यापर्यंत सर्व गोष्टींची हे लुट करतात. त्यांना पगार मिळत नाही पण मिळालेल्या लूटीत वाटा मिळतो.
सैन्य व अधिकारी वर्गाच्या सामानाची हलवाहलव करण्यासाठी उंटदलाचा वापर केला जातो. या साठी सैन्याच्या छावणीत एक उंटदल तयार असते.
[[चित्र:रघुनाथराव पेशवे.jpg|right|thumb|300px|रघुनाथराव पेशवे]]
==घोडदल==
मराठ्यांच्या सैन्यातले घोडदल तीन वर्गांत विभागलेले असते. पहिल्या वर्गातले घोडेस्वार सैनिक, हुजुरत किंवा खाशीपागा या नावाने ओळखले जातात. हे घोडदल पेशव्यांचे स्वतःचे असते व त्यातील सैनिक अत्यंत वरिष्ठ दर्जाचे लढवय्ये असतात. दुसऱ्या वर्गातील घोडदल हे जहागिरदारांचे व मनसबदारांचे असते तर तिसऱ्या वर्गाच्या घोडदलात मुसलमान, पुरभय्ये वगैरे व्यावसायिक लढवय्ये मोडतात. घोड्यांची निगा राखणारे साईस या दलात दिसत नाहीत व सैनिकच स्वतः घोड्यांची निगा राखतात. जेंव्हा घोड्यांना खाण्यासाठी गवत किंवा इतर गोष्टी मिळू शकत नाहीत तेंव्हा हे सैनिक गवताची जमिनीत असलेली मुळे खणून काढतात व स्वच्छ धुऊन घोड्यांना खायला देतात. मराठी सैनिक घोडे आणि रत्नसंपत्ती यांनाच सर्वात जास्त मान देताना दिसतात. अतिशय उमदे असे [[अरबी]] घोडे जरी पागेत असले तरी मराठा सैनिक त्यांच्या भीमथडी तट्टांनाच युद्धासाठी प्राधान्य देतात.
==अधिकार साखळी व अधिकारी वर्ग==
[[मराठी]] सैन्यात कुशलता किंवा ज्येष्ठता यावर आधारित अशी अधिकार साखळी नसते. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मनसबदार म्हणतात. या अधिकारी किंवा सरदारांचे एका ठराविक संख्येच्या घोडेस्वार सैनिकांवर अधिपत्य असते.(उदा. पाच हजार, पाचशे). [[युरोप]]मधल्या जुन्या सरंजामशाही मधल्या सरदारांसारखी ही प्रथा आहे. या सरदारांना त्यांची वतने किंवा जहागिरी असतात, व या जहागिरीत ते स्वतंत्र्यरित्या कारभार चालवतात. जेंव्हा कधीही त्यांना पेशव्यांचा हुकुम होतो तेंव्हा आपल्या हाताखालचे इतर दुसरे सरदार व सैनिक घेऊन या जहागिरदारांना, पेशव्यांच्या सैन्यामधे सामिल व्हावे लागते. या व्यवस्थेमुळे युरोपियन सैन्यात जी अधिकार साखळी व शिस्त दिसते त्याचा काहीसा अभाव मराठी सैन्यात दिसतो. त्यामुळे कधी पहिली गोळी झाडायची किंवा कधी ताशे बडवायचे याची शिस्त लावणे हे सेनापतीसाठी मोठे कठिण काम बनते.
सेनादलातील तुकड्यांना स्वतःचे ध्वज असतात. पेशव्यांचा ध्वज हा त्रिकोणी आकाराचा व जांभळ्या रंगाचा असतो व त्यावर सोनेरी जरीचे काम केलेले असते. बहुतेक ध्वज लाल रंगाचे असतात. काही तुकड्या ते उंच उभारतात तर काही मध्यम उंचीवर असतात. अतिशय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घोड्यांचे खोगिर व डोके यावर तिबेटहून आणलेले तिबेटी गाईंच्या केसांची झालर लावलेली असते. या सरदारांच्या एका बाजूला असलेल्या एका सेवकाने त्यांच्या डोक्यावर जरीचे काम केलेली मखमली छत्री धरलेली असते तर दुसऱ्या बाजूचा सेवक चवरी ढाळत असतो. सेनापती त्यांना मिळालेल्या एखाद्या मानसन्मानाच्या बिरुदाने ओळखले जातात.
[[पेशवे]] आणि इतर अतिशय वरिष्ठ अधिकारी युद्धाच्या आणि इतरही वेळी हत्तींचा वापर करतात. या साठी एक हत्तीदल तयार ठेवले जाते.
[[चित्र:सवाई माधवराव पेशवे व मंत्री.jpg|right|thumb|300px|सवाई माधवराव पेशवे व मंत्री ]]
==निर्णय घेण्याची पद्धत==
युद्धक्षेत्रावर असले तरी पेशव्यांची राज्यकारभार चालविण्याची पद्धत पुण्यातून चालणाऱ्या कारभारपद्धतीसारखीच असते. रोज संध्याकाळी सर्व महत्त्वाचे अधिकारी आणि मंत्री पेशव्यांच्या दरबारात जमतात. राजकारण, युद्धाची हालहवाल, व इतर महत्त्वाच्या बाबतींवर चर्चा होते व पुढच्या दिवसासाठी फर्माने सोडली जातात. तक्रारी ऐकल्या जातात, अन्याय दूर केले जातात व न्यायही दिला जातो.
मराठ्यांच्या सैन्याची मला नवीन समजलेली एक व्युहरचना म्हणजे जेंव्हा शत्रुचे एखादे गाव काबीज करावयाचे असते त्या वेळी त्या गावाभोवती दिलेला वेढा. या व्युहामधे वेळ खूप लागत असला तरी एकदाही बंदुक न झाडता तुम्ही विजय मिळवू शकता.
==शस्त्रे व हत्यारे==
एका तुकडीतल्या सर्वांच्याकडे सारखीच हत्यारे कधीच नसतात. काही सैनिकांकडे ढाल तलवार असते. ठासून भरण्याच्या दारूच्या बंदुका(Musket) काही जणांकडे असतात. या शिवाय धनुष्य-बाण, भालाधारक सैनिकही दिसतात. काही जण अग्निबाण उडवण्यातले तज्ञ असतात. काही जणांजवळ परशु (Battle Axe) असतो. परंतु सर्व सैनिकांजवळ तलवार (Sabre) ही असतेच. तलवारी नेहमी धारदार व उत्तम रित्या परजलेल्या असतात. तुर्की किंवा इराणी सैनिक बहुतांशी वक्री(Curved Blade) तलवार वापरतात. घोडेस्वार मराठा सैनिकांना दुहेरी धारेची, सरळ तलवार पसंत असते. या तलवारीला ते ‘अल्मन’ (German) म्हणतात व दमास्कसवरून येणाऱ्या या तलवारींसाठी ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. त्यांची ही तलवार चालविण्याची कुशलता अतिशय उत्तम असते.
अतिशय त्रासदायक वाटणारे मराठ्यांचे अग्निबाण म्हणजे 2 इंच व्यासाची व 8 ते 10 इंच लांबीची एक लोखंडी नळी असते. ही नळी एखाद्या भाल्याला बांधली जाते. नंतर या नळीत दारु भरून ती वातीच्या साहाय्याने पेटविली जाते. हा अग्नीबाण जर योग्य दिशा देऊन सोडला तर शत्रूपक्षात मोठा गोंधळ आणि घबराट उडवून देतो. मात्र मराठ्यांना उखळी तोफेचे ज्ञान नसावे असे वाटते.
==निरिक्षणकार==
[[जेम्स फोर्ब्स]] व [[जेम्स मॅकिनटॉश]] या दोन तरुण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पेशव्यांच्या मराठी सैन्यदलावर संशोधन केले.
[[जेम्स फोर्ब्स]]ची मराठी सैन्याबद्दलची वरील निरिक्षणे बघितले की दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. हिंदुस्थानावर कबजा करायचा असला तर एकना एक दिवस, शेवटचे युद्ध आपल्याला मराठ्यांच्याच सैन्याशी करावे लागणार आहे, हे इंग्रज सेनानी पूर्णपणे जाणून होते. त्यामुळे शत्रूची बलस्थाने कोणती? त्याचे नाजुक अंग कोणते? याची संपूर्ण माहिती इंग्रज जमा करत होते. त्यासाठीच जेम्स फोर्ब्ससारखा कुशाग्र निरिक्षण करणारा त्यांनी 17 वर्षे फक्त निरिक्षण करणे आणि चित्रे काढणे यासाठी नोकरीवर ठेवला होता. याच्या उलट इंग्रज सेनेची अधिकार साखळी, शिस्त हे सगळे डोळ्यासमोर दिसत असून व त्याचे परिणाम सतत भोगायला लागत असून (पराभवांच्या रूपाने) पेशव्यांसकट सर्व मराठी सेनान्यांनी आपल्या सैन्यात व युद्धनीतीत काहीही बदल किंवा सुधारणा केली नाही. कदाचित अखेरीस झालेल्या त्यांच्या दुर्दैवी पराभवाचे एक कारण हा निष्काळजीपणाही असू शकेल.
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
[[वर्ग:पेशवाई]]
kkybmyb4fex47y9icvjo6rwwcd19zjw
झोडगे
0
82212
2582008
2387784
2025-06-23T09:01:00Z
2409:4081:1197:8C66:0:0:AD3:18A1
शिक्षणाची सोय आहे
2582008
wikitext
text/x-wiki
'''झोडगे''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[मालेगाव तालुका|मालेगाव तालुक्यात]] वसलेले गाव आहे. गावाचे क्षेत्रफळ सुमारे ५ वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे १५,००० आहे.
{{विकिकरण}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''झोडगे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= मालेगाव
| जिल्हा = [[नाशिक जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
== स्थान ==
'''झोडगे''' हे गाव नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव या तालुक्यात मालेगाव या शहरापासून [[राष्ट्रीय महामार्ग ३]] या मार्गावर २१ किलोमीटर अंतरावर रस्त्यावर वसलेले आहे.
==हवामान==
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० [[सेल्सियस]]पर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
== लोकसंख्या ==
'''झोडगे''' लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने तालुक्यातील एक मोठे गाव आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार गावात १५२८ घरे आहेत तर गावाची एकूण लोकसंख्या ७४४२ इतकी आहे. त्यापैकी ३८६८ पुरुष तर ३५७४ महिला. ० ते सहा वयोगटातील एकूण बालकांची संख्या १००१ (५४९ मुले,४५२ मुली) ईतकी आहे.
== प्रशासन ==
इथला कारभार हा ग्रामपंचायती मार्फत चालतो. गावाचा कारभार भारतीय राज्यघटना व पंचायती राज कायद्याप्रमाणे सरपंच पाहतात.'''झोडगे''' हे गाव मालेगाव बाह्य विधानसभा तर धुळे लोकसभा क्षेत्रात येते.
== शिक्षण ==
या गावात प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा आहे व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकरीता व्यवस्था आहे. तसेच लहान मुलांसाठी आंगणवाडी आहे. जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे एक सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारे एक महत्त्वपूर्ण शिक्षण संस्था आहे. इतर शिक्षण मालेगाव किंवा शिक्षणयांपैकी कुठल्याही एका ठिकाणाहून पूर्ण केले जाते. २०११ च्या जनगणनेनुसार गावातील साक्षरता दर ८१.९७% हा (पुरुष ८७.९५% ; महिला ७५.६२%) इतका आहे. हा राज्याच्या साक्षरता दराच्या ८२.३४%च्या तुलनेत कमी आहे.
== आरोग्य ==
गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रामार्फत सरकारी आरोग्य योजनांची अंमलबजावणी केली जाते. गावात खाजगी इस्पितळे ही आहेत.
== व्यवसाय ==
शेती हा गावातील प्रमुख व्यवसाय आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय ही केला जातो. हे बाजारपेठेचे गाव आहे. पंचक्रोशीतील व तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे.
== पर्यटनस्थळे ==
=== माणकेश्वर शिवालय ===
गावाच्या दक्षिणेस ''माणकेश्वर शिवालय'' या नावाने ओळखले जाणारे [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती स्थापत्यशैलीची]] बांधणी असलेले मध्ययुगीन मंदिर आहे.
==संदर्भ==
1. https://nashik.gov.in/mr/%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%87/
2. https://www.census2011.co.in/data/village/550203-zodge-maharashtra.html
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:मालेगाव (नाशिक) तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
qm18rzjp2dc1i3wefffm4jh9oykmpxr
2582009
2582008
2025-06-23T09:03:14Z
2409:4081:1197:8C66:0:0:AD3:18A1
2582009
wikitext
text/x-wiki
'''झोडगे''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[मालेगाव तालुका|मालेगाव तालुक्यात]] वसलेले गाव आहे. गावाचे क्षेत्रफळ सुमारे ५ वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे १५,००० आहे.
{{विकिकरण}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''झोडगे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= मालेगाव
| जिल्हा = [[नाशिक जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
== स्थान ==
'''झोडगे''' हे गाव नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव या तालुक्यात मालेगाव या शहरापासून [[राष्ट्रीय महामार्ग ३]] या मार्गावर २१ किलोमीटर अंतरावर रस्त्यावर वसलेले आहे.
==हवामान==
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० [[सेल्सियस]]पर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
== लोकसंख्या ==
'''झोडगे''' लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने तालुक्यातील एक मोठे गाव आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार गावात १५२८ घरे आहेत तर गावाची एकूण लोकसंख्या ७४४२ इतकी आहे. त्यापैकी ३८६८ पुरुष तर ३५७४ महिला. ० ते सहा वयोगटातील एकूण बालकांची संख्या १००१ (५४९ मुले,४५२ मुली) ईतकी आहे.
== प्रशासन ==
इथला कारभार हा ग्रामपंचायती मार्फत चालतो. गावाचा कारभार भारतीय राज्यघटना व पंचायती राज कायद्याप्रमाणे सरपंच पाहतात.'''झोडगे''' हे गाव मालेगाव बाह्य विधानसभा तर धुळे लोकसभा क्षेत्रात येते.
== शिक्षण ==
या गावात प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा आहे व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकरीता व्यवस्था आहे. तसेच लहान मुलांसाठी आंगणवाडी आहे. जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे एक सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी एक महत्त्वपूर्ण शिक्षण संस्था आहे. इतर शिक्षण मालेगाव किंवा शिक्षणयांपैकी कुठल्याही एका ठिकाणाहून पूर्ण केले जाते. २०११ च्या जनगणनेनुसार गावातील साक्षरता दर ८१.९७% हा (पुरुष ८७.९५% ; महिला ७५.६२%) इतका आहे. हा राज्याच्या साक्षरता दराच्या ८२.३४%च्या तुलनेत कमी आहे.
== आरोग्य ==
गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रामार्फत सरकारी आरोग्य योजनांची अंमलबजावणी केली जाते. गावात खाजगी इस्पितळे ही आहेत.
== व्यवसाय ==
शेती हा गावातील प्रमुख व्यवसाय आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय ही केला जातो. हे बाजारपेठेचे गाव आहे. पंचक्रोशीतील व तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे.
== पर्यटनस्थळे ==
=== माणकेश्वर शिवालय ===
गावाच्या दक्षिणेस ''माणकेश्वर शिवालय'' या नावाने ओळखले जाणारे [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती स्थापत्यशैलीची]] बांधणी असलेले मध्ययुगीन मंदिर आहे.
==संदर्भ==
1. https://nashik.gov.in/mr/%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%87/
2. https://www.census2011.co.in/data/village/550203-zodge-maharashtra.html
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:मालेगाव (नाशिक) तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
iq10vrb38ldlh54utnnszsxn68f09ni
मसूदा:अँथोनी लान्सेलॉट डायस
118
82632
2581934
2337099
2025-06-23T02:47:06Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[अँथोनी लान्सेलॉट ड्यास]] वरुन [[मसूदा:अँथोनी लान्सेलॉट डायस]] ला हलविला: शुद्धलेखन
2337099
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
सरकारी नोकरीत राहूनही मनापासून देशसेवा आणि लोकसेवा करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंन्थनी लेन्सेलट डायस हे सनदी अधिकारी होय.
डायस यांचा जन्म 13 मार्च 1910 रोजी गोवा प्रांतात झाला. त्या वेळी गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. डायस यांच्याकडे असामान्य बुद्धिमत्ता होती. ते 1929 साली मुंबई विद्यापीठातून बी.ए. (अर्थशास्त्र) झाले. त्यानंतर लंडन येथील सुप्रसिद्ध 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' येथून 1933 साली त्यांनी बी. एस्सी. (अर्थशास्त्र)ची पदवी संपादन केली आणि 'लंडन कोब्डन क्लब'तर्फे देण्यात येणारे सुवर्णपदकही त्यांना मिळाले. पहिल्यापासूनच त्यांची प्रशासन सेवेत जाण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील सनदी अधिकाऱयांसाठी असलेली 'आयसीएस' (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस) ही परीक्षा दिली. त्यांनी ही परीक्षा 'बॉम्बे कॅडर'मध्ये दिल्यामुळे त्यांची नियुक्ती मुंबई प्रांतात झाली. त्यांनी त्या काळातील मुंबई प्रांत आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कलेक्टर आणि कमिशनर म्हणून सेवा केली. मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेरमन म्हणूनही त्यांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली.
त्यांच्या कामाची धडाडी आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांना महाराष्ट्राचे गृह सचिव म्हणून बढती मिळाली. त्यानंतर त्यांना केंद्र सरकारच्या सेवेत रुजू करून घेण्यात आले. तेथे ते 1960 साली अन्न पुरवठा खात्याचे सचिव म्हणून रुजू झाले. त्या काळात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी नियोजन केले आणि नेते व जनतेची शाबासकी मिळवली. त्यांचा हा अनुभव लक्षात घेऊन 1966 सालच्या बिहारच्या महाभीषण दुष्काळ निवारणाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. ती जबाबदारीही त्यांनी अतिशय समर्थपणे पार पाडली. या काळातच त्यांनी सार्वजनिक बेकरी काढण्याचा उपक्रम हाती घेतला.
श्री. डायस 1969 साली सरकारी सेवेतून निवृत्त झाले. पण त्यांचे कार्य तेथेच संपले नाही. त्यानंतर त्यांची पूर्वोत्तर राज्यांमध्ये गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे ते पश्चिम बंगालचे गव्हर्नर झाले. त्या वेळी नक्षलवादी कारवायांना सुरुवात झालेली होती. या नक्षली कारवायांचा त्यांनी अतिशय समर्थपणे बिमोड केला. त्यांनी केलेल्या राष्ट्रसेवेबद्दल त्यांना 1970 साली [[पद्मविभूषण]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'ने 1977 साली सन्मान्य सदस्यत्व बहाल केले.
त्यांनी त्यांचे उरलेले आयुष्य मुंबईमध्ये व्यतीत केले. त्यांना दीर्घायुष्य लाभले. मुंबई येथेच 22 सप्टेंबर 2002 रोजी वयाच्या 92व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
[[वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
dhjxum0nnvndjsi7ufppl9hq0pqs1h7
मसूदा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)
118
83866
2581930
2486823
2025-06-23T02:44:13Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)]] वरुन [[मसूदा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)]] ला हलविला
2486823
wikitext
text/x-wiki
{{बदल|कारण=अवैश्वकोशीय, ललित लेखन}}
'''चळवळीचे दिवस''' हे प्रा. [[अरुण कांबळे]] यांचे आत्मचरित्र(?) आहे. या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत कांबळ्यांचा प्रखर आंबेडकरवाद, तल्लख बुद्धी व नेतृत्वाचे दर्शन घडते. यात त्यांच्या नामांतर, [[मंडल आयोग]], बौद्धांच्या सवलती, [[दलित]] राष्ट्रपती आदी बाबींवरील भूमिका स्पष्ट होते तसेच यादरम्यान घडलेले वाद, आलेली विघ्ने व त्यातून काढलेला मार्ग हेही दिसतात. यांत कांबळे यांची आपल्या तत्त्वांसाठी झगडण्याची वृत्ती दिसून येते.
आंबेडकरी चळवळीचे बाळकडू पाजणारे अरुण कांबळे यांचे वडील ‘आबा’ हे [[शंकरराव खरात]], [[माधव मोडक|बंधु माधव]] यांचे शिक्षक होते. उत्तम गायक असणारे, निरीश्वरवादी, आंबेडकरवादी आबा तक्क्यात(महारांची चावडी) सर्वांसमक्ष [[प्रबुद्ध भारत|प्रबुद्ध भारताचा]] अंक लहानग्या अरुणकडून वाचून घ्यायचे. सकाळी शाळा, संध्याकाळी ‘सामुदायिक शेती योजना’ राबविणाऱ्या, रात्री आंबेडकरांवरील गाणी गाणाऱ्या आबांनी वाचनालय, बोर्डिंग सुरू केले. कवितावाचन, वक्तृत्वांत बक्षिसे मिळविणाऱ्या व पुढे उत्तम व्याख्याने देणाऱ्या अरुणचे, [[जवाहरलाल नेहरू]], [[यशवंतराव चव्हाण]] यांची [[सांगली]]च्या ज्या भव्य स्टेजवर भाषणे झाली, तिथे भाषण व्हावे ही इच्छा आबांची होती. ती पूर्ण झाल्यावरचा आनंद गगनात न मावणाराच होता. आंबेडकरी चळवळ घरोघरी पोहोचविण्यास वचनबद्ध असलेल्या आबांच्या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव अरुण कांबळेंवर होता. त्यांनी ‘नामांतराचे दिवस,’ ‘जनता दलातील दिवस’ मधून वयाच्या तेविसाव्या वर्षी [[दलित पॅंथर]]चे अध्यक्षपद स्वीकारून आपल्या खंबीर नेतृत्वाने जे महाराष्ट्रव्यापी, देशव्यापी जनांदोलन केले त्याचा वृत्तान्त पुस्तकात आला आहे. कांबळे यांनी नामांतरासाठी प्रतिकूल असणाऱ्या मराठवाड्यातील आमदारांसमोर ‘डॉ.आंबेडकर व मराठवाडा’ यांचे अतूट नाते स्पष्ट करणारे ओजस्वी भाषण केले व त्यांचे मतपरिवर्तन घडविले.<br />
नामांतरविरोधकांचे प्रतिआंदोलन, पोचीराम कांबळे, जनार्दन मेवाडे यांचे वीरमरण, दलितांवरील वाढता अत्याचार [[समतावादी पक्ष]], संघटना यांच्या सहभागाने समतेचे, लोकशाहीचे प्रतीक बनलेले आंदोलन या घटनाछे वर्णन पुस्तकात आहे. युद्धछावणीचे स्वरूप आलेले [[औरंगाबाद]] शहर, सत्याग्रहासाठी वेषांतर करून जाणे, रात्रंदिवस सभा, परिषदा, मोर्चे, जेलभरो यांमुळे अवेळी जेवणे, जागरणे, प्रकृती अस्वास्थ्य आणि त्यांना पुरून उरणारे जनप्रेम यांचा एक पट या पुस्तकामुळे डोळ्यांसमोर उभा रहातो.
[[काँग्रेस|काँग्रेसविषयी]] आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची लवचीकता कांबळेसरांमध्ये होतीच. वसंतदादा, यशवंतराव, [[शरद पवार]] यांच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच ज्यांना सुरुवातीच्या काळात काळे झेंडे दाखविले त्या [[वसंतदादा पाटील|वसंतदादांनीच]] कांबळेसरांनी मांडलेली आंबेडकर अकादमीची कल्पना उचलून धरली. विश्वस्त(?) मंडळावर(?) आले आणि ‘पैसे मागायला कोणाकडे जायचंय, चला मी तुमच्याबरोबर येतो’ असे म्हणत आपला संपूर्ण पाठिंबा (कुणी, कुणाला?)जाहीर केला. पण याच मुद्द्यावर ज्यांच्यावर अतोनात प्रेम केले, ज्यांची घडण केली त्या पॅंथरमधील सहकाऱ्यांनी गैरसमज बाळगून, अविश्वास दर्शवून राजीनाम्याची मागणी करावी याची बोच सरांना लागली, आणि त्यांनी राजीनामा दिला. या सर्व घटनांची मांडणी या पुस्तिकेत आहे.
पॅंथरमधून बाहेर पडल्यावर जातिव्यवस्थेचे नेमके स्वरूप कळलेल्या, अल्पसंख्याकांबद्दल तळमळ असणाऱ्या वि.प्र सिंगांसह काम करण्याचा निर्णय कांबळ्यांनी घेतला. अनता दलाचे अखिल भारतीय चिटणीस व राष्ट्रीय संसदीय मंडळाचे सदस्य होण्याचा मान मिळाला. सरांनी प्रा.[[मधू दंडवते]],प्रमिला दंडवते आदींच्या सहकार्याने धर्मांतरित बौद्धांना अखिल भारतीय पातळीवर राखीव जागा देण्याच्या व मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून सत्तेत आल्यावर वर्षाच्या आत त्यांची पूर्तता करून घेतली.आपल्या आयुष्याची ही मोठी कमाई ते मानतात.<br />
‘महाराष्ट्र टाइम्सकारांना उत्तर ,’ ‘पॅंथर नेत्यांचा भारताचे पंतप्रधान मोरारजींशी वार्तालाप’ हे लेख कांबळेसरांच्या बहुश्रुततेचा, संदर्भसंपृक्ततेचा, शब्दप्रभुत्वाचा, वाक्चातुर्याचा अनुभव देतात. इंदिरा गांधी,मोरारजी देसाई, एस.एम जोशी, वि.प्र सिंग यांच्याशी दलित हक्कांवर चर्चा, बैठकी होत असत. रोखठोक भाषेत, बुद्धिचातुर्य बळावर कांबळे आपले मुद्दे पटवून देत असत.
अरुण कांबळ्यांच्या अभ्यासू, स्वाभिमानी, निःस्वार्थी, तत्त्वनिष्ठ वृत्तीचे, लेखन वाचनाच्या व्यासंगाचे दर्शन या छोटेखानी पुस्तिकेतून घडते.
[[वर्ग:अरुण कांबळे यांचे साहित्य]]
[[वर्ग:मराठी साहित्य यादी]]
mm5b346im8xltc9do9s3gqnl8ezolho
मसूदा चर्चा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)
119
83907
2581932
1082307
2025-06-23T02:44:13Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)]] वरुन [[मसूदा चर्चा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)]] ला हलविला
1082307
wikitext
text/x-wiki
==Challenging proposed speedy deletion==
हा लेख एका महत्वाच्या व्यक्तीच्या आत्मचरित्रसंबंधी आहे. तो विकिपीडियावर असण्याइतका निश्चितच महत्वाचा आहे. अवैश्वकोशीय, ललित लेखन अशी लेबलं त्यावर चिकटवून तो speedy deletion साठी नामांकित करणे विकिपीडियाच्या सर्वसमावेशक धोरणासाठी उचित नाही. हे निकष कठोरपणे लावल्यास आपल्याला निदान मराठी विकिपीडियावरील निदान १०% म्हणजे किमान ३००० लेख delete करावे लागतील. मी स्वतः यावर थोडे काम करून wikify करण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयात जाणकार असलेल्या अधांतर यांच्याशी चर्चा करून यात सुधारणा घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. [[सदस्य:Shivashree|गणेश धामोडकर]] ०२:५८, १० सप्टेंबर २०१० (UTC)
:नमस्कार! ''अवैश्वकोशीय, ललित लेखन अशी लेबलं'' ही लेखाच्या सांप्रत स्वरूपावरून लावली असावीत, असा माझा कयास आहे. सध्याचे लेखाचे स्वरूप एखाद्या विषयावरील ब्लॉगपोस्टीसारखे, व्यक्तिगत मते व सापेक्ष टिप्पण्यांनी अविश्वकोशीय झाल्यासारखे वाटते. मुळात त्या पुस्तकावरील रसास्वादासारखे किंवा कांबळ्यांवरील गुणप्रशस्तीपर लेखासारखे स्वरूप ज्ञानकोशात असणे अपेक्षित नाही. त्या पुस्तकाची वस्तुनिष्ठ माहिती नोंदवणे ज्ञानकोशीय लेखनशैलीला अनुसरून होईल.
:विकिकरणाबरोबरच या लेखाचे विश्वकोशीय पुनर्लेखन होणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
:--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०३:५५, १० सप्टेंबर २०१० (UTC)
::गणेश,
::सर्वप्रथम, या लेखावर लावलेल्या साच्याला लेखनातूनच आव्हान दिल्याबद्दल व भावनिक, आततायी वाद न सुरू न केल्याबद्दल धन्यवाद.
::संकल्पने वर म्हणल्याप्रमाणे लेखाचे स्वरुप स्तुतीपर झाल्याचे वाटते आहे. ते वस्तुनिष्ठ केल्यास लेखाचे महत्व व गुणवत्ता वाढेल असे माझे मत आहे. यासाठी पहिल्या उतार्यात मी बदल केला आहे. यात लेखनाचा अर्थ व आशय न बदलता मजकूर वस्तुनिष्ठ करण्याचा प्रयत्न आहे.
::दुसरे म्हणजे लेखात पुस्तकाचे वर्णनापेक्षा पुस्तकातील मजकूराचे वर्णन किंवा उतारे जास्त दिसत आहेत. ते टाळल्यास लेखाचा रोख पुस्तकाविषयीच आहे हे स्पष्ट होईल. श्री. कांबळे यांच्याबद्दलची माहिती अरुण कांबळे येथे घालावी (अर्थात, वस्तुनिष्ठ स्वरुपातच).
::सदस्य अधांतर यांच्याबद्दल मला जुजबी माहिती आहे. ते श्री कांबळे यांचे निकटवर्तीय आहेत असा माझा कयास आहे. त्यांचे मराठी विकिपीडियावर बरेच मोलाचे योगदान आहे. त्यांनी मदत केल्यास नक्कीच लेखात भर पडेल.
::असो.
::क.लो.अ.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०४:०३, १० सप्टेंबर २०१० (UTC)
::ता.क. पानाकाढा हा साच बदलून बदल साचा लावत आहे.
0dn0jhov6t23q83v4ocwx41d0p3gpbc
यास्मिन शेख
0
89984
2581965
2476255
2025-06-23T04:29:12Z
Ketaki Modak
21590
आशयाची भर, पुनर्रचना
2581965
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = यास्मिन शेख
| चित्र =
|
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = यास्मिन शेख
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ जून, १९२५
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = <br /> तत्त्वज्ञान,
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = | मराठी व्याकरण
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
श्रीमती '''यास्मिन शेख''' ([[२१ जून]], [[इ.स. १९२५]] - ]]) या [[मराठी]] भाषेच्या [[व्याकरण]]-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात.
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.<ref>http://www.loksatta.com/pune-news/yasmin-shaikh-marathi-expect-1115241/</ref>
==व्यक्तिगत जीवन==
यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे आहे. त्या जन्माने ज्यू आहेत.
त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
== कार्य ==
प्रा. [[श्री.म. माटे]] यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी [[श्री.पु. भागवत]] आणि साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली. त्यांच्या भाषाविषयक निरपेक्ष सेवेचा आणि तळमळीचा कितीही सन्मान केला तरी तो अपुरा आहे.
==यास्मिन शेख यांची पुस्तके==
* मराठी शब्दलेखनकोश
==सन्मान==
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
* [[अंतर्नाद मासिक]] - व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या.
== पुरस्कार ==
* प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. [[शेषराव मोरे]] यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
* महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
* [[मसाप]]चा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:शेख, यास्मिन}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी व्याकरणकार]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
llvsdu7gc7e7qmqyk7s6ae0ubyze3ko
2581966
2581965
2025-06-23T04:38:24Z
Ketaki Modak
21590
2581966
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = यास्मिन शेख
| चित्र =
|
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = यास्मिन शेख
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ जून, १९२५
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = <br /> तत्त्वज्ञान,
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = | मराठी व्याकरण
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
श्रीमती '''यास्मिन शेख''' ([[२१ जून]], [[इ.स. १९२५]] - ]]) या [[मराठी]] भाषेच्या [[व्याकरण]]-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात.
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.<ref>http://www.loksatta.com/pune-news/yasmin-shaikh-marathi-expect-1115241/</ref>
==व्यक्तिगत जीवन==
यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे आहे. त्या जन्माने ज्यू आहेत.<ref name=":0">यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर</ref> त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
== कार्य ==
प्रा. [[श्री.म. माटे]] यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी [[श्री.पु. भागवत]] आणि साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली. त्यांच्या भाषाविषयक निरपेक्ष सेवेचा आणि तळमळीचा कितीही सन्मान केला तरी तो अपुरा आहे.
==यास्मिन शेख यांची पुस्तके==
* मराठी शब्दलेखनकोश
==सन्मान==
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
* [[अंतर्नाद मासिक]] - व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत.
== पुरस्कार ==
* प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. [[शेषराव मोरे]] यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
* महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
* [[मसाप]]चा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)
== गौरव-ग्रंथ ==
यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर <ref name=":0" />
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:शेख, यास्मिन}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी व्याकरणकार]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
khwhxzhkarwr8mtaoj9r77p4baf82nx
2581968
2581966
2025-06-23T04:40:10Z
Ketaki Modak
21590
2581968
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = यास्मिन शेख
| चित्र =
|
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = यास्मिन शेख
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ जून, १९२५
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = <br /> तत्त्वज्ञान,
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = | मराठी व्याकरण
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
श्रीमती '''यास्मिन शेख''' ([[२१ जून]], [[इ.स. १९२५]] - ]]) या [[मराठी]] भाषेच्या [[व्याकरण]]-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात.
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.<ref>http://www.loksatta.com/pune-news/yasmin-shaikh-marathi-expect-1115241/</ref>
==व्यक्तिगत जीवन==
यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे आहे. त्या जन्माने ज्यू आहेत.<ref name=":0">यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर</ref> त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
== कार्य ==
प्रा. [[श्री.म. माटे]] यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी [[श्री.पु. भागवत]] आणि साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली. त्यांच्या भाषाविषयक निरपेक्ष सेवेचा आणि तळमळीचा कितीही सन्मान केला तरी तो अपुरा आहे.
==यास्मिन शेख यांची पुस्तके==
* मराठी शब्दलेखनकोश
==सन्मान==
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
* अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत.
== पुरस्कार ==
* प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. [[शेषराव मोरे]] यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
* महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
* [[मसाप]]चा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)
== गौरव-ग्रंथ ==
यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - [[भानू काळे]] व दिलीप फलटणकर <ref name=":0" />
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:शेख, यास्मिन}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी व्याकरणकार]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
8ed22ytb2jh1c0m8ejixtl4356v0sy9
2581969
2581968
2025-06-23T04:41:14Z
Ketaki Modak
21590
2581969
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = यास्मिन शेख
| चित्र =
|
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = यास्मिन शेख
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ जून, १९२५
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = <br /> तत्त्वज्ञान,
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = | मराठी व्याकरण
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
श्रीमती '''यास्मिन शेख''' ([[२१ जून]], [[इ.स. १९२५]] - ]]) या [[मराठी]] भाषेच्या [[व्याकरण]]-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात.
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.<ref>http://www.loksatta.com/pune-news/yasmin-shaikh-marathi-expect-1115241/</ref>
==व्यक्तिगत जीवन==
यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे आहे. त्या जन्माने ज्यू आहेत.<ref name=":0">यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर</ref> त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
== कार्य ==
प्रा. [[श्री.म. माटे]] यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी [[श्री.पु. भागवत]] आणि साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली.
त्या [[अंतर्नाद मासिक|अंतर्नाद मासिका]]<nowiki/>च्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या.
==यास्मिन शेख यांची पुस्तके==
* मराठी शब्दलेखनकोश
==सन्मान==
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
*
== पुरस्कार ==
* प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. [[शेषराव मोरे]] यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
* महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
* [[मसाप]]चा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)
== गौरव-ग्रंथ ==
यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - [[भानू काळे]] व दिलीप फलटणकर <ref name=":0" />
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:शेख, यास्मिन}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी व्याकरणकार]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
l4ewgr95q5esl04njxuoeyv6q7shd6w
2581970
2581969
2025-06-23T04:43:45Z
Ketaki Modak
21590
2581970
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = यास्मिन शेख
| चित्र =
|
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = यास्मिन शेख
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ जून, १९२५
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = भाषा, व्याकरण, शुद्धलेखन, मुद्रितशोधन
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = | मराठी व्याकरण
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
श्रीमती '''यास्मिन शेख''' (जन्म - [[२१ जून]] [[इ.स. १९२५|१९२५]] - ]]) या [[मराठी]] भाषेच्या [[व्याकरण]]-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात.
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.<ref>http://www.loksatta.com/pune-news/yasmin-shaikh-marathi-expect-1115241/</ref>
==व्यक्तिगत जीवन==
यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे आहे. त्या जन्माने ज्यू आहेत.<ref name=":0">यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर</ref> त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
== कार्य ==
प्रा. [[श्री.म. माटे]] यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी [[श्री.पु. भागवत]] आणि साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली.
त्या [[अंतर्नाद मासिक|अंतर्नाद मासिका]]<nowiki/>च्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या.
==यास्मिन शेख यांची पुस्तके==
* मराठी शब्दलेखनकोश
==सन्मान==
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
*
== पुरस्कार ==
* प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. [[शेषराव मोरे]] यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
* महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
* [[मसाप]]चा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)
== गौरव-ग्रंथ ==
यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - [[भानू काळे]] व दिलीप फलटणकर <ref name=":0" />
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:शेख, यास्मिन}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी व्याकरणकार]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
77bv4cqdnelahpl8zakwzkm1ajdr9ft
2581975
2581970
2025-06-23T04:59:35Z
Ketaki Modak
21590
2581975
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = यास्मिन शेख
| चित्र =
|
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = यास्मिन शेख
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ जून, १९२५
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन, मुद्रितशोधन
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = | मराठी व्याकरण
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
श्रीमती '''यास्मिन शेख''' (जन्म - [[२१ जून]] [[इ.स. १९२५|१९२५]] - ]]) या [[मराठी]] भाषेच्या [[व्याकरण]]-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात.
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.<ref>http://www.loksatta.com/pune-news/yasmin-shaikh-marathi-expect-1115241/</ref>
==व्यक्तिगत जीवन==
यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे आहे. त्या जन्माने ज्यू आहेत.<ref name=":0">यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर</ref> त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
== कार्य ==
प्रा. [[श्री.म. माटे]] यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी [[श्री.पु. भागवत]] आणि साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली.
शेख यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर चौतीस वर्षे अध्यापन केले आहे. एस०आय०ई०एस० महाविद्यालय, शीव, मुंबई येथे सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी शासनाच्या 'स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करियर, मुंबई' मध्ये आय०ए०एस०च्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्र याचे दहा वर्षे अध्यापन केले.
बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या 'कार्यात्मक व्याकरणा'च्या पुस्तकनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता.
त्या [[अंतर्नाद मासिक|अंतर्नाद मासिका]]<nowiki/>च्या व्याकरण सल्लागार म्हणून पंधरा वर्षे कार्यरत होत्या.
==लेखन ==
* विविध नियतकालिकांमधून त्यांचे व्याकरणविषयक, परीक्षणात्मक व व्यक्तिचित्रणात्मक लेखन प्रसिद्ध झालेले आहे.
== ग्रंथसंपदा ==
*मराठी शब्दलेखनकोश, हर्मिस प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती - जून २०१५, ISBN : 978-81-924920-7-0
* मराठी लेखन मार्गदर्शिका, प्रकाशक - राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
==सन्मान==
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
== पुरस्कार ==
* प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. [[शेषराव मोरे]] यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
* महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
* [[मसाप]]चा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)
== गौरव-ग्रंथ ==
यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - [[भानू काळे]] व दिलीप फलटणकर <ref name=":0" />
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:शेख, यास्मिन}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी व्याकरणकार]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
4ln17s0yfxdev5y1cxdqyvbybm17mbq
2581976
2581975
2025-06-23T04:59:36Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — अंक व शब्दामधील जागा काढली ([[सदस्य:KiranBOT II/typos#अंक व शब्दामधील जागा|अधिक माहिती]])
2581976
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = यास्मिन शेख
| चित्र =
|
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = यास्मिन शेख
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ जून, १९२५
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन, मुद्रितशोधन
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = | मराठी व्याकरण
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
श्रीमती '''यास्मिन शेख''' (जन्म - [[२१ जून]] [[इ.स. १९२५|१९२५]] - ]]) या [[मराठी]] भाषेच्या [[व्याकरण]]-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात.
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.<ref>http://www.loksatta.com/pune-news/yasmin-shaikh-marathi-expect-1115241/</ref>
==व्यक्तिगत जीवन==
यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे आहे. त्या जन्माने ज्यू आहेत.<ref name=":0">यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर</ref> त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
== कार्य ==
प्रा. [[श्री.म. माटे]] यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी [[श्री.पु. भागवत]] आणि साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली.
शेख यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर चौतीस वर्षे अध्यापन केले आहे. एस०आय०ई०एस० महाविद्यालय, शीव, मुंबई येथे सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी शासनाच्या 'स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करियर, मुंबई' मध्ये आय०ए०एस० च्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्र याचे दहा वर्षे अध्यापन केले.
बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या 'कार्यात्मक व्याकरणा'च्या पुस्तकनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता.
त्या [[अंतर्नाद मासिक|अंतर्नाद मासिका]]<nowiki/>च्या व्याकरण सल्लागार म्हणून पंधरा वर्षे कार्यरत होत्या.
==लेखन ==
* विविध नियतकालिकांमधून त्यांचे व्याकरणविषयक, परीक्षणात्मक व व्यक्तिचित्रणात्मक लेखन प्रसिद्ध झालेले आहे.
== ग्रंथसंपदा ==
*मराठी शब्दलेखनकोश, हर्मिस प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती - जून २०१५, ISBN : 978-81-924920-7-0
* मराठी लेखन मार्गदर्शिका, प्रकाशक - राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
==सन्मान==
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
== पुरस्कार ==
* प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. [[शेषराव मोरे]] यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
* महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
* [[मसाप]]चा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)
== गौरव-ग्रंथ ==
यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - [[भानू काळे]] व दिलीप फलटणकर <ref name=":0" />
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:शेख, यास्मिन}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी व्याकरणकार]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
q7tmh0utjrbiv5b6ag62x0yi4rlou6l
2581978
2581976
2025-06-23T05:06:23Z
Ketaki Modak
21590
2581978
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = यास्मिन शेख
| चित्र =
|
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = यास्मिन शेख
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ जून, १९२५
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन, मुद्रितशोधन
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = | मराठी व्याकरण
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =मराठी शद्बलेखनकोश
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
|birth_name=जेरुषा रुबेन}}
श्रीमती '''यास्मिन शेख''' (जन्म - [[२१ जून]] [[इ.स. १९२५|१९२५]] - ]]) या [[मराठी]] भाषेच्या [[व्याकरण]]-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात.
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.<ref>http://www.loksatta.com/pune-news/yasmin-shaikh-marathi-expect-1115241/</ref>
==व्यक्तिगत जीवन==
यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे आहे. त्या जन्माने ज्यू आहेत.<ref name=":0">यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर</ref> त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
== कार्य ==
प्रा. [[श्री.म. माटे]] यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी [[श्री.पु. भागवत]] आणि साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली.
शेख यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर चौतीस वर्षे अध्यापन केले आहे. एस०आय०ई०एस० महाविद्यालय, शीव, मुंबई येथे सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी शासनाच्या 'स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करियर, मुंबई' मध्ये आय०ए०एस० च्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्र याचे दहा वर्षे अध्यापन केले.
बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या 'कार्यात्मक व्याकरणा'च्या पुस्तकनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता.
त्या [[अंतर्नाद मासिक|अंतर्नाद मासिका]]<nowiki/>च्या व्याकरण सल्लागार म्हणून पंधरा वर्षे कार्यरत होत्या.
==लेखन ==
* विविध नियतकालिकांमधून त्यांचे व्याकरणविषयक, परीक्षणात्मक व व्यक्तिचित्रणात्मक लेखन प्रसिद्ध झालेले आहे.
== ग्रंथसंपदा ==
*मराठी शब्दलेखनकोश, हर्मिस प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती - जून २०१५, ISBN : 978-81-924920-7-0
* मराठी लेखन मार्गदर्शिका, प्रकाशक - राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
==सन्मान==
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
== पुरस्कार ==
* प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. [[शेषराव मोरे]] यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
* महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
* [[मसाप]]चा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)
== गौरव-ग्रंथ ==
यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - [[भानू काळे]] व दिलीप फलटणकर <ref name=":0" />
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:शेख, यास्मिन}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी व्याकरणकार]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
8fkx6omry9zfd7f8a2gk177c0fh57rn
2581979
2581978
2025-06-23T05:07:22Z
Ketaki Modak
21590
2581979
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = यास्मिन शेख
| चित्र =
|
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = यास्मिन शेख
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ जून, १९२५
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन, मुद्रितशोधन
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = | मराठी व्याकरण
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =मराठी शद्बलेखनकोश
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
|birth_name=जेरुषा रुबेन}}
श्रीमती '''यास्मिन शेख''' (जन्म - [[२१ जून]] [[इ.स. १९२५|१९२५]] - ]]) या [[मराठी]] भाषेच्या [[व्याकरण]]-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात.
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.<ref>http://www.loksatta.com/pune-news/yasmin-shaikh-marathi-expect-1115241/</ref>
==व्यक्तिगत जीवन==
यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे आहे. त्या जन्माने ज्यू आहेत.<ref name=":0">यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - भानू काळे व दिलीप फलटणकर</ref> त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
== कार्य ==
प्रा. [[श्री.म. माटे]] यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी [[श्री.पु. भागवत]] आणि साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली.
शेख यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर चौतीस वर्षे अध्यापन केले आहे. एस०आय०ई०एस० महाविद्यालय, शीव, मुंबई येथे सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी शासनाच्या 'स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करियर, मुंबई' मध्ये आय०ए०एस० च्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्र याचे दहा वर्षे अध्यापन केले.
बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या 'कार्यात्मक व्याकरणा'च्या पुस्तकनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता.
त्या [[अंतर्नाद मासिक|अंतर्नाद मासिका]]<nowiki/>च्या व्याकरण सल्लागार म्हणून पंधरा वर्षे कार्यरत होत्या.
==लेखन ==
* विविध नियतकालिकांमधून त्यांचे व्याकरणविषयक, परीक्षणात्मक व व्यक्तिचित्रणात्मक लेखन प्रसिद्ध झालेले आहे.
== ग्रंथसंपदा ==
*मराठी शब्दलेखनकोश, हर्मिस प्रकाशन, पुणे, पहिली आवृत्ती - २००७, दुसरी आवृत्ती - जून २०१५, ISBN: 978-81-924920-7-0
* मराठी लेखन मार्गदर्शिका, प्रकाशक - राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
==सन्मान==
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
== पुरस्कार ==
* प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. [[शेषराव मोरे]] यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
* महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
* [[मसाप]]चा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)
== गौरव-ग्रंथ ==
यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम, संपादक - [[भानू काळे]] व दिलीप फलटणकर <ref name=":0" />
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:शेख, यास्मिन}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी व्याकरणकार]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
mv9pf6y2im3y7txvsuaf2ktfaoy98sq
रत्नागिरी जिल्हा
0
91709
2582078
2454920
2025-06-23T11:42:04Z
Wikimarathi999
172574
2582078
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=रत्नागिरी}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = रत्नागिरी जिल्हा
|स्थानिक_नाव = रत्नागिरी जिल्हा
|चित्र_नकाशा = Ratnagiri_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[कोकण विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[रत्नागिरी]]
|तालुक्यांची_नावे = [[मंडणगड]], [[दापोली]], [[खेड]], [[चिपळूण]], [[गुहागर]], [[संगमेश्वर]], [[रत्नागिरी तालुका|रत्नागिरी]], [[लांजा]], [[राजापूर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ८,२०८
|लोकसंख्या_एकूण = १६,९६,७७७
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = २०७
|शहरी_लोकसंख्या = ११.३३%
|साक्षरता_दर = ६५.१३%
|लिंग_गुणोत्तर =
|प्रमुख_शहरे = [[रत्नागिरी]], [[चिपळूण]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव =
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)|रत्नागिरी-सिंधुदुर्ग]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[दापोली विधानसभा मतदारसंघ|दापोली]], [[गुहागर विधानसभा मतदारसंघ|गुहागर]], [[चिपळूण विधानसभा मतदारसंघ|चिपळूण]], [[रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ|रत्नागिरी]], [[राजापूर विधानसभा मतदारसंघ|राजापूर]]
|खासदारांची_नावे = [[विनायक राऊत]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://ratnagiri.gov.in/
}}
{{Wikidata Infobox}}
'''रत्नागिरी जिल्हा''' [[भारत]] देशातील [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[महाराष्ट्रातील जिल्हे|३६ जिल्ह्यांपैकी]] एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस [[अरबी समुद्र]], दक्षिणेस [[सिंधुदुर्ग जिल्हा]], पूर्वेस [[सातारा जिल्हा]], कोल्हापूर जिल्हा व [[सांगली जिल्हा]] तर उत्तरेस [[रायगड जिल्हा]] (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.
हल्लीचा रत्नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्याला दक्षिण रत्नागिरी जिल्हा म्हणत. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात [[सावंतवाडी]] या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली.
[[File:Kokani House.jpg|thumb|कोकणातील कौलारू घर]]
== भूगोल ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[अरबी समुद्र]]
* दक्षिणेस [[सिंधुदुर्ग जिल्हा]]
* पूर्वेस [[सातारा जिल्हा]] व [[सांगली जिल्हा]] व [[कोल्हापूर जिल्हा]]
* उत्तरेस [[रायगड जिल्हा]]
==हवामान==
कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
==रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या==
[[अंबा नदी]], [[अर्जुना नदी]], [[काजळी नदी]], [[केव नदी]], [[गड नदी]], [[चोरद नदी]], [[जगबुडी नदी]], [[जोग नदी]], [[नळकडी नदी]], [[नारिंगी नदी]], [[बोर नदी]], [[भारजा नदी]], [[मुचकुंदी नदी]], [[मृदानी नदी]], [[वाशिष्ठी नदी]], [[शास्त्री नदी]], [[शिव नदी]], [[शुक नदी]], [[वाघोटण नदी]], [[सप्तलिंगी नदी]], [[सावित्री नदी]],
== तालुके ==
रत्नागिरी जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत:
# [[गुहागर]]
# [[खेड]]
# [[चिपळूण]]
# [[मंडणगड]]
# [[दापोली तालुका]]
# [[रत्नागिरी तालुका|रत्नागिरी]]
# [[राजापूर]]
# [[लांजा]]
# [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]]
== दळणवळण ==
रत्नागिरी ते कोल्हापूर ([[राष्ट्रीय महामार्ग २०४]])
[[मुंबई]] ते [[कोचीन]] ([[राष्ट्रीय महामार्ग 66]])
== प्रेक्षणीय स्थळे ==
# [[आंबडवे]]
# [[गणपतीपुळे]]
# गणेशगुळे
# [[गुहागर]]
# [[चिपळूण]]
# [[जयगड]]
# नाणीज
# [[पावस]]
# [[पूर्णगड]]
# माचाळ
# मार्लेश्वर
# [[रत्नागिरी]] (शहर)
# शेरीवली
# [[संगमेश्वर]]
#[[रसाळगड]]
#[[महिपतगड]]
#[[खडीकोळवण]]
== रत्नागिरी जिह्यातील गड-किल्ले ==
१. [[आंबोळगड]]
२. [[गोपाळगड]]
३. गोविंदगड
४. जंगली जयगड
५. [[जयगड]]
६. [[पालगड]]
७. [[पूर्णगड]]
८. भवानीगड
९. [[महिपतगड]]
१०. महीमंडणगड
११. यशवंतगड
१२. रत्नदुर्ग
१३. [[रसाळगड]]
१४. [[विजयगड]]
१५. [[सुवर्णदुर्ग]]
== शेती ==
रत्नागिरी जिल्हा [[हापूस आंबा|हापूस आंब्यांसाठी]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] शेती येथे प्रामुख्याने केली जाते
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली (स्थापना ;१८ मे १९७२)
रत्नागिरी जिल्हा एक निसर्गरम्य व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातो जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा व आजूबाजूची निसर्गरुपी डोंगररांग आहे त्याच्यामुळे रत्नागिरी येथे पर्यटक संपूर्ण जगातून येत असतात.
== राजकीय संरचना ==
लोकसभा मतदारसंघ (१) : [[रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ|रत्नागिरी-सिंधुदुर्ग]].
विधानसभा मतदारसंघ (५) : [[दापोली विधानसभा मतदारसंघ|दापोली]], [[गुहागर विधानसभा मतदारसंघ|गुहागर]], [[चिपळूण विधानसभा मतदारसंघ|चिपळूण]], [[रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ|रत्नागिरी]] व [[राजापूर विधानसभा मतदारसंघ|राजापूर]].
== रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती ==
* महर्षी [[धोंडो केशव कर्वे]]
* [[पांडुरंग वामन काणे|महामहोपाध्याय पां वा. काणे]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
* लोकमान्य [[बाळ गंगाधर टिळक]]
* [[भागोजी कीर]] (यांच्या नावाचा रस्ता मुंबईत माहीम येथे आहे.)
* [[विनायक दामोदर सावरकर]]
* [[अनंत लक्ष्मण कान्हेरे]]
*[[मोरोपंत]]
== बाह्य दुवे ==
* [http://ratnagiri.gov.in/रत्नागिरी जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:रत्नागिरी जिल्हा|*]]
[[वर्ग:कोकण विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
h8szx3wcynjj8hre8rta478nlsqazhy
सुरेशबाबू माने
0
93650
2581927
2460608
2025-06-23T02:39:18Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2581927
wikitext
text/x-wiki
'''सुरेशबाबू माने (इ.स. १९०२ - - १५ फेब्रुवारी, .इ.स. १९५३)''' हे भारतातले हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या [[किराणा घराणे|किराणा घराण्याचे]] गायक होते.
{{बदल}}
==पूर्वायुष्य व संगीत शिक्षण==
पंडित सुरेश बाबू माने ऊर्फ अब्दुल रहमान यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले. त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, [[हिराबाई बडोदेकर]], कमलाबाई बडोदेकर आणि [[सरस्वतीबाई राणे]] या नावांनी प्रसिद्धीस पावली.
सुरेशबाबूंना संगीताचे प्रारंभिक शिक्षण आपल्या वडिलांकडून मिळाले आणि नंतरचे शिक्षण त्यांनी वडिलांचे मेव्हणे व किराणा घराण्याचे ज्येष्ठ संगीतकर्मी उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडून प्राप्त केले.
==सांगीतिक कारकीर्द==
सुरेशबाबूंच्या गाण्यात उत्स्फूर्तता, माधुर्य व सौंदर्य होते. त्यांची लय व तालावरची पकडही उत्तम होती. ख्याल, ठुमरी, दादरा, मराठी नाट्य संगीत आणि भजन या गायन प्रकारांवर सुरेशबाबूंचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांत व चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. अमृतमंथन, रजपूत रमणी आणि चित्रसेना हे त्यांचे चित्रपट. त्यांनी संन्यास-कल्लोळ नाटकात अश्विनशेठची आणि सुभद्रा नाटकात अर्जुनाची भूमिका केली होती. सावित्री, सच है आणि देवयानी या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन सुरेशबाबूंचे होते. मूक चित्रपटांच्या कारकिर्दीत सुरेशबाबू पडद्यामागे बसून हार्मोनियम किंवा तबला वाजवीत.
==शिष्य परिवार==
त्यांच्या शिष्य परिवारात प्रमुखतः [[हिराबाई बडोदेकर]] व [[प्रभा अत्रे]] ह्या प्रख्यात गायिकांचा समावेश होतो. तसेच [[वसंतराव देशपांडे]], पं. [[भीमसेन जोशी]], [[माणिक वर्मा]] यांनाही सुरेशबाबूंचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या शिष्या डॉ. [[प्रभा अत्रे]] यांनी मुंबईत, सुरेशबाबूंच्या नावाने ''''सुरेशबाबू -हिराबाई स्मृति समारोह'''' या वार्षिक संगीत महोत्सवाच्या आयोजनाला इ.स. १९९२ साली प्रारंभ केला. आता हा संगीत महोत्सव भारतातील नावाजल्या जाणाऱ्या प्रमुख संगीत महोत्सवांपैकी एक गणला जातो.
{{हिंदुस्तानी संगीत}}
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक|माने, सुरेशबाबू]]
[[वर्ग:इ.स. १९०२ मधील जन्म]]
cveeqyd20joyn48vxtbsx3yepoeqiae
2581928
2581927
2025-06-23T02:39:31Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2581928
wikitext
text/x-wiki
'''सुरेशबाबू माने (इ.स. १९०२ - - १५ फेब्रुवारी, .इ.स. १९५३)''' हे भारतातले हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या [[किराणा घराणे|किराणा घराण्याचे]] गायक होते.
{{बदल}}
==पूर्वायुष्य व संगीत शिक्षण==
पंडित सुरेश बाबू माने ऊर्फ अब्दुल रहमान यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले. त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, [[हिराबाई बडोदेकर]], कमलाबाई बडोदेकर आणि [[सरस्वतीबाई राणे]] या नावांनी प्रसिद्धीस पावली.
सुरेशबाबूंना संगीताचे प्रारंभिक शिक्षण आपल्या वडिलांकडून मिळाले आणि नंतरचे शिक्षण त्यांनी वडिलांचे मेव्हणे व किराणा घराण्याचे ज्येष्ठ संगीतकर्मी उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडून प्राप्त केले.
==सांगीतिक कारकीर्द==
सुरेशबाबूंच्या गाण्यात उत्स्फूर्तता, माधुर्य व सौंदर्य होते. त्यांची लय व तालावरची पकडही उत्तम होती. ख्याल, ठुमरी, दादरा, मराठी नाट्य संगीत आणि भजन या गायन प्रकारांवर सुरेशबाबूंचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांत व चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. अमृतमंथन, रजपूत रमणी आणि चित्रसेना हे त्यांचे चित्रपट. त्यांनी संन्यास-कल्लोळ नाटकात अश्विनशेठची आणि सुभद्रा नाटकात अर्जुनाची भूमिका केली होती. सावित्री, सच है आणि देवयानी या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन सुरेशबाबूंचे होते. मूक चित्रपटांच्या कारकिर्दीत सुरेशबाबू पडद्यामागे बसून हार्मोनियम किंवा तबला वाजवीत.
==शिष्य परिवार==
त्यांच्या शिष्य परिवारात प्रमुखतः [[हिराबाई बडोदेकर]] व [[प्रभा अत्रे]] ह्या प्रख्यात गायिकांचा समावेश होतो. तसेच [[वसंतराव देशपांडे]], पं. [[भीमसेन जोशी]], [[माणिक वर्मा]] यांनाही सुरेशबाबूंचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या शिष्या डॉ. [[प्रभा अत्रे]] यांनी मुंबईत, सुरेशबाबूंच्या नावाने ''''सुरेशबाबू -हिराबाई स्मृति समारोह'''' या वार्षिक संगीत महोत्सवाच्या आयोजनाला इ.स. १९९२ साली प्रारंभ केला. आता हा संगीत महोत्सव भारतातील नावाजल्या जाणाऱ्या प्रमुख संगीत महोत्सवांपैकी एक गणला जातो.
{{हिंदुस्तानी संगीत}}
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक|माने, सुरेशबाबू]]
[[वर्ग:इ.स. १९०२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५३ मधील मृत्यू]]
p1xzo7o3mm8yos4qnnuvq4bbyeufkb9
2581929
2581928
2025-06-23T02:39:36Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2581929
wikitext
text/x-wiki
'''सुरेशबाबू माने (इ.स. १९०२ - - १५ फेब्रुवारी, .इ.स. १९५३)''' हे भारतातले हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या [[किराणा घराणे|किराणा घराण्याचे]] गायक होते.
{{बदल}}
==पूर्वायुष्य व संगीत शिक्षण==
पंडित सुरेश बाबू माने ऊर्फ अब्दुल रहमान यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले. त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, [[हिराबाई बडोदेकर]], कमलाबाई बडोदेकर आणि [[सरस्वतीबाई राणे]] या नावांनी प्रसिद्धीस पावली.
सुरेशबाबूंना संगीताचे प्रारंभिक शिक्षण आपल्या वडिलांकडून मिळाले आणि नंतरचे शिक्षण त्यांनी वडिलांचे मेव्हणे व किराणा घराण्याचे ज्येष्ठ संगीतकर्मी उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडून प्राप्त केले.
==सांगीतिक कारकीर्द==
सुरेशबाबूंच्या गाण्यात उत्स्फूर्तता, माधुर्य व सौंदर्य होते. त्यांची लय व तालावरची पकडही उत्तम होती. ख्याल, ठुमरी, दादरा, मराठी नाट्य संगीत आणि भजन या गायन प्रकारांवर सुरेशबाबूंचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांत व चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. अमृतमंथन, रजपूत रमणी आणि चित्रसेना हे त्यांचे चित्रपट. त्यांनी संन्यास-कल्लोळ नाटकात अश्विनशेठची आणि सुभद्रा नाटकात अर्जुनाची भूमिका केली होती. सावित्री, सच है आणि देवयानी या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन सुरेशबाबूंचे होते. मूक चित्रपटांच्या कारकिर्दीत सुरेशबाबू पडद्यामागे बसून हार्मोनियम किंवा तबला वाजवीत.
==शिष्य परिवार==
त्यांच्या शिष्य परिवारात प्रमुखतः [[हिराबाई बडोदेकर]] व [[प्रभा अत्रे]] ह्या प्रख्यात गायिकांचा समावेश होतो. तसेच [[वसंतराव देशपांडे]], पं. [[भीमसेन जोशी]], [[माणिक वर्मा]] यांनाही सुरेशबाबूंचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या शिष्या डॉ. [[प्रभा अत्रे]] यांनी मुंबईत, सुरेशबाबूंच्या नावाने ''''सुरेशबाबू -हिराबाई स्मृति समारोह'''' या वार्षिक संगीत महोत्सवाच्या आयोजनाला इ.स. १९९२ साली प्रारंभ केला. आता हा संगीत महोत्सव भारतातील नावाजल्या जाणाऱ्या प्रमुख संगीत महोत्सवांपैकी एक गणला जातो.
{{हिंदुस्तानी संगीत}}
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक|माने, सुरेशबाबू]]
[[वर्ग:इ.स. १९०२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
gzpinlvki1hn7tinlliypfp8qrxjgkr
मसूदा:फसीउद्दिन कैसर काझी
118
96253
2581925
2324226
2025-06-23T02:35:38Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[फसीउद्दिन कैसर काझी]] वरुन [[मसूदा:फसीउद्दिन कैसर काझी]] ला हलविला
2324226
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
इतिहासाच्या मध्ययुगीन काळातील नाण्यांचा संग्रह आणि अभ्यास करणारे <big>फसीउद्दिन कैसर काझी</big> यांचा जन्म सन १९६० मध्ये नागपूरजवळच्या दारवा या गावी झाला. तेथे त्यांच्या वाडवडिलांची शेती त्यांचे वडील पहात असत. बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन नंतर काझीसाहेब उर्दू विषय घेऊन बी.ए. झाले. आपल्या घराण्याचा वंशवृक्ष तयार करण्याच्या निमित्ताने गावोगाव फिरताना आणि संदर्भ गोळा करताना त्यांना [[इतिहास|इतिहासाची]] गोडी लागली. ऐतिहासिक स्थळांची भटकंती करत असताना एका गावी त्यांना काही जुनी नाणी मिळाली. त्यातूनच काझींनी पुरातन नाण्यांचा अभ्यास सुरू केला. हा छंद पुढे इतका वाढला की वयाच्या सव्विसाव्या वर्षापासून ते मरेपर्यंत ते गावोगाव हिंडून भंगारातून आणि धातू वितळवण्याचे काम करणाऱ्या झारेकऱ्यांकडून नाणी गोळा करत राहिले. जुनी नाणी गोळा करून ती संग्राहकांना आणि [[नाणकशास्त्र|नाणकशास्त्राच्या]] अभ्यासकांना उपलब्ध करून देणे हा त्यांचा व्यवसायच झाला.
काझींचा मध्ययुगीन नाण्यांचा अभ्यास इतका झाला की त्यांना राजांची-सुलतानांची नावे आणि सनावळ्या तोंडपाठ असत. नाण्यांवरील अवघड मजकुराची [[फारसी भाषा|फार्सी लिपी]] वाचून दाखवण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. मध्य युगातले कुठलेही नाणे त्यांना दाखवले की ते तत्काळ त्याची माहिती सांगत.
असे हे फसीउद्दिन कैसर काझी मधुमेहाच्या विकाराने १३ जून २०११ रोजी निधन पावले. त्यांच्या मृत्यूमुळे मध्ययुगीन नाण्यांचा जिता जागता ज्ञानकोशच जणू अस्त पावला.
[[वर्ग:इ.स. १९६० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील मृत्यू]]
lj57h3ynl2mysqnscio8dx3gqe220gd
मसूदा:वरदा गोडबोले
118
98429
2581923
1565900
2025-06-23T02:33:32Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[वरदा गोडबोले]] वरुन [[मसूदा:वरदा गोडबोले]] ला हलविला
1565900
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट गायक
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र =
| चित्रशीर्षक =
| उपाख्य =
| टोपणनावे =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान = [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| धर्म = [[हिंदू]]
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =[[भारत|भारतीय]]
| मूळ_गाव =
| देश = {{ध्वज|भारत}}
| भाषा = [[मराठी]]
| आई =
| वडील =
| जोडीदार =
| अपत्ये =
| नातेवाईक =
| शिक्षण =
| प्रशिक्षण संस्था =
| गुरू =
| संगीत प्रकार = [[गायन]]
| घराणे =
| कार्य =
| पेशा = गायकी
| कार्य संस्था =
| विशेष कार्य =
| कार्यकाळ =
| विशेष उपाधी =
| गौरव =
| पुरस्कार =
| संकीर्ण =
| तळटिप =
| स्वाक्षरी =
| संकेतस्थळ =
}}
'''{{लेखनाव}}''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या लोकप्रिय [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी गायिका]] आहेत
== पूर्वायुष्य ==
वरदा गोडबोले यांचे संगीताचे शिक्षण किराणा घराण्याचे पं [[अच्युतराव अभ्यंकर]], ठुमरीचे शिक्षण [[सुशिलाताई पोहनकर]] व पं [[अजय पोहनकर]], पं. [[यशवंतबुवा महाले]] आणि पं. [[मधुबुवा जोशी]] यांच्याकडे झाले.{{संदर्भ हवा}}
{{विकिकरण}}
== सांगीतिक कारकीर्द ==
वरदा गोडबोले यांना मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून कलाशाखेच्या पदवी परीक्षेत संस्कृत विषयात सुवर्णपदक मिळवून विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला आहे. त्याचप्रमाणे त्या मुंबई विद्यापीठात संगीत विषयात पदव्युत्तर (एम ए) परीक्षेत संगीत विषय घेऊन सर्वप्रथम आल्या आहेत.
==शिष्यवृत्ती==
त्यांना आतापर्यंत अनेक बक्षिसे व शिष्यवृत्त्या मिळाल्या असून त्यात पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याचसोबत केंद्र सरकारच्या दोन शिष्यवृत्त्यांचाही समावेश आहे. वरदा गोडबोले यांना आचार्य रातंजनकर यांच्या नावाची दोन वर्षांची मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
वरदा गोडबोले यांच्या भारतात अनेक ठिकाणी गाण्याच्या मैफली झाल्या आहेत. नितीन देसाईकृत बालगंधर्व या मराठी चित्रपटात वरदा गोडबोले यांनी पार्श्वगायन केले आहे.{{संदर्भ हवा}}
== संगीत ध्वनिमुद्रिका ==
== पुरस्कार व सन्मान==
२०१४ या वर्षी वरदा गोडबोले यांना अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य ही सर्वोच्च पदवी मिळाली.
{{विस्तार}}
{{हिंदुस्तानी संगीत}}
{{संगीतातील अपूर्ण लेख}}
{{DEFAULTSORT:गोडबोले, वरदा}}
[[वर्ग:मराठी गायिका]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
ef6a0w0e7bihswpn9spg1xme4kkgm5q
मसूदा:५ एस (पद्धत)
118
102158
2581919
2257253
2025-06-23T02:32:53Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[५ एस (पद्धत)]] वरुन [[मसूदा:५ एस (पद्धत)]] ला हलविला
2257253
wikitext
text/x-wiki
{{अशुद्धलेखन}}
{{बदल}}
'''५ एस''' ही एक जपान मध्ये विकसित झालेली कार्यस्थळ संगठन पद्धति आहे. ५ एस हे "एस" पासून सुरू होणाऱ्या पांच जपानी शब्द : सेईरी , सेईतोन , सेईसो , सेईकेत्सू व शित्सुके (रोमन लिप्यंतरण: seiri, seiton, seiso, seiketsu व shitsuke ) यांचे पासून बनलेले आहे. "५ एस"च्या या ५ प्राथमिक क्रियांचा साधारण अर्थ - वर्गीकरण, सरलीकरण, व्यवस्थित सफाई, मानकीकरण, व सुरू ठेवणे असा आहे. याशिवाय. सुरक्षा, बचाव , व संतुष्टि / समाधान ; हे अतिरिक्त तीन चरण आहेत. या ५ क्रियांद्वारे कार्यकुशलता व प्रभावशीलता वाढवण्यासाठी कार्यस्थळ कशा प्रकारे सुव्यवस्थित करता येईल याचा विचार करून त्याप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्यां कडून ही पद्धती राबवली जाते. ही पद्धत टोयोटा उत्पादन पद्धतीचा एक भाग आहे.
[[वर्ग:उत्पादन तंत्रज्ञान]]
[[वर्ग:उत्पादन व्यवस्थापन]]
[[वर्ग:व्यवस्थापन पद्धति]]
knlj0sd0ameqmsw44skv3f7petk9ny2
मसूदा:भाषेमध्ये करिअर
118
133709
2581947
1925104
2025-06-23T03:15:35Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[भाषेमध्ये करिअर]] वरुन [[मसूदा:भाषेमध्ये करिअर]] ला हलविला
1925104
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
===भाषेमध्ये व्यवसायाच्या संधी===
भाषा ... संवादाचे एक माध्यम ... माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारे एक प्रमुख लक्षण ... याच भाषेत कारकीर्दच्याही अनेक संधी उपलब्ध आहेत . त्यात शिक्षकी पेशा किंवा संशोधन असे काही ठळक मार्ग असतात . पण त्यापेक्षा वेगळे मार्ग अनेकांना माहितीच नसतात . त्यामुळे भाषेला स्कोप नसल्याची ओरड सुरू होते .
===भाषेतील संधी===
भाषेच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखविण्याची जिद्द मनी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी आहेत .' भाषेच्या विद्यार्थ्यांना कारकीर्दसाठी ' स्कोप ' नाही , असे म्हणणे चुकीचे आहे . आजच्या काळामध्ये भाषांतराला मोठी मागणी आहे . त्यासोबतच आपल्याकडे अनेक ठिकाणी ' अप्लाइड लॅंग्वेजेस ' किंवा व्यावहारिक भाषांचे अभ्यासक्रम चालवले जातात . या अभ्यासक्रमांमधून त्या - त्या क्षेत्राशी निगडित विशिष्ट भाषाशैलीचे प्रशिक्षण दिले जाते . त्या आधारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात . भाषेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने निर्माण होत असलेल्या टेक्नॉलॉजीविषयीची माहिती त्या - त्या भाषेमध्ये भाषांतरित करून देण्यासाठी , जाहिरात क्षेत्रामध्ये , वेब डिझायनिंगच्या क्षेत्रात , माध्यमांच्या क्षेत्रामध्ये , बीपीओ , टेक्निकल रायटिंग आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत . आपल्याकडे कायमच नावाजल्या जाणाऱ्या सूत्रसंचालनाच्या क्षेत्रामध्येही भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांना चांगला वाव आहे . त्यासोबतच पब्लिकेशन हाऊसेसमध्ये क्रिएटिव्ह रायटिंग , स्क्रिप्ट रायटिंग यांसारख्या अनोख्या क्षेत्रांमध्येही भाषेचे विद्यार्थी पाय रोवून उभे राहू शकतात.
भाषेसाठी कारकीर्द पर्याय -
भाषा संशोधन,भाषांचा तौलनिक अभ्यास आणि भाषांतर,प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया,प्रकाशन संस्थांमध्ये प्रूफ रीडर , लेखक , उपसंपादक म्हणून संधी,व्यावहारिक भाषांच्या आधारे कोर्टाच्या कामकाजासाठी मदत,टेक्निकल रायटिंग,जाहिरात लेखन,वेब डिझायनिंगसाठी मजकूर तयार करणे,बीपीओ आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री,सूत्रसंचालन,स्क्रिप्ट रायटिंग
32g7mx9bee7qii0ya68upx6x40p9kuj
मसूदा:शिक्षणाचा हक्क
118
134104
2581954
2192446
2025-06-23T03:19:02Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[शिक्षणाचा हक्क]] वरुन [[मसूदा:शिक्षणाचा हक्क]] ला हलविला
2192446
wikitext
text/x-wiki
{{विकिकरण}}
आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय करार, ज्या सर्वांना मोफत, सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क मान्य करतात अशा माध्यमिक शिक्षणाचा विकास करण्याचे बंधन असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय अधिवेशनात शिक्षणाचा हक्क मानवाधिकार म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. सर्व, विशेषतः विनामूल्य माध्यमिक शिक्षणाच्या प्रगतीशील परिचयाद्वारे, तसेच उच्च शिक्षणात सम्यक प्रवेश विकसित करण्याची जबाबदारी, मुक्तपणे उच्च शिक्षणाच्या प्रगतीशील परिचयानुसार. आज जगभरातील सुमारे 75 दशलक्ष मुलांना दररोज शाळेत जाण्यापासून प्रतिबंधित केले आहे.
शिक्षणाच्या अधिकारामध्ये ज्या व्यक्तींनी शाळा व महाविद्यालयीन स्तरावरून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले नाही त्यांना मूलभूत शिक्षण देण्याची जबाबदारी देखील समाविष्ट आहे. शैक्षणिक तरतूदींमध्ये या प्रवेश व्यतिरिक्त, शिक्षणाच्या अधिकारामध्ये शैक्षणिक प्रणालीच्या सर्व स्तरांवर भेदभाव टाळणे, शिक्षणाचे किमान मानक निश्चित करणे आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे या जबाबदा .्या समाविष्आहेत.
{{बदल}}
'''शिक्षणाचा हक्क''' एक वैश्विक हक्क आहे. एक असा हक्क जो मानवी हक्क म्हणून ओळखला जातो . आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक वरील आंतरराष्ट्रीय करारानुसार शिक्षणाचा हक्क म्हणजे सर्वांसाठी मुफ्त सक्तीचे प्राथमिक शिक्षण तसेच माध्यमिक शिक्षण सर्वांसाठी वापरण्याजोगे करावे म्हणून एक बंधन तसेच ज्या लोकांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण नाही कले,त्यांच्यासाठी पायाभूत शिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षणाच्या हक्कात येते . कमीत कमी प्रमाण ठेवण्यासाठी आणि शिक्षणाच्या दर्जा वाढवण्यासाठी शिक्षण संस्थेच्या सर्व पातळीवरील भेद्भ्व कमी करण्याच्या बंधनाचा शिक्षणाच्या हक्कात समावेश होतो.
# आंतरराष्ट्रीय कायदेशीर आधार - शिक्षणाचा हक्क हा मानवी हक्काचे वैश्विक प्रतिज्ञापत्र यातील २६ व्या लेखातील एक कायदा आहे . आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांवरील आंतरराष्ट्रीय अधिवेशन यातील २०० वा आणि १४ वा कायदा आहे .१९६० मध्ये शिक्षणाचा हक्क मानवी हक्कांचे उनेस्को अधिवेशन यांच्याकडून आणि १९८१ मध्ये स्त्रीयान्विरोधात सर्व प्रकारचे भेदभाव हटवण्याचे अधिवेशन यात पुन्हा एकदा ठासून सांगितले आहे.. युरोपेमध्ये मानवी हक्कांवरील युरोपिअन अधिवेशन च्या पहिल्या मुल प्रतीच्या दुसऱ्या लेखानुसार शिक्षणाचा हक्क हा एक मानवी हक्क म्हणून ओळखला जातो आणि शिक्षणाचा अधिकार निर्माण करण्यासाठी समजला जातो .आंतरराष्ट्रीय आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक करारानुसार .स्त्रौस्बेर्ग्मधील मानवी हक्कांचे युरोपियन न्यायालयाने हा नियम लागू केलेला आहे उदाहरणार्थ - बेल्गीम भाषाविषयक घटना ..युरोपमधील सामाजिक सानादेतील दहाव्या घटनेत स्वताच्या आवडीचे शिक्षण घेण्याच्या अधिकाराची हमी देते .
# व्याख्या - शिक्षण म्हणजे औपचारिक ,संस्थात्मक सूचना . साधारणपणे आंतरराष्ट्रीय साधने हा शब्द या अर्थाने वापरतात आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क साधने यांच्याकडून जतन केलेला शि-क्षणाचा हक्क प्रथमिकपणे एका अर्थाने वापरला जातो .
१९६० मध्ये [[युनेस्को]] प्रकरण शिक्षणाची व्याख्या खालीलप्रमाणे देते - शिक्षणाचे सर्व प्रकार आणि पटली त्यामध्ये शिक्षणाचे वापर प्रमाण आणि शिक्षणाचा दर्जा तसेच अटी ज्यांवर ते दिले गेलेले आहेत एका मोठ्या अर्थाने शिक्षणाचे वर्णन खालीलप्रमाणे केले जाते -अशा सर्व हालचाली (क्रिया) ज्यामुळे एक मानवी समूह त्यांच्या वंशजांना एक ज्ञान आणि प्राविण्य देतात आणि एक नैतिक संकेत पण देतात जे त्यांना अस्तित्वात राहण्यास मदत करतात .या अर्थाने शिक्षण म्हणजे पुढच्या पिढीला दररोजच्या जगण्याची कार्ये करण्याची कौशल्ये देणे आणि एका विशेष समूहाचे सामाजिक,सांस्कृतिक आध्यात्मिक आणि तात्त्विक मूल्ये देणे
शिक्षणाचा हक्क हा एक वैश्विक हक्क आहे. एक असा हक्क जो मानवी हक्क म्हणून ओळ-खला जातो . आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक वरील आंतरराष्ट्रीय करारानुसार शिक्षणाचा हक्क म्हणजे सर्वांसाठी मुफ्त सक्तीचे प्राथमिक शिक्षण तसेच माध्यमिक शिक्षण सर्वांसाठी वापरण्याजोगे करावे म्हणून एक बंधन तसेच ज्या लोकांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण नाही कले,त्यांच्यासाठी पायाभूत शिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षणाच्या हक्कात येते . कमीत कमी प्रमाण ठेवण्यासाठी आणि शिक्षणाच्या दर्जा वाढवण्यासाठी शिक्षण संस्थेच्या सर्व पातळीवरील भेद्भ्व कमी करण्याच्या बंधनाचा शिक्षणाच्या हक्कात समावेश होतो.
मानवी हक्काचे युरोपिअन न्यायालय शिक्षणाची व्याख्या देते -शिक्वाने किंवा सूचना खास करून ज्ञान देणे आणि बौद्धिक विकास आणि थोड्या विस्तृत अर्थाने एक पूर्ण प्रक्रिया कोणत्याही समाजात ज्याने प्रौढ त्यांचे मूल्ये युवाना प्रसारित करतात.
पूर्तेचे मूल्यमापन - शिक्षणाच्या हक्काचे मूल्यमापन 4Aच्या सहाय्याने केले जाते जे ठासून सांगतात कि शिक्षण एक अर्थपूर्ण हक्क बनवण्यासाठी ते AVAILABLE (उपलब्ध ),ACCESSIBLE (सुगम) ,ACCEPTIBLE (स्वीकार्य) आणि ADAPTABLE (अनुकूल) असायलाच पाहिजे. हा 4Aचा सांगाडा माजी UN REAPPORTEUR TOMASEVELS यांच्याकडून शिक्षणाच्या हक्कावर विकसित झाला होता .4A चा सांगाडा सांगतो कि सरकारला एक सर्वात महत्त्वाचे कर्तव्याधारक म्हणून शिक्षण AVAILABLE (उपलब्ध ),ACCESSIBLE (सुगम) ,ACCEPTIBLE (स्वीकार्य) आणि ADAPTABLE (अनुकूल) बनवून शिक्षणाच्या हक्काचा आधार ,संरक्षण आणि पूर्तता करायला हवी. हा सांगाडा शिक्षण व्यावेस्थेतील आणखी लोकांना पण जबाबदारी देतो उदा.एक लहान मुल जो शिक्षणाच्या हक्काचा विशेष विषय आहे त्याची जबाबदारी म्हणजे सक्तीच्या शिक्षणाच्या विनंतीस मान देणे .पालान्काची जबाबदारी म्हणजे पाल्याचा पहिले शिक्षक बनणे आणि व्यावहारिक शिक्षकांची जबाबदारी म्हणजे एक चांगले गुरू बनणे.
खालीलप्रमाणे 4Aचे व्यवस्थित वर्णन केलेले आहे -
१. ACCEPTIBILITY - (उपलब्धता )- सरकारकडून निधी दिलेले शिक्षण हे वैश्विक , मुफ्त आणि सक्तीचे आहे . विध्यार्थ्यांसाठी जेथे ते शिकतात तेथे आधारभूत संरचना आणि सुविधा ,पुरेशा पुस्तके आणि साहित्ये असली पाहिजेत
२.ACCESSIBILITY - (सुगमता)-सर्व मुलांना लिंग , जात , धर्म ,जातीयता सामाजिक किंवा आर्थिक स्थितीची परवा केल्याविना सुगमता असायला हवी .कुठल्याही प्रकारची विलगता किंवा कुठल्याही विध्यार्थ्याला वापरण्याला विरोध होऊ नये .बालकामगार आणि बालकांना प्राथमिक शिक्षण घेण्यापासून रोखणे या शोषणाच्या विरोधात योग्य कायदे आहेत कि नाही याची खात्री करण्याचाही समावेश यात होतो .समाजातील मुलांसाठी शाळा एका योग्य अंतरावर असायला हवी नसल्यास वाहतूकव्यवस्था पुरवली जावी खासकरून ज्यांना जे खेडेगावातून आहेत .पुस्तके ,गरजा ,आणि गणवेश मुलांना काही अधिक पैसे न देता पुरवायला हवे आणि शिक्षण सर्वाना परवडणारे असावे . विशेष मुलांना शिक्षण हक्क आहे
३.ACCEPTIBILITY -(स्वीकार्यता) -दिले गेलेले शिक्षण हे भेदभाव मुफ्त ,प्रासंगिक आणि सांस्कृतिक अशा सगळ्या विध्यार्थ्यांसाठी उपयोगी असायला हवे. विध्यार्थ्याकडून कुठल्याही प्रकारच्या धार्मिक किंवा वैचारिक मतांशी जुळल्यास अपेक्षा करू नये . शिकवण्याची पद्धत निपक्षपाती आणि वस्तुनिष्ठ असावी. आणि उपलब्ध साहित्य एक विस्तृत विश्वास आणि विचारांची रचना प्रतिबिंबित करायला हवे.शाळामध्ये स्वच्छता आणि सुरक्शावर भर दिला गेला पाहिजे .यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शिक्षा करणे याचाही समावेश होतो .शिक्षकांची व्यावसायिकता राखायला हवी.
४.ADAPTABILITY -(अनुकुल्नियाता)-शिक्षणाचे उपक्रम लवचिक आणि सामाजिक बदलानुसार आणि गरजानुसार जुळवून घेण्यासारखे आहे . धार्मिक किंवा सांस्कृतिक सुत्त्यांशी जुळवून घेण्याचा शाळांकडून आदर झाला पाहिजे.तसेच विकलांग मुलांना पुरेशी मदत झाली पाहिजे.
ऐतिहासिक सुधारणा -युरोपमध्ये १८व्या आणि १९व्या शतकातील प्रबोधानापूर्वी शिक्षण ,आई ,आणि वडील ही चर्चची जबाबदारी होती . फ्रेंच आणि अमेरिका क्रांतीच्या सोबतच शिक्षण पण एक सार्वजनिक कार्य म्हणून घोषित केले गेले .असा विचार केला गेला होता कि शिक्षणाच्या क्षेत्रात एक सक्रीय भूमिका पार पडण्याची मदत ,शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध आणि वापरण्याजोगे करण्यात मदत होईल .त्यामुळेच शिक्षण हे आधी केवळ वरच्या वर्गालाच उपलब्ध होते आणि सार्वजनिक शिक्षण हे एक समतावादी विचार निर्माण होण्याचे साधन होते त्या दोन्ही क्रांतीमधील
पालक हे कर्तव्य पार पडतात कि नाही हे पाहणे हे राज्याचे बंधन होते आणि भरपूर राज्यांनी शाळेतील हजेरी सक्तीचे करून हा कायदा मानला .त्यानंतर बालाकाम्गराचे नियम सुधा पाळले गेले आणि मुलानो शाळेत यावे म्हणून त्यांनी किती तास काम करावे हे ठरवण्यात आले .राज्य अमेरिका पण शाषण नियामवली मध्ये समाविष्ट झाले आणि शिक्षणाचे कमीत कमी प्रमाणे निर्माण केली.लीबेर्त्य जोहन स्तुअर्त मिल्ल मध्ये लिहिले आहे कि राज्यांद्वारे स्थापन केलेले शिक्षण केवेल अस्तित्वात असायला हवे .१९व्या शतकातील उदारमतवादी विचाराचे लोकांना धोक्यांपेक्षा जास्त इशारा शिक्षणाकडे केलेला आहे .परंतू राज्याचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाचा हक्क त्यांच्या स्वतःच्या आई-वडिलांपासून वाचवण्यासाठी रक्षा करत होते .१९व्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षेचा हक्क घरघुती हक्कांमध्ये समाविष्ट केला गेला .
[[वर्ग:अधिकार]]
[[वर्ग:शिक्षण]]
b88js7h6wckjt2fwi7242xi4fihw0o7
कुणबी
0
161598
2582079
2578438
2025-06-23T11:44:41Z
Wikimarathi999
172574
/* कोकणी कुणबी समाज */
2582079
wikitext
text/x-wiki
'''[[कुणबी मराठा]]''' '''(कृषी करणारे क्षत्रिय)'''' ही महाराष्ट्रातील शेती करणारी मराठा शेतकरी जमात आहे. या समाजातील लोक प्रामुख्याने [[शेती]]चा व्यवसाय करतात.
कुणबा हा मूळ फारशी आणि उर्दू आणि हिंदी मध्ये वापरला जाणारा शब्द आहे.हा शब्द संस्कृत कुटुंबी या शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झालाआहे. कुनबा या फारशी उर्दु, शब्दाचा अर्थ आहे .परिवार..खानदान, कुळ,भावकी.म्हणजे जे लोकं कुटुंब ,परिवार किवा कुळ तयार करून राहिले ते लोकं म्हणजे ज्यांचा कूनबा म्हणजे खानदान ज्यांचे घरदार एका ठिकाणी स्थीर होते असे कुणबा (परिवार, खानदान)
तसेच संत गुलाबराव महाराज (६ जुलै १८८१ - २७ सप्टेंबर १९१५) हे महाराष्ट्रातील एक कुणबी हिंदू संत होते. त्यांनी 34 वर्षांच्या आयुष्यात 6000 हून अधिक पाने, 130 भाष्ये आणि कवितेतील सुमारे 25,000 श्लोक असलेली विविध विषयांवर 139 पुस्तके लिहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू म्हणजेच जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज हे कुणबी समाजाचे समजले जातात. त्यांनी आपल्या अभंगात आपण कुणबी असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्राच्या बाहेर कुणबी समाज वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. गुजरातमध्ये कुणबी समाज पाटीदार म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे केरळमध्ये कुडुंबी म्हणून ओळखले जाते.
अंबी खोऱ्यातल्या भरपूर पावसाच्या डोंगरी मुलुखातल्या अगदी साध्या रचनेच्या समाजात कुणबी आणि धनगर गवळ्यांच्या लहान लहान वस्त्या होत्या. बहुतेक वस्त्यांच्यात केवळ एक एक गोतावळ्यातले लोक रहात होते. कुणबी आंबीच्या काठी भात शेती आणि खालच्या डोंगर उतारांवर १५ वर्षाच्या चक्रातली फिरती कुमरी शेती करायचे. ते केवळ शेतीच्या कामासाठी थोडेसे बैल-गायी सांभाळायचे. त्या गायी फारसे दूध द्यायच्या नाहीत. त्यांच्या प्रथिनांच्या गरजा भागवण्यासाठी ते डोंगरात भरपूर संख्येने आढळणाऱ्या भेकर, रान डुक्कर, सायाळ आणि घोरपडींची शिकार करायचे. धनगर-गवळी डोंगरात वरवरच्या पठारांवर आणि सड्यांवर राहायचे. म्हशी आणि गायींचे मोठमोठे कळप पाळणे हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय होता. पुण्याला दूध पुरवणे सुरू व्हायच्या आधी ते बहुतेक सर्व दुधाचे ताक करायचे, घरीच ताक प्यायचे आणि धान्याच्या बदली कुणब्यांना लोणी द्यायचे. अल्पप्रमाणात ते वरच्या डोंगर उतारांवर कुमरी शेती करायचे. ताकातून भरपूर प्रथिन मिळत असल्याने ते फारशी शिकार करायचे नाहीत. एकूण कुणबी नदीकाठी आणि खालच्या डोंगर उतारावरची शेती आणि पुऱ्या डोंगरात शिकार करायचे. धनगर-गवळी वरच्या डोंगर उतारांवर शेती आणि पशुपालन करायचे; फारशी शिकार करत नसत. नैसर्गिक संसाधनांच्या वापराच्या संदर्भात या दोन समाजांची भूमिका अगदी वेगळी वेगळी होती किंवा परिसर शास्त्राच्या परिभाषेत एकाच भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या या दोन हिंदू जातींची परिभूमिका पूर्णपणे वेगळी वेगळी होती. या परंपरागत व्यवस्थेत विशिष्ट संसाधनांवर या दोन गटांची आपापली मक्तेदारी होती, आणि ही मक्तेदारी टिकून राहील अशी शाश्वती असताना ते गट आपापली संसाधने काळजीपूर्वक सांभाळून संयमाने वापरत होते. आम्ही अभ्यास केला त्या वेळी धरण आणि त्यातून बाहेरच्या समाजाशी संपर्क आल्याने ही परंपरा व व्यवस्था कोलमडून पडायला लागली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rajhansprakashan.com/product-details/sahyachala-ani-mee-sahayacal-aanae-ma-eka-paramakahanae|title=Buy Sahyachala Ani Mee {{!}} सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil {{!}} माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan|website=www.rajhansprakashan.com|access-date=2024-05-13}}</ref>
[[मराठवाडा]], [[ठाणे]], [[पालघर]], [[रायगड]], [[रत्नागिरी]], अमरावती, अकोला, यवतमाळ, तसेच[[विदर्भ]]ात मोठ्या संख्येने हा समाज आहे. महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे ३२% असून तो [[इतर मागास वर्ग]] (ओबीसी) या प्रवर्गात मोडतो.
{{Infobox ethnic group
| group = कुणबी
| image =
| image_size =220px
| image_caption =
| total_ref =
| population =
| country = [[भारत]]
| regions = {{flag|India}}[[महाराष्ट्र]], [[गोवा]] तसेच [[मध्य प्रदेश]]
| populated_states = अधिकांश: [[महाराष्ट्र]]
| languages = {{unbulleted list|[[मराठी]]|[[कोंकणी]]}}<ref>The Tribes and Castes of Bombay, vol.2, by R. E. Enthoven.</ref>
| native_name =
| native_name_lang =
| religions = [[हिंदू]][[File:1 Om.svg|25px|]] (क्षत्रिय)
}}
चौदाव्या शतकात आणि नंतरच्या काळात अनेक कुणबी, ज्यांनी विविध राज्यकर्त्यांच्या सैन्यात लष्करी पुरुष म्हणून नोकरी केली होती. कुणबी लोकांची [[कुणबी बोलीभाषा]] असून ती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोलली जात असली तरी त्या भाषेमध्ये येणारे विशिष्ट काही शब्द, गाणी, चाली-रीती, म्हणी, संदर्भ हे फक्त त्याचं बोलीभाषेमध्ये दिसून येत असून त्याद्वारे कुणबीयांची संस्कृती दिसते. कुणबी, कणबी किंवा कुळंबी अशीहि या जातींची नावे आढळतात. मनुस्मृतींच्या ७ व्या अध्यायांत ११९ वा श्लोक व त्यावरील कुल्लूकाची व्याख्या यांच्या आधारें कुळंबी यांची फोड पुढीलप्रमाणे होते. एकेक नांगरास सहा बैल लागतात याला षड्ग व नांगर म्हणतात. अशा दोन नांगरांनीं जेवढी जमीन वाहिली जाईल तेवढील कूल अशी संज्ञा आहे. यावरून कूल हा शब्द मनुसंहितेपासून भारतवर्षांत प्रचलित आहे. या कूल शब्दाचा उच्चार मराठींत आदेशप्रक्रियान्वयें कूळ असा होतो. एका कुळाचा म्हणजे १२ बैलांनीं वाहिलेल्या जमीनीचा जो कर्ता त्यांचें नांव कुळपति. '''कुळपति-कुळवइ-कुळवी-कुणबी''' असा हा शब्द बनला असावा. पूर्वी कुणबी ही जात नव्हती तर नुसता व्यवसाय होता. ती नंतर जात झाली. कुनब्यांची लोकसंख्या मध्यप्रदेश आणि छतीसगढ राज्यात सुद्धा आहे.
== वैदर्भीय कुणबी ==
महाराष्ट्रातील विदर्भ ह्या भागात बहुजातीय कुणबी राहतात. कुणबी ही जात नसून तो जातींचा समूह म्हणून मानल्या जातो. कुणबिकी (शेती) करतो तो त्याला कुणबी म्हटल्या जायचे. हा समाज मुख्यतः बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती येथे बहुसंखेने आहे. तर इतरजातीय कुणबी जसे- तिरळे कुणबी, धनोजे-कुणबी, झाडे कुणबी, खैरे कुणबी, बावणे कुणबी, वाडेकर कुणबी, वंजारी कुणबी, राजपूत कुणबी, धनगर कुणबी हा समाज प्रामुख्याने अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा,गोंदिया ह्या भागात आहेत. ह्या कुणबी जाती आपापसात बेटी व्यवहार करत नाहीत.
=== १) तिरळे कुणबी समाज ===
विदर्भात इतर कुणबी पेक्षा बहुसंख्य हे तिरळे कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे जे ९६ कुळी मराठा आहे तेच विदर्भात तिरळे कुणबी होय. तिरळे हे मराठा साम्राज्यात सरदार, जहागीरदार, सरंजामदार, देशमुख, पाटील होते. इंग्रज साम्राज्याचा उदय होऊन, मराठा साम्राज्याचा अस्त झाल्याने यांना आपल्या मूळ शेती व्यवसायाकडे वळावे लागले. तिरळे व ९६ कुळी मराठा हे भिन्न नसून एकच असल्याने यांच्यात सुरुवाती पासूनच वैवाहिक संबंध होतात. यांच्यात विधवा पुनर्विवाहाला निषेध आहे. अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर येथे हे बहुसंख्य असून चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे कमी प्रमाणत आहे.
=== २) खैरे कुणबी ===
खैरे कुणबी हा समाज वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली या जिल्यात मुख्यता आढळून येतो. मुख्यता यांचा व्यवसाय शेती व इतर शेती संबंधित व्यवसाय आहे. प्राचीन काळात खैराच्या झाडापासून काथ काढणे व शेती करणे हा मुख्य व्यवसाय होते.मध्य भारतात हजारो वर्षापासून चालेल्या लढाई युद्धात या समाजाचा सहभाग होता.नागपूर चे भोसले तसेच निझाम व इतर सम्राज्यासाठी खैरे कुंब्यानी देशमुखाई गोळा करण्याचा हक्क मिळाला होता. त्यामुळे हा समाज मध्यप्रदेश,छत्तीसगढ व विदर्भात पसरला.
आजही विदर्भातील अनेक गावात खैरे कुणबी जातीची दोन चार घरे आढळून येतात, या मागील कारण म्हणजे निझाम आणि भोसले शाहीत या समाजाने देशमुखी गोळा करण्याचे काम केले.त्यात अनेक खैरे कुणबी लोकांना देशमुख आडनाव प्राप्त झाले.अनेकांना पाटीलकी मिळाली. हा समाज मुख्यतो आज ही गावातील पाटील पद भूषवतो.इतर कुणबी पोट जाती पेक्षा खैरे कुणबी समाजाची संख्या विदर्भात कमी आहे.वाघोबा,धर्मराया,हनुमान, महादेव इ. कूलदैवत म्हणून पूजन केल्या जाते.मांसाहार केल्या जात नाही. बैलजोडी शर्यत प्रौढ पुरुषांचा प्राचीन काळापासून प्रसिद्ध खेळ आहे.बैलपोळा सोबतच इतर सर्व हिंदू सण उत्सव साजरे केले जातात.सर्व पुरुष महिलांच्या हातात आज ही धागा बांधल्या जाते व टिळा लावल्या जाते
=== ३) घाटोळे कुणबी ===
घाटोळे कुणबी हे मराठा साम्राज्यातील एक प्रस्थापित समाज आहे .मराठा साम्राज्यातील विविध ठिकाणी पाटील की भोगलेले आहे. या समाजातील मराठा साम्राज्यामध्ये बहुतांश लोक सरसेनापती, सेनापती आणि उच्च पदावर कार्यरत असलेले इतिहासामध्ये पाहायला मिळेल. आणि सध्या हा समाज विदर्भ ,मराठवाडा यात खूप जास्त व्यापलेला आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण संस्था , व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये ते उच्च स्थानी आहे.
=== ४) खेडूले कुणबी ===
विदर्भातील चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील ही प्रमुख कुणबी पोट जात असून प्रमुख व्यवसाय शेती आहे.इतर कुणबी पोट जातीच्या तुलनेत हा समाज मागास आहे. मुलांचे सरासरी लग्नाचे वय २१-२५ वर्ष आहे तर मुलींचे १८-२१ वर्ष आहे.
राजकीयदृष्ट्या ही कुणबी पोट जात मजबूत असूनही सामाजिक स्थितीत मागास आहे. धर्मराया,हनुमान,वाघोबा ई. कुळदैवत म्हणून पुजल्या जाते.मांसाहार मोठ्या प्रमाणात केला जातो. पोळा प्रमुख सण असून शैवपंथाचा प्रभाव जाणवतो.
== '''कोकणी कुणबी समाज''' ==
कोकणातील कुणबी समाज हा वैदर्भीय कुणबी समाजापेक्षा भिन्न आहे. विदर्भासारखा कोकणातील कुणबी समाज हा बहुजातीय नाही. कोकणातील कुणबी समाजात मुख्यत्वे तील्लोरी कुणबी ही जात दिसून येते. कोकणातील तील्लोरी आणि विदर्भाचे तिरळे ह्यात जरी शब्दसाम्य दिसत असेल, परंतु हे दोन्ही समाज भिन्न आहे. कोकणात कुणबी आणि मराठा समाज हे वेगळे समजल्या जातात. किनारपट्टीवर निवास असल्यामुळे कोकणी-कुणबी हे बहुतांश मांसाहारी आहेत. त्यांच्या आहारात मासे आणि भात हा महत्वाचा घटक असतो. कोकणात ८०% असलेला कुणबी समाज फक्त भातशेती करणारा असला तरीही इतर भागातील कुणबी लग्न रूढी - परंपरा मध्ये हुंडा घेतला जातो तसे कोकणात ही प्रथा कधीच नव्हती. कोकणातील कुणबी अधिकतम मुंबई, ठाणे शहरात वास्तवास असल्यामुळे अनेक राजकीय पक्षात विखुरलेला आहे. कोकणात अनेकांनी कुणबी नावावर मतदान मागून पहिले पण मतदान काही मिळालेले नाही. कोकणातील संगमेश्वर तालुका मधील [[खडीकोळवण]] हि गावे १००% कुणबी समाजाची आहेत. कोकणातील कुणबी हा राजकारणी यांनी संभ्रम करून ठेवलेला समाज आहे.
==हे सुद्धा पहा==
* [[हेंद्रे पाटील]]
==बाह्य दुवे==
* [http://kunbisamaj.com/Introduction.php कुणबी समाज का परिचय] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20140307042651/http://kunbisamaj.com/Introduction.php |date=2014-03-07 }}
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
e060v9ahf3b90pegw6p7ddqy8673ck1
2582080
2582079
2025-06-23T11:44:43Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — ([[सदस्य:KiranBOT II/typos#नियम १७|शुद्धलेखनाचा नियम १७]])
2582080
wikitext
text/x-wiki
'''[[कुणबी मराठा]]''' '''(कृषी करणारे क्षत्रिय)'''' ही महाराष्ट्रातील शेती करणारी मराठा शेतकरी जमात आहे. या समाजातील लोक प्रामुख्याने [[शेती]]चा व्यवसाय करतात.
कुणबा हा मूळ फारशी आणि उर्दू आणि हिंदी मध्ये वापरला जाणारा शब्द आहे.हा शब्द संस्कृत कुटुंबी या शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झालाआहे. कुनबा या फारशी उर्दु, शब्दाचा अर्थ आहे .परिवार..खानदान, कुळ,भावकी.म्हणजे जे लोकं कुटुंब ,परिवार किवा कुळ तयार करून राहिले ते लोकं म्हणजे ज्यांचा कूनबा म्हणजे खानदान ज्यांचे घरदार एका ठिकाणी स्थीर होते असे कुणबा (परिवार, खानदान)
तसेच संत गुलाबराव महाराज (६ जुलै १८८१ - २७ सप्टेंबर १९१५) हे महाराष्ट्रातील एक कुणबी हिंदू संत होते. त्यांनी 34 वर्षांच्या आयुष्यात 6000 हून अधिक पाने, 130 भाष्ये आणि कवितेतील सुमारे 25,000 श्लोक असलेली विविध विषयांवर 139 पुस्तके लिहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू म्हणजेच जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज हे कुणबी समाजाचे समजले जातात. त्यांनी आपल्या अभंगात आपण कुणबी असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्राच्या बाहेर कुणबी समाज वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. गुजरातमध्ये कुणबी समाज पाटीदार म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे केरळमध्ये कुडुंबी म्हणून ओळखले जाते.
अंबी खोऱ्यातल्या भरपूर पावसाच्या डोंगरी मुलुखातल्या अगदी साध्या रचनेच्या समाजात कुणबी आणि धनगर गवळ्यांच्या लहान लहान वस्त्या होत्या. बहुतेक वस्त्यांच्यात केवळ एक एक गोतावळ्यातले लोक रहात होते. कुणबी आंबीच्या काठी भात शेती आणि खालच्या डोंगर उतारांवर १५ वर्षाच्या चक्रातली फिरती कुमरी शेती करायचे. ते केवळ शेतीच्या कामासाठी थोडेसे बैल-गायी सांभाळायचे. त्या गायी फारसे दूध द्यायच्या नाहीत. त्यांच्या प्रथिनांच्या गरजा भागवण्यासाठी ते डोंगरात भरपूर संख्येने आढळणाऱ्या भेकर, रान डुक्कर, सायाळ आणि घोरपडींची शिकार करायचे. धनगर-गवळी डोंगरात वरवरच्या पठारांवर आणि सड्यांवर राहायचे. म्हशी आणि गायींचे मोठमोठे कळप पाळणे हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय होता. पुण्याला दूध पुरवणे सुरू व्हायच्या आधी ते बहुतेक सर्व दुधाचे ताक करायचे, घरीच ताक प्यायचे आणि धान्याच्या बदली कुणब्यांना लोणी द्यायचे. अल्पप्रमाणात ते वरच्या डोंगर उतारांवर कुमरी शेती करायचे. ताकातून भरपूर प्रथिन मिळत असल्याने ते फारशी शिकार करायचे नाहीत. एकूण कुणबी नदीकाठी आणि खालच्या डोंगर उतारावरची शेती आणि पुऱ्या डोंगरात शिकार करायचे. धनगर-गवळी वरच्या डोंगर उतारांवर शेती आणि पशुपालन करायचे; फारशी शिकार करत नसत. नैसर्गिक संसाधनांच्या वापराच्या संदर्भात या दोन समाजांची भूमिका अगदी वेगळी वेगळी होती किंवा परिसर शास्त्राच्या परिभाषेत एकाच भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या या दोन हिंदू जातींची परिभूमिका पूर्णपणे वेगळी वेगळी होती. या परंपरागत व्यवस्थेत विशिष्ट संसाधनांवर या दोन गटांची आपापली मक्तेदारी होती, आणि ही मक्तेदारी टिकून राहील अशी शाश्वती असताना ते गट आपापली संसाधने काळजीपूर्वक सांभाळून संयमाने वापरत होते. आम्ही अभ्यास केला त्या वेळी धरण आणि त्यातून बाहेरच्या समाजाशी संपर्क आल्याने ही परंपरा व व्यवस्था कोलमडून पडायला लागली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rajhansprakashan.com/product-details/sahyachala-ani-mee-sahayacal-aanae-ma-eka-paramakahanae|title=Buy Sahyachala Ani Mee {{!}} सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil {{!}} माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan|website=www.rajhansprakashan.com|access-date=2024-05-13}}</ref>
[[मराठवाडा]], [[ठाणे]], [[पालघर]], [[रायगड]], [[रत्नागिरी]], अमरावती, अकोला, यवतमाळ, तसेच[[विदर्भ]]ात मोठ्या संख्येने हा समाज आहे. महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे ३२% असून तो [[इतर मागास वर्ग]] (ओबीसी) या प्रवर्गात मोडतो.
{{Infobox ethnic group
| group = कुणबी
| image =
| image_size =220px
| image_caption =
| total_ref =
| population =
| country = [[भारत]]
| regions = {{flag|India}}[[महाराष्ट्र]], [[गोवा]] तसेच [[मध्य प्रदेश]]
| populated_states = अधिकांश: [[महाराष्ट्र]]
| languages = {{unbulleted list|[[मराठी]]|[[कोंकणी]]}}<ref>The Tribes and Castes of Bombay, vol.2, by R. E. Enthoven.</ref>
| native_name =
| native_name_lang =
| religions = [[हिंदू]][[File:1 Om.svg|25px|]] (क्षत्रिय)
}}
चौदाव्या शतकात आणि नंतरच्या काळात अनेक कुणबी, ज्यांनी विविध राज्यकर्त्यांच्या सैन्यात लष्करी पुरुष म्हणून नोकरी केली होती. कुणबी लोकांची [[कुणबी बोलीभाषा]] असून ती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोलली जात असली तरी त्या भाषेमध्ये येणारे विशिष्ट काही शब्द, गाणी, चाली-रीती, म्हणी, संदर्भ हे फक्त त्याचं बोलीभाषेमध्ये दिसून येत असून त्याद्वारे कुणबीयांची संस्कृती दिसते. कुणबी, कणबी किंवा कुळंबी अशीहि या जातींची नावे आढळतात. मनुस्मृतींच्या ७ व्या अध्यायांत ११९ वा श्लोक व त्यावरील कुल्लूकाची व्याख्या यांच्या आधारें कुळंबी यांची फोड पुढीलप्रमाणे होते. एकेक नांगरास सहा बैल लागतात याला षड्ग व नांगर म्हणतात. अशा दोन नांगरांनीं जेवढी जमीन वाहिली जाईल तेवढील कूल अशी संज्ञा आहे. यावरून कूल हा शब्द मनुसंहितेपासून भारतवर्षांत प्रचलित आहे. या कूल शब्दाचा उच्चार मराठींत आदेशप्रक्रियान्वयें कूळ असा होतो. एका कुळाचा म्हणजे १२ बैलांनीं वाहिलेल्या जमीनीचा जो कर्ता त्यांचें नांव कुळपति. '''कुळपति-कुळवइ-कुळवी-कुणबी''' असा हा शब्द बनला असावा. पूर्वी कुणबी ही जात नव्हती तर नुसता व्यवसाय होता. ती नंतर जात झाली. कुनब्यांची लोकसंख्या मध्यप्रदेश आणि छतीसगढ राज्यात सुद्धा आहे.
== वैदर्भीय कुणबी ==
महाराष्ट्रातील विदर्भ ह्या भागात बहुजातीय कुणबी राहतात. कुणबी ही जात नसून तो जातींचा समूह म्हणून मानल्या जातो. कुणबिकी (शेती) करतो तो त्याला कुणबी म्हटल्या जायचे. हा समाज मुख्यतः बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती येथे बहुसंखेने आहे. तर इतरजातीय कुणबी जसे- तिरळे कुणबी, धनोजे-कुणबी, झाडे कुणबी, खैरे कुणबी, बावणे कुणबी, वाडेकर कुणबी, वंजारी कुणबी, राजपूत कुणबी, धनगर कुणबी हा समाज प्रामुख्याने अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा,गोंदिया ह्या भागात आहेत. ह्या कुणबी जाती आपापसात बेटी व्यवहार करत नाहीत.
=== १) तिरळे कुणबी समाज ===
विदर्भात इतर कुणबी पेक्षा बहुसंख्य हे तिरळे कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे जे ९६ कुळी मराठा आहे तेच विदर्भात तिरळे कुणबी होय. तिरळे हे मराठा साम्राज्यात सरदार, जहागीरदार, सरंजामदार, देशमुख, पाटील होते. इंग्रज साम्राज्याचा उदय होऊन, मराठा साम्राज्याचा अस्त झाल्याने यांना आपल्या मूळ शेती व्यवसायाकडे वळावे लागले. तिरळे व ९६ कुळी मराठा हे भिन्न नसून एकच असल्याने यांच्यात सुरुवाती पासूनच वैवाहिक संबंध होतात. यांच्यात विधवा पुनर्विवाहाला निषेध आहे. अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर येथे हे बहुसंख्य असून चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे कमी प्रमाणत आहे.
=== २) खैरे कुणबी ===
खैरे कुणबी हा समाज वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली या जिल्यात मुख्यता आढळून येतो. मुख्यता यांचा व्यवसाय शेती व इतर शेती संबंधित व्यवसाय आहे. प्राचीन काळात खैराच्या झाडापासून काथ काढणे व शेती करणे हा मुख्य व्यवसाय होते.मध्य भारतात हजारो वर्षापासून चालेल्या लढाई युद्धात या समाजाचा सहभाग होता.नागपूर चे भोसले तसेच निझाम व इतर सम्राज्यासाठी खैरे कुंब्यानी देशमुखाई गोळा करण्याचा हक्क मिळाला होता. त्यामुळे हा समाज मध्यप्रदेश,छत्तीसगढ व विदर्भात पसरला.
आजही विदर्भातील अनेक गावात खैरे कुणबी जातीची दोन चार घरे आढळून येतात, या मागील कारण म्हणजे निझाम आणि भोसले शाहीत या समाजाने देशमुखी गोळा करण्याचे काम केले.त्यात अनेक खैरे कुणबी लोकांना देशमुख आडनाव प्राप्त झाले.अनेकांना पाटीलकी मिळाली. हा समाज मुख्यतो आज ही गावातील पाटील पद भूषवतो.इतर कुणबी पोट जाती पेक्षा खैरे कुणबी समाजाची संख्या विदर्भात कमी आहे.वाघोबा,धर्मराया,हनुमान, महादेव इ. कूलदैवत म्हणून पूजन केल्या जाते.मांसाहार केल्या जात नाही. बैलजोडी शर्यत प्रौढ पुरुषांचा प्राचीन काळापासून प्रसिद्ध खेळ आहे.बैलपोळा सोबतच इतर सर्व हिंदू सण उत्सव साजरे केले जातात.सर्व पुरुष महिलांच्या हातात आज ही धागा बांधल्या जाते व टिळा लावल्या जाते
=== ३) घाटोळे कुणबी ===
घाटोळे कुणबी हे मराठा साम्राज्यातील एक प्रस्थापित समाज आहे .मराठा साम्राज्यातील विविध ठिकाणी पाटील की भोगलेले आहे. या समाजातील मराठा साम्राज्यामध्ये बहुतांश लोक सरसेनापती, सेनापती आणि उच्च पदावर कार्यरत असलेले इतिहासामध्ये पाहायला मिळेल. आणि सध्या हा समाज विदर्भ ,मराठवाडा यात खूप जास्त व्यापलेला आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण संस्था , व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये ते उच्च स्थानी आहे.
=== ४) खेडूले कुणबी ===
विदर्भातील चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील ही प्रमुख कुणबी पोट जात असून प्रमुख व्यवसाय शेती आहे.इतर कुणबी पोट जातीच्या तुलनेत हा समाज मागास आहे. मुलांचे सरासरी लग्नाचे वय २१-२५ वर्ष आहे तर मुलींचे १८-२१ वर्ष आहे.
राजकीयदृष्ट्या ही कुणबी पोट जात मजबूत असूनही सामाजिक स्थितीत मागास आहे. धर्मराया,हनुमान,वाघोबा ई. कुळदैवत म्हणून पुजल्या जाते.मांसाहार मोठ्या प्रमाणात केला जातो. पोळा प्रमुख सण असून शैवपंथाचा प्रभाव जाणवतो.
== '''कोकणी कुणबी समाज''' ==
कोकणातील कुणबी समाज हा वैदर्भीय कुणबी समाजापेक्षा भिन्न आहे. विदर्भासारखा कोकणातील कुणबी समाज हा बहुजातीय नाही. कोकणातील कुणबी समाजात मुख्यत्वे तील्लोरी कुणबी ही जात दिसून येते. कोकणातील तील्लोरी आणि विदर्भाचे तिरळे ह्यात जरी शब्दसाम्य दिसत असेल, परंतु हे दोन्ही समाज भिन्न आहे. कोकणात कुणबी आणि मराठा समाज हे वेगळे समजल्या जातात. किनारपट्टीवर निवास असल्यामुळे कोकणी-कुणबी हे बहुतांश मांसाहारी आहेत. त्यांच्या आहारात मासे आणि भात हा महत्वाचा घटक असतो. कोकणात ८०% असलेला कुणबी समाज फक्त भातशेती करणारा असला तरीही इतर भागातील कुणबी लग्न रूढी - परंपरा मध्ये हुंडा घेतला जातो तसे कोकणात ही प्रथा कधीच नव्हती. कोकणातील कुणबी अधिकतम मुंबई, ठाणे शहरात वास्तवास असल्यामुळे अनेक राजकीय पक्षात विखुरलेला आहे. कोकणात अनेकांनी कुणबी नावावर मतदान मागून पहिले पण मतदान काही मिळालेले नाही. कोकणातील संगमेश्वर तालुका मधील [[खडीकोळवण]] ही गावे १००% कुणबी समाजाची आहेत. कोकणातील कुणबी हा राजकारणी यांनी संभ्रम करून ठेवलेला समाज आहे.
==हे सुद्धा पहा==
* [[हेंद्रे पाटील]]
==बाह्य दुवे==
* [http://kunbisamaj.com/Introduction.php कुणबी समाज का परिचय] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20140307042651/http://kunbisamaj.com/Introduction.php |date=2014-03-07 }}
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
ptk689syj920bhg2qaj5b265sxggxqi
शब्दकोशांची यादी
0
161831
2581986
2545704
2025-06-23T06:20:45Z
Ketaki Modak
21590
2581986
wikitext
text/x-wiki
[[Fool|अभ्यासकांना]] महत्त्वाच्या [[संदर्भकोश|संदर्भकोशांची]] [[शब्दकोश|शब्दकोशांची]] यादी एकत्रित एके ठिकाणी मिळण्यासाठी ही सूची उपयुक्त आहे. यात [[मराठी]], [[हिंदी मराठी उच्चार|हिंदी]] तसेच इतर भाषांतील महत्त्वाच्या शब्दकोशांची नोंद असावी.
मराठी शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी निराळी सूची [[मराठी-मराठी शब्दकोशांची सूची]] या पानावर पहा.
== जुन्या-नव्या मराठी शब्दकोशांची सूची==
* .महाराष्ट्र भाषेचा कोश - १८२९, सरकारच्या आज्ञेने तयार झालेला; - जगन्नाथशास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे, गंगाधरशास्त्री फडके, सखारामशास्त्री जोशी, दाजीशास्त्री शुक्ल आणि परशुरामपंत गोडबोले या सहा पंडितांनी तयार केलेला आहे. त्यात मराठी शब्दांचे मराठीत अर्थ दिले आहेत. (ह्या कोशाचा उल्लेख सरस्वती शब्दकोशात आहे. पण त्यांना तो पहायला मिळाला नाही, असे कोशकारांनी नमूद केले आहे.) हा कोश ऑनलाईन उपलब्ध आहे.
* रघुनाथ नारायण अध्वारी उर्फ पंडितराज, १८६०, राज्यव्यवहार कोश
* मराठी भाषेचा नवीन कोश - रघुनाथ भास्कर गोडबोले - प्रकाशन वर्ष १८७०
* शुद्ध मराठी कोष, व्ही.आर.बापट आणि बी. व्ही. पंडित, १८९१, जगद्धितेच्छू, पुणे
* मराठी शब्दरत्नाकर, वासुदेव गोविंद आपटे, १९२२; विस्तारित शब्द रत्नाकर - विस्तार: ह.अ.भावे, जून १९९५ (मूळ कोशात ३६७१६ शब्द होते. विस्तारित कोशात ६०५५९ मराठी शब्दांचे मराठीत अर्थ दिले आहेत.)
* [[सरस्वती शब्दकोश]] (मराठी भाषेची उत्पत्ति ह्या विषयावर एक निबंध आणि परिशिष्टे यासह), मूळ रचनाकार कै.विद्याधर वामन भिडे, पुरवणी रचनाकार डॉ.रा.शं.वाळिंबे, आवृत्ती पहिली १९३०, आवृत्ती दुसरी १९६९, पृष्ठसंख्या - २०६० च्या पेक्षा अधिक
* दाते-कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश, १९३२-१९३८, १ ते ७ खंड, पुरवणी खंड, पुणे, महाराष्ट्र कोशमंडळ
* मराठी धातुकोश, वि.का.राजवाडे, १९३८, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
* मराठी व्युत्पत्ती कोष, कृ.पां.कुलकर्णी, १९४२
* तुळपुळे-फेल्डह्हाउस संपादित जुन्या मराठीचा कोश,
* हेन्री यूलसंपादित हॉबसन-जॉबसन कोश,
* स्पर्धा परीक्षा मराठी शब्दसंग्रह-गणेश कऱ्हाडकर;यूनिक प्रकाशन;द्वितीय आवृत्ती-2018.
* मो.रा.वाळंबे शब्दरत्न-संकलन व लेखन-गणेश कऱ्हाडकर;2019
* आदर्श मराठी शब्दकोश, प्र.न.जोशी, १९७०, विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे
* वाक्यकोश (३ खंड)- वामन केशव लेले- राजहंस प्रकाशन
* मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी- वा. गो. आपटे- वरदा प्रकाशन
* विस्तारित शब्दरत्नाकर (आद्य संपादक- [[वामन गोपाळ आपटे]])
* कलाली-मराठी शब्दकोश - डॉ.रामदास चवरे, यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे ३०
* शालेय मराठी शब्दकोश - संपादक वसंत आबाजी डहाके, गिरीश पतके, प्रकाशक - राज्य मराठी विकास संस्था
==द्वैभाषिक कोश==
* संस्कृत-मराठी कोश- [[वामन शिवराम आपटे]]
* संस्कृत-इंग्रजी कोश- मोलियर-मोलियर-विल्यम्स
* Tha Practical Sanskrit-English Dictionary (संस्कृत-इंग्रजी कोश ३ खंड)- [[आद्य संपादक-वामन शिवराम आपटे]]
* गीर्वाणलघुकोश (संस्कृत-मराठी कोश)- [[जनार्दन विनायक ओक]]
* फारशी मराठी कोश - माधव त्रिंबक पटवर्धन
* मोनिअर-विल्यम्स आणि आपटे ह्यांचे संस्कृत-इंग्रजी कोश,
* चतुर्वेदीसंपादित हिंदी-इंग्रजी कोष
* वामन शिवराम आपटे - संस्कृत इंग्रजी कोश
* जनार्दन विनायक ओक - गीर्वाण लघुकोश
* नारायण तम्माजी कातगडे ऊर्फ श्री.पुंडलिक - हिंदी मराठी कोश
* [[iarchive:a-comprehensive-english-hindi-dictionary-of-governement-and-educational-words-an|A Comprehensive English Hindi Dictionary Of Governement And Educational Words And Phrases]] - Dr. Raghu Vira - इंटरनेटवर उपलब्ध
* [[iarchive:in.ernet.dli.2015.403192/page/n5/mode/2up|भारतीय आंग्ल पारिभाषिक कोश]] - खंड पंचविसावा, डॉ.रघु वीर (इंटरनेटवर उपलब्ध), प्रकाशन १९५१
* हिंदी-मराठी शब्दकोश - [http://chd.mhrd.gov.in/en/dictionaries-regional-languages अधिक माहितीसाठी पाहा] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20230325051656/https://chd.mhrd.gov.in/en/dictionaries-regional-languages |date=2023-03-25 }}
* मराठी - बांगला शब्दकोश, डॉ. अपर्णा झा, (फेब्रुवारी २०२५) या शब्दकोशाला प्रा. [[ना.गो. कालेलकर|ना. गो. कालेलकर]] पुरस्कार प्राप्त झाला आहे.
== त्रि-भाषा कोश ==
* (इंग्लिश-संस्कृत-हिंदी) [[iarchive:bdrc-W1KG14782/bdrc-W1KG14782-100/|An exhaustive english-sanskrit-hindi dictionary]]
* Marathi-Hindi-English dictionary: [http://chd.mhrd.gov.in/en/dictionaries-regional-languages अधिक माहितीसाठी पाहा.] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20230325051656/https://chd.mhrd.gov.in/en/dictionaries-regional-languages |date=2023-03-25 }}
* Hindi-Marathi-English dictionary - [http://chd.mhrd.gov.in/en/dictionaries-regional-languages अधिक माहितीसाठी पाहा.] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20230325051656/https://chd.mhrd.gov.in/en/dictionaries-regional-languages |date=2023-03-25 }}
== चौदा भाषा कोश ==
भारतीय भाषा कोश - [http://chd.mhrd.gov.in/en/dictionaries-regional-languages अधिक माहितीसाठी पाहा.] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20230325051656/https://chd.mhrd.gov.in/en/dictionaries-regional-languages |date=2023-03-25 }}
== पंधरा भाषा कोश ==
* तत्सम शब्द कोश - [http://chd.mhrd.gov.in/en/dictionaries-regional-languages अधिक माहितीसाठी पाहा.] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20230325051656/https://chd.mhrd.gov.in/en/dictionaries-regional-languages |date=2023-03-25 }}
==इंग्रजी भाषेतील शब्दांचे मराठीत अर्थ/इतर माहिती==
* मराठी-इंग्रजी शब्दकोश- मोल्सवर्थ-कॅन्डी
* इंग्रजी-मराठी शब्दकोश- थॉमस कॅन्डी
* मराठी इंग्रजी शब्दकोश, १८१०, -[[विल्यम कॅरे|विल्यम एडमण्ड कॅरे]] - श्रीरामपूर मिशनरी प्रेस
* कॅन्डी-मोल्सवर्थ यांचा इंग्रजी-मराठी शब्दकोश, १८३१
* सुबोध मराठी-इंग्रजी शब्दकोश- कृ. भा. वीरकर- अनमोल प्रकाशन
* मराठी- इंग्रजी शब्दकोश- ह. अ. भावे- वरदा बुक्स
* इंग्रजी-मराठी शब्दकोश- र. वा. धोंगडे- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
* नवनीत [[वर्ग:मराठी लेखक]] ॲडव्हान्स्ड डिक्शनरी- सुधाकर प्रभुदेसाई- नवनीत प्रकाशन
* ए कॉम्प्रिहेन्सिव्ह डिक्शनरी, इंग्लिश अँड मराठी- बाबा पद्मनजी- एज्युकेशन सोसायटी प्रेस
* Ranade N.B. 1916, The 20th Century English Marathi Dictionary Bombay, Western India Publishing Co.
* New Approach Dictonary Of Living English- (इंग्रजी- इंग्रजी- मराठी शब्दकोश) संपादक - एस.व्ही. सोहोनी
* मॅक्सीन बर्न्स्टसन कृत A Basic Marathi-English Dictionary
* श्रीधर गणेश वझे कृत The Aryabhushan School Dictionary, Marathi-English
* Collins Cobuild Pocket English-English-Marathi Dictionary
* नीलकंठ बाबाजी रानडे कृत रानडे English-Marathi Dictionary
* मराठी-इंग्रजी शब्दकोश- [[मा.का. देशपांडे]] - परचुरे प्रकाशन
* इंग्रजी शब्दोच्चार-कोश- [[मा.का. देशपांडे]]
* [[iarchive:dli.ernet.544202/page/n3/mode/2up|आंग्ल भारतीय प्रशासन शब्द-कोश]] - (इंटरनेटवर उपलब्ध) [[:en:Raghu_Vira|डॉ.रघु वीर]] (इंग्रजी विकिपीडिया)
* [[iarchive:in.ernet.dli.2015.120472/page/n3/mode/2up|Elementary English Indian Dictionary Of Scientific]] - डॉ.रघु वीर (इंटरनेटवर उपलब्ध)
==पारिभाषिक शब्दकोश==
* महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने निर्माण केलेल्या ३५ पारिभाषिक शब्दकोशांतील २,६७,००० शब्द असलेला संजय भगत यांचा www.marathibhasha.org संगणकीय (online) कोश : [http://marathibhasha.org] .
===महाराष्ट्र सरकारच्या भाषा संचलनालयाचे परिभाषा कोश===
* औषधशास्त्र परिभाषा कोश
* कृषिशास्त्र परिभाषा कोश
* गणितशास्त्र परिभाषा कोश
* ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश
* धातुशास्त्र परिभाषा कोश
* न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश
* न्याय व्यवहार कोश
* पदनाम कोश
* प्रशासन वाक्प्रयोग
* भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश
* भूगोलशास्त्र परिभाषा कोश
* भौतिकशास्त्र परिभाषा कोश
* मानसशास्त्र परिभाषा कोश
* यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश
* रसायनशास्त्र परिभाषा कोश
* वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश
* विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली
* विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश
* वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश
* वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (गणितशास्त्र, वास्तवशास्त्र, रसायनशास्त्र)
* वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (वनस्पतिशास्त्र)
* व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश
* शारीर परिभाषा कोश
* शिक्षणशास्त्र परिभाषा कोश
* संख्याशास्त्र परिभाषा कोश
* साहित्य समीक्षा परिभाषा कोश
*पारमार्थिक शब्दकोश
==मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दकोश==
* भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली- भाषा संचालनालय
==खासगी प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेले कोश. कोशाचे नाव, संपादक, प्रकाशक या क्रमाने==
* अर्थशास्त्र शब्दकोश- वि. ज. गोडबोले, डायमंड पब्लिकेशन्स
* इकॉनॉमिक्स डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही), प्रगती बुक्स
* कम्प्युटर डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही), प्रगती बुक्स
* कॉमर्स डिक्शनरी- जोशी, परदेशी प्रगती बुक्स
* ग्रंथालयशास्त्र शब्दकोश- सुजाता कोण्णूर, डायमंड पब्लिकेशन्स
* टेक्निकल डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही), प्रगती बुक्स
* भौगोलिक शब्दकोश- र. भा. नाईक, वरदा प्रकाशन
* मानसशास्त्र शब्दकोश- मुकुंद इनामदार, डायमंड पब्लिकेशन्स
* मेडिकल डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही), प्रगती बुक्स
* लॉ डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही), प्रगती बुक्स
* शिक्षणशास्त्र शब्दकोश- बेनझीर तांबोळी, डायमंड पब्लिकेशन्स
* सायन्स डिक्शनरी- विकास जोशी, प्रगती बुक्स
* शास्त्रीय परिभाषा कोश - दाते कर्वे वरदा प्रकाशन (पुनर्मुद्रण )
*पारमार्थिक शब्दकोश - डॉ. अनुराधा कुलकर्णी, मल्टिव्हरसिटी प्रकाशन
*संख्या-संकेत कोश - संपादक श्रीधर शामराव हणमंते (प्रसाद प्रकाशन पुणे
==शेती परिभाषा कोश==
महादेवशास्त्री जोशी - शेतीविषक शब्दांचा कोश
गावशेजारील जमीन
==ग्रंथांत वापरलेल्या कठीण शब्दांचा कोश==
* ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरीतील शब्दांचा कोश - वेलिंगकर
* ज्ञानेश्वरी विषयक कोश - संपादक डॉ.अशोक कामत, गुरुकुल प्रतिष्ठान, २००५: यामध्ये ज्ञानेश्वरीतील शब्दार्थ-सूची, विषय-सूची, ओव्यांची वर्णानुक्रमणिका आणि गीतेच्या श्लोकांची पादसूची आहे.
* दासबोध - दासबोधातील शब्दांचा कोश - महादेवशास्त्री जोशी
* गाथा - तुकारामाच्या गाथेतील शब्दांचा कोश - महादेवशास्त्री जोशी
* श्रीसमर्थ रामदास वाङ्मय शब्दार्थ संदर्भ कोश ([[मु.श्री. कानडे]])
==इतर भाषा ==
==मराठी-जर्मन शब्दकोश==
* अविनाश बिनीवाले यांचा व्यवहारोपयोगी मराठी-जर्मन शब्दकोश
==इतर==
* अर्वाचीन चरित्र कोश ([[सिद्धेश्वरशास्त्री चित्राव]])
* पाच हजार आदर्श सुविचार कोश (डॉ. [[व.दि. कुलकर्णी]])
* ज्योतिष महाशब्दकोश (प्र.द. मराठे)
* पुस्तक : कोश आणि सूची वाड्मय : स्वरूप आणि साध्य
* प्राचीन चरित्र कोश ([[सिद्धेश्वरशास्त्री चित्राव]])
* भारतीय व्यवहार कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)- प्रकाशक - मेहता पब्लिकेशन हाऊस १२१६ सदाशिव पेठ पुणे ३०, प्रथम आवृत्ती १९६१, द्वितीय आवृत्ती १९८५, विशेष - सोळा भारतीय भाषांचा एकत्रित कोश , पं. जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांचे अभिप्राय.
* भारतीय संस्कृती कोश ([[महादेवशास्त्री जोशी]])
* भारतीय प्राचीन ऐतिहासिक कोश
# लेखक- रघुनाथ भास्कर गोडबोले आवृत्त्ती- १८७६
# वैशिष्ट्ये - जुळणी करताना अरबी व फारशी भाषेचे शब्द यात अगदी न येऊ देऊन लिहिण्याविषयी अतिशय सावधपणा ठेवला आहे . ७ वर्षे मेहनत घेऊन हा कोश तयार केला आहे .
* प्राचीन भारतीय स्थल कोश, प्रथम खंड -लेखक- सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्रकाशक - भारतीय चरित्र कोश मंडळ आवृत्त्ती -१९६९ वैशिष्ट्ये- पानशेतच्या पुरात हस्तलिखित वाहून गेले परंतु लेखकाने पुनर्लेखन केले . (पुरस्कार - भारत सरकारकडून , गृहमंत्री-यशवंतराव चव्हाण यांचेकडून)
* मध्ययुगीन चरित्र कोश ([[सिद्धेश्वरशास्त्री चित्राव]])
* मराठी वाङ्मय कोश भाग १ ते ५.
* म्हणींचा कोश (विश्वनाथ दिनकर नरवणे)
* संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश (वसंत आबाजी डहाके)
* मराठी विश्वकोश (आद्य संपादक - [[लक्ष्मणराव जोशी]])
* व्युत्पत्ति प्रदीप (गो.शं. बापट)
* संख्या संकेत कोश (श्रीधर श्यामराव हणमंते)
* केतकरांचा मराठी ज्ञानकोश ([[श्रीधर व्यंकटेश केतकर]])
* इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्प-कोश सचित्र- [[रा.वि.मराठे]] , महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, १९६५
* इंग्रजी-मराठी पुरातत्त्व कोश सचित्र - [[रा.वि.मराठे]] , मंजिरी श्री मराठे, १९८३
* कला व वास्तुशिल्प शब्दकोश (इंग्रजी-मराठी) - [[चेतन शंकर साळी]], इंटेलेक्चुअल बुक ब्युरो, भोपाळ
* पुरातत्त्व शब्दकोश (इंग्रजी-मराठी) - [[चेतन शंकर साळी]], इंटेलेक्चुअल बुक ब्युरो, भोपाळ
* मानववंशशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-मराठी) - [[चेतन शंकर साळी]], इंटेलेक्चुअल बुक ब्युरो, भोपाळ
* पारमार्थिक शब्दकोश - डॉ.अनुराधा कुलकर्णी, संपादक - डॉ.विजय भटकर, मल्टिव्हरसिटी प्रकाशन
==बाह्य दुवे ==
[http://www.transliteral.org/dictionary/ परिभाषा आणि इतर शब्दकोश]
[[वर्ग: मराठी शब्दकोश]]
[[वर्ग: भाषा]]
[[वर्ग:मराठी भाषेतील ज्ञानकोश]]
[[वर्ग:भाषाभ्यास]]
[[वर्ग:शब्दकोश]]
[[वर्ग:भाषाशास्त्र]]
[[वर्ग:भाषा संकेत]]
[[वर्ग:भाषांतर]]
[[वर्ग:विज्ञान]]
[[वर्ग:याद्या]]
https://rmvs.marathi.gov.in/books {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20200630014852/https://rmvs.marathi.gov.in/books |date=2020-06-30 }}
gmk8s25sfddnyglzdvzrdguislp713s
संप्रेरक
0
162176
2581817
2527636
2025-06-22T14:25:09Z
संतोष गोरे
135680
2581817
wikitext
text/x-wiki
'''संप्रेरक''' म्हणजे शरीरातील प्रमुख क्रिया नियमित करणारी रसायने होत. शरीरात म्हणजे तयार होणारा रस नळीवाटे आणून सोडणा-या [[ग्रंथी]] असे याचे स्वरूप असू शकते. संप्रेरक हे अवयव आणि [[उती]] अंतर्गत संपर्क प्रमुख साधन म्हणून कार्य करते. संप्रेरक शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित विविध उपक्रमांचे नियमन करतात. संप्रेरक हे जसे वापरले जातात तशी त्यांची भरपाई थायरॉईड ही व इतर ग्रंथी करत असतात. [[पचन]], चयापचय, [[श्वसन]], संवेदनाची जाणीव, [[झोप]], मल विसर्जन, [[स्तनपान]], [[तणाव]], वाढ आणि विकास, हालचाल, [[पुनरुत्पादन]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5726450037392365599&OId=5502788118444389516&TName=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF |title=संग्रहित प्रत |access-date=2014-08-19 |archive-date=2016-03-04 |archive-url=https://web.archive.org/web/20160304221801/http://globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5726450037392365599&OId=5502788118444389516&TName=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF |url-status=dead }}</ref>, आणि भाव [[भावना]] या सर्वांवर संप्रेरकांचा अंमल आहे. अगदी थोडेसे संप्रेरक चयापचय बदलण्यासाठी आवश्यक असते. संप्रेरके [[मेंदू]]साठी संदेश देतात. आहे. मेंदू संप्रेरकांच्या विमोचन नियमन करतो. संप्रेरकांच्या अशा अनेक ग्रंथी आपल्या शरीरात असतात.<ref>http://www.maayboli.com/node/47681</ref>
== परिचय ==
संप्रेरक (ग्रीक कृदनेतील "ὁρμῶ", "गती सेट करण्यासाठी, आग्रहावरून वर") हे जीवांमध्ये ग्रंथीद्वारे तयार केलेल्या सिग्नलिंग रेणूच्या एका सदस्याचे सदस्य आहेत जे शरीरक्रियाविज्ञानांचे नियमन करण्यासाठी दूरच्या अवयवांना लक्ष्य करण्यासाठी रक्ताचा सिस्टिम द्वारे रवाना होते. आणि वर्तन हार्मोन्समध्ये विविध रासायनिक संरचना असतात, प्रामुख्याने ३ वर्गाचे: '''इकोसैनॉइड, स्टेरॉईड, आणि एमिनो एसिड / प्रथिने डेरिवेटिव (अमाइनस, पेप्टाइड्स आणि प्रथिने)'''. ग्रंथी अंतःस्रावी सिग्नलिंग सिस्टम समाविष्ट करते. टर्म हार्मोन कधीकधी त्याच पेशी (ऑटोक्रिन किंवा इंट्राक्रिन सिग्नलिंग) किंवा जवळील सेल (पॅराक्रिन सिग्नल) वर परिणाम करणाऱ्या पेशींनी तयार केलेल्या रसायनांचा समावेश करण्यासाठी वाढविला जातो.
[[चित्र:Hormone.jpg|इवलेसे|461x461px| संप्रेरके]]
हार्मोन विमोचन अनेक पेशींमध्ये होऊ शकतो. अंतः स्त्राव ग्रंथी ही मुख्य उदाहरणे आहेत, परंतु इतर अवयवांमध्ये विशेष पेशी देखील हार्मोन लपवतात. नियामक प्रणालींच्या विस्तृत श्रेणीमधून विशिष्ट जैवरासायनिक सिग्नलच्या प्रतिसादात हार्मोन स्त्राव होतो. उदाहरणार्थ, सीरम कॅल्शियम एकाग्रता पॅराथायरायड हार्मोन संश्लेषणास प्रभावित करते; रक्तातील साखर (द्रव ग्लुकोज एकाग्रता) मधुमेहावरील रामबाण उपाय संश्लेषण प्रभावित; आणि पोट व एक्क्रोमिन स्वादुपिंड (जठरासंबंधी रस आणि स्वादुपिंडाचा रस) यातील आऊटपुट लहान आतडीचे आवरण बनतात, कारण लहान आतड्यांमध्ये हार्मोन्स उत्तेजित होतो किंवा पेट व अग्न्याशय यांना व्यस्त ठेवते जेणेकरून ते किती व्यस्त होते यावर आधारित असतो. गोनाडल हार्मोन्स, एडिरेकोल्टिकल हार्मोन्स आणि थायरॉईड हार्मोन्सचे हार्मोन संश्लेषणाचे नियमन हे सहसा हायपोथालेमिक-पिट्यूतिरी-एड्रेनल (एचपीए), -गोनादल (एचपीजी) आणि -थराइड (एचपीटी) अक्षांवरील थेट प्रभाव आणि अभिप्राय परस्परक्रियांच्या जटिल सेटवर अवलंबून असते.
== प्रकार ==
* [[स्वादुपिंड|स्वादुपिंडातून]] स्रवणारे मुख्य संप्रेरक म्हणजे [[इन्सुलिन]]<ref>http://www.suvarnapratishthan.org/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE/{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
* शांत झोपेसाठी आवश्यक असलेले संप्रेरक म्हणजे मेलाटोनीन हे [[केळी]] या फळात असते.<ref>http://www.loksatta.com/chaturang-news/the-power-of-silence-464412/</ref>
* बीजांडकोश इस्ट्रोजन हे संप्रेरक तयार करून गर्भाशयाच्या अस्तरवाढीसाठी सक्रिय सहभाग घेतात.<ref>http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-menopause-3050499.html</ref>
== प्रभाव ==
संप्रेरकांचे मानवी शरीरावर खालील परिणाम होतात:
# वाढीस उत्तेजन किंवा प्रतिबंध
# निद्रा - जागृतीचे चक्र आणि मानवी शरीरातील इतर तालबद्ध चक्र
# भावदशेतील अचानक होणारे बदल
# अपोप्टोसिसचे प्रतिष्ठापना किंवा दडपण करणे (अपोप्टोसिस: पेशींच्या मृत्यूची आज्ञावली)
# रोगप्रतिकारक प्रणाली सक्रिय करणे किंवा प्रतिबंधित करणे
# चयापचय नियमन
# संभोग, युद्ध, पळून जाणे आणि इतर क्रियाकलापांसाठी शरीराची तयारी
# जीवनाच्या नवीन टप्प्यासाठी शरीराची तयारी, जसे की [[यौवन]], पालकत्व आणि [[रजोनिवृत्ती]]
# पुनरुत्पादक चक्राचे नियंत्रण
# भुकेची लालसा
एक संप्रेरक इतर संप्रेरकांचे उत्पादन आणि प्रकाशन देखील नियंत्रित करू शकतो. हार्मोन सिग्नल होमिओस्टॅसिसद्वारे शरीराच्या अंतर्गत वातावरणावर नियंत्रण ठेवतात.
== आनंदी संप्रेरके ==
आपले सकारात्मक संबंध आणि विस्मय आणि आश्चर्याचे अनुभव आपल्या मेंदूमध्ये रासायनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. हे आपल्या मेंदूतील रासायनिक संदेशवाहकांद्वारे होते, ज्याला हार्मोन्स किंवा संप्रेरके म्हणून ओळखले जाते. चार मुख्य संप्रेरके आहेत जी मानवी भावना आणि संवेदना निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असतात. ते आपल्या कल्याणाच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि आपल्या तणावाची पातळी, स्वतःची काळजी आणि जीवनशैली निवडींवर प्रभाव टाकतात. ज्यांना आनंदी संप्रेरके किंवा आनंदाची संप्रेरके असे म्हणतात.<ref name="esakal">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.esakal.com/health/dr-hansa-yogendra-writes-how-to-increase-happy-hormones-pjp78 |title=मनाची शक्ती : आनंदी हार्मोन्स कसे वाढवायचे? |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= | संकेतस्थळ=दैनिक सकाळ |अॅक्सेसदिनांक=१९ जानेवारी २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name=parkinsonsnsw>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.parkinsonsnsw.org.au/four-happy-hormones/ |title=Four Happy Hormones |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=parkinsonsnsw.org.au |प्रकाशक= |भाषा= |अॅक्सेसदिनांक=२७ ऑक्टोबर २०२४ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
# [[डोपामिन]] : आनंद - मेंदूच्या बक्षीस प्रणालीमध्ये प्रेरक भूमिका
# [[ऑक्सिटोसिन]] : बाँडिंग - प्रेम आणि विश्वास
# [[सेरोटोनिन]] : मूड स्टॅबिलायझर - कल्याण, आनंद
# [[एंडोर्फिन]] : प्रामुख्याने तणावाचा सामना करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
वरील आनंदी संप्रेरकांना नैसर्गिकरित्या नियमित स्त्रवण्यासाठी, तीस मिनिटे कोणताही श्रम देणारा व्यायाम, मैदानी खेळ, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, दयाळू आणि कृतज्ञ असणे, विनोद सांगणे, विनोद ऐकणे आणि ध्यान करणे, या पाच क्रिया नियमित केल्या पाहिजेत.<ref name="esakal" />
==संदर्भ==
[[वर्ग:संप्रेरक]]
[[वर्ग:फिजियोलॉजी]]
[[वर्ग:अंतःस्रावविज्ञान]]
[[वर्ग:पेशी संकेतन]]
[[वर्ग:११ जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
lobt8e7xboq67x2odkdfgv8akulee7c
महेश भट्ट
0
163984
2582001
2025236
2025-06-23T08:23:39Z
Dharmadhyaksha
28394
2582001
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = महेश भट्ट
| चित्र = Mahesh Bhatt still7.jpg
| चित्र_रुंदी = 250 px
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1949|9|20}}
| जन्म_स्थान = [[मुंबई]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = दिग्दर्शक, निर्माता, पटकथाकार
| राष्ट्रीयत्व = [[भारत]]
| भाषा =
| कारकीर्द_काळ = १९७४ - चालू
| पत्नी_नाव = किरण भट्ट<br />[[सोनी राजदान]]
| अपत्ये = [[पूजा भट्ट]]<br />राहुल भट्ट<br />[[आलिया भट्ट]]
| नातेवाईक =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''महेश भट्ट''' ( २० सप्टेंबर १९४९) हा एक [[भारत]]ीय चित्रपट [[दिग्दर्शक]], निर्माता व कथाकार आहे. १९७४ सालापासून [[बॉलिवूड]]मध्ये कार्यरत असलेल्या भट्टने वयाच्या २६व्या वर्षी ''मंझिलें और भी हैं'' ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याला आजवर [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअरसह]] अनेक सिने-[[पुरस्कार]] मिळाले आहेत.
==चित्रपट यादी==
{|class="wikitable sortable"
|-style="text-align:center;"
|-
!वर्ष
!चित्रपट
!दिग्दर्शक
!निर्माता
!कथा
!class="unsortable" | टीपा
|-
| style="text-align:center;"|1974
|''[[मंझिलें और भी हैं]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1977
|''विश्वासघात''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1978
|''नया दौर''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1979
|''[[लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)|लहू के दो रंग]]''
|{{yes}}
|
|
|[[फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार]] - [[हेलन]]
|-
| style="text-align:center;"|1980
|''अभिमन्यू''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1982
|''[[अर्थ (चित्रपट)|अर्थ]]''
|{{yes}}
|
|{{yes}}
|[[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार]] - [[शबाना आझमी]]
|-
| style="text-align:center;"|1984
|''[[सारांश (चित्रपट)|सारांश]]''
|{{yes}}
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|1985
|''[[जनम (१९८५ चित्रपट)|जनम]]''
|{{yes}}
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|1986
|''आशियाना''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1986
|''[[नाम (१९८६ चित्रपट)|नाम]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1987
|''आज''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1987
|''काश''
|{{yes}}
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|1988
|''ठिकाना''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1988
|''सियासत''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1988
|''कब्जा''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1989
|''[[डॅडी (१९८९ चित्रपट)|डॅडी]]''
|{{yes}}
|
|
|२ [[फिल्मफेअर पुरस्कार]]
|-
| style="text-align:center;"|1990
|''आवारगी''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1990
|''जुर्म''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1990
|''[[आशिकी]]''
|{{yes}}
|
|
|४ [[फिल्मफेअर पुरस्कार]]
|-
| style="text-align:center;"|1991
|''स्वयं''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1991
|''साथी''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1991
|''[[दिल है के मानता नहीं]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1991
|''[[सडक (चित्रपट)|सडक]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1992
|''सातवा आसमान''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1992
|''[[जुनून (१९९२ चित्रपट)|जुनून]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1992
|''मार्ग''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1993
|''फिर तेरी कहानी याद आयी''
|{{yes}}
|
|
|टीव्ही चित्रपट ([[झी टीव्ही]])
|-
| style="text-align:center;"|1993
|''गुनाह''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1993
|''[[सर (१९९३ चित्रपट)|सर]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1993
|''[[हम हैं राही प्यार के]]''
|{{yes}}
|
|
|५ [[फिल्मफेअर पुरस्कार]]
|-
| style="text-align:center;"|1993
|''गुमराह''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1993
|''तडीपार''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1994
|''द जंटलमन''
|{{yes}}
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|1994
|''[[नाराज (१९९४ चित्रपट)|नाराज]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1995
|''मिलन''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1995
|''[[नाजायझ (१९९५ चित्रपट)|नाजायझ]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1995
|''[[क्रिमिनल (१९९५ चित्रपट)|क्रिमिनल]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1996
|''[[पापा कहते हैं]]''
|{{yes}}
|{{yes}}
|
|
|-
| style="text-align:center;"|1996
|''[[चाहत (१९९६ चित्रपट)|चाहत]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1996
|''[[दस्तक (१९९६ चित्रपट)|दस्तक]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1997
|''[[तमन्ना (१९९७ चित्रपट)|तमन्ना]]''
|{{yes}}
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|1998
|''[[डुप्लिकेट]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1998
|''अंगारे''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1998
|''[[दुश्मन (१९९८ चित्रपट)|दुश्मन]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|1999
|''[[जख्म]]''
|{{yes}}
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|1999
|''[[ये है मुंबई मेरी जान]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1999
|''[[कारतूस]]''
|{{yes}}
|
|
|
|-
| style="text-align:center;"|1999
|''[[संघर्ष (१९९९ चित्रपट)|संघर्ष]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2001
|''[[कसूर (२००१ चित्रपट)|कसूर]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2001
|''ये जिंदगी का सफर''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2002
|''[[राझ (२००२ चित्रपट)|राझ]]''
|
|{{yes}}
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2002
|''[[गुनाह (२००२ चित्रपट)|गुनाह]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2003
|''[[साया (२००३ चित्रपट)|साया]]''
|
|{{yes}}
|
|
|-
| style="text-align:center;"|2003
|''[[फुटपाथ (२००३ चित्रपट)|फुटपाथ]]''
|
|{{yes}}
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2003
|''[[जिस्म (२००३ चित्रपट)|जिस्म]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2003
|''[[इन्तेहा (२००३ चित्रपट)|इन्तेहा]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2004
|''[[मर्डर (२००४ चित्रपट)|मर्डर]]''
|
|{{yes}}
|
|
|-
| style="text-align:center;"|2005
|''[[रोग (२००५ चित्रपट)|रोग]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2005
|''[[झहर (२००५ चित्रपट)|झहर]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2005
|''[[नजर (२००५ चित्रपट)|नजर]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2005
|''[[कलयुग (२००५ चित्रपट)|कलयुग]]''
|
|{{yes}}
|
|
|-
| style="text-align:center;"|2006
|''[[गँगस्टर (२००६ चित्रपट)|गँगस्टर]]''
|
|{{yes}}
|{{yes}}
|[[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार]] - [[कंगना राणावत]]
|-
| style="text-align:center;"|2006
|''[[वो लम्हे]]''
|
|{{yes}}
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2009
|''[[राज - द मिस्टरी कंटिन्यूज]]''
|
|{{yes}}
|
|
|-
| style="text-align:center;"|2009
|''[[तुम मिले]]''
|
|{{yes}}
|
|
|-
| style="text-align:center;"|2011
|''[[मर्डर २]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2012
|''[[जिस्म २]]''
|
|
|{{yes}}
|
|-
| style="text-align:center;"|2012
|''[[राझ ३डी]]''
|
|{{yes}}
|
|
|-
| style="text-align:center;"|2013
|''[[मर्डर ३]]''
|
|
|{{yes}}
|
|}
==बाह्य दुवे==
* {{IMDb name|0080315}}
{{DEFAULTSORT:भट्ट, महेश}}
[[वर्ग:भारतीय चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:भारतीय चित्रपट निर्माते]]
1rg2ui1dg8ktj6gnfrog9o8ndocvksr
उत्तराखंडचे मुख्यमंत्री
0
174955
2581812
2542136
2025-06-22T13:47:57Z
CommonsDelinker
685
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
2581812
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अधिकृत हुद्दा
| post = मुख्यमंत्री
| body = उत्तराखंड
| native_name = <sub>उत्तराखंड के मुख्यमंत्री</sub><br><sub>Chief Minister of The State of Uttarakhand</sub>
| flag = Flag of India.svg
| flagsize = 110px
| flagborder = yes
| flagcaption = '''भारतीय ध्वजचिन्ह'''
| insignia = File:Seal of Uttarakhand.svg
| insigniasize = 150px
| insigniacaption = '''उत्तराखंडची राजमुद्रा'''
| image = File:Pushkar_Dhami.jpg
| imagesize =
| alt =
| incumbent = [[पुष्कर सिंह धामी|ॲड. पुष्कर सिंह धमी]]<br>([[भारतीय जनता पक्ष]])
| acting =
| incumbentsince = ४ जुलै २०२१
| type =
| status =
| department =
| style = राज्यसरकार प्रमुख
| member_of =
| reports_to = [[उत्तराखंडचे राज्यपाल]]
| residence =
| seat =
| nominator =
| appointer = उत्तराखंडचे राज्यपाल
| termlength = ५ वर्ष
| termlength_qualified =
| constituting_instrument =
| precursor =
| formation =
| first =
| last =
| website =
}}
'''उत्तराखंडचा मुख्यमंत्री''' हा [[भारत]]ाच्या [[उत्तराखंड]] राज्याचा सरकारप्रमुख आहे. [[भारताचे संविधान|भारतीय संविधानानुसार]] राज्यप्रमुख जरी [[राज्यपाल]] असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. [[उत्तराखंड विधानसभा]] निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो. नोव्हेंबर २००० मध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यामधून उत्तराखंड राज्य वेगळे करण्यात आले. तेव्हापासून आजवर १० व्यक्ती उत्तरखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.
==यादी==
{| class="wikitable sortable"
|-
! क्र
! नाव
! चित्र
!colspan=2| पदावरील काळ
! कार्यकाळ
! निवडणूक
!colspan=2| पक्ष
|-
| colspan="9" align="center" bgcolor="grey"| [[उत्तराखंड|<span style="color:white;">'''उत्तरांचल राज्य (२०००-२००६)'''</span>]]<br><span style="color:white;"><small>(९ नोव्हेंबर २००० रोजी उत्तर प्रदेश राज्याचे विभाजन करत वेगळ्या उत्तरांचल राज्याची स्थापना.)</small></span>
|-
|- align=center
| १
! [[नित्यानंद स्वामी (राजकारणी)|नित्यानंद स्वामी]]<br><small>(१९२७-२०१२)</small><br><small>(मतदारसंघ: [[उत्तर प्रदेश विधान परिषद|विधानपरिषद सदस्य]])</small>
|
| ९ नोव्हेंबर २०००
| ३० ऑक्टोबर २००१
| {{age in years and days|2000|11|9|2001|10|30}}
| —<br><small>(अंतरिम मंत्रीमंडळ)</small><br><small>([[१९९६ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक|१९९६ उत्तर प्रदेश]] निवडणूकीद्वारे)</small>
| rowspan=2| [[भारतीय जनता पक्ष]]
| rowspan=2 style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" width="4px" |
|- align=center
| २
! [[भगत सिंह कोश्यारी|भगतसिंह गोपाळसिंह कोश्यारी]]<br><small>(जन्म १९४२)</small><br><small>(मतदारसंघ: [[उत्तर प्रदेश विधान परिषद|विधानपरिषद सदस्य]])</small>
| [[File:Karate Coach Dr. Pradeep Kumar Yadav honored by Honorable Governor of Maharashtra Shri Bhagat Singh Koshyari Ji (cropped).jpg|102x102px]]
| २९ ऑक्टोबर २००१
| १ मार्च २००२
| {{age in years and days|2001|10|30|2002|3|1}}
| —
|- align=center
| ३
! [[एन.डी. तिवारी|नारायण दत्त पूर्णानंद तिवारी]]<br><small>(१९२५-२०१८)</small><br><small>(मतदारसंघ: [[रामनगर (उत्तराखंड) विधानसभा मतदारसंघ|रामनगर]])</small>
| [[File:Shri Narayan Dutt Tiwari.jpg|102x102px]]
| १ मार्च २००२
| ३१ डिसेंबर २००६
| {{age in years and days|2002|3|1|2006|12|31}}
| [[२००२ उत्तरांचल विधानसभा निवडणूक|२००२]]
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}"|
|-
| colspan="9" align="center" bgcolor="grey"| <span style="color:white;">'''राज्य नामांतर'''</span><br>[[उत्तराखंड|<span style="color:white;">'''उत्तराखंड राज्य (२००७ पासून)'''</span>]]<br><span style="color:white;"><small>(१ जानेवारी २००७ रोजी उत्तरांचल राज्य नामांतर अधिनियम, २००७ द्वारे उत्तरांचल राज्याचे ''उत्तराखंड'' असे नामांतर करण्यात आले.)</small></span>
|-
|- align=center
| (३)
! [[एन.डी. तिवारी|नारायण दत्त पूर्णानंद तिवारी]]<br><small>''(दुसरा कार्यकाळ)''</small><br><small>(१९२५-२०१८)</small><br><small>(मतदारसंघ: [[रामनगर (उत्तराखंड) विधानसभा मतदारसंघ|रामनगर]])</small>
| [[File:Shri Narayan Dutt Tiwari.jpg|102x102px]]
| १ जानेवारी २००७
| ७ मार्च २००७
| {{age in years and days|2007|1|1|2007|3|7}}
| —
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}"|
|- align=center
| ४
! [[भुवनचंद्र खंडुरी|मेजर जनरल (निवृत्त) भुवनचंद्र जयवल्लभ खंडुरी]]<br><small>(जन्म १९३४)</small><br><small>(मतदारसंघ: [[धुमाकोट विधानसभा मतदारसंघ|धुमाकोट]])</small>
| [[File:The_Chief_Minister_of_Uttarakhand,_Major_General_(Retd.)_B._C._Khanduri_meeting_with_the_Union_Minister_of_Petroleum_and_Natural_Gas,_Shri_Murli_Deora,_in_New_Delhi_on_December_07,_2007.jpg|102x102px]]
| ७ मार्च २००७
| २७ जून २००९
| {{age in years and days|2007|3|7|2009|6|27}}
| [[२००७ उत्तराखंड विधानसभा निवडणूक|२००७]]
| rowspan=3| [[भारतीय जनता पक्ष]]
| rowspan=3 style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" width="4px" |
|- align=center
| ५
! [[रमेश पोखरियाल|डॉ. रमेश परमानंद पोखरियाल]]<br><small>(जन्म १९५९)</small><br><small>(मतदारसंघ: [[थलीसैन विधानसभा मतदारसंघ|थलीसैन]])</small>
| [[File:Dr._Ramesh_Pokhriyal_'Nishank',_2020.jpg|102x102px]]
| २७ जून २००९
| ११ सप्टेंबर २०११
| {{age in years and days|2009|6|27|2011|9|11}}
| —
|- align=center
| (४)
! [[भुवनचंद्र खंडुरी|मेजर जनरल (निवृत्त) भुवनचंद्र जयवल्लभ खंडुरी]]<br><small>''(दुसरा कार्यकाळ)''</small><br><small>(जन्म १९३४)</small><br><small>(मतदारसंघ: [[धुमाकोट विधानसभा मतदारसंघ|धुमाकोट]])</small>
| [[File:The_Chief_Minister_of_Uttarakhand,_Major_General_(Retd.)_B._C._Khanduri_meeting_with_the_Union_Minister_of_Petroleum_and_Natural_Gas,_Shri_Murli_Deora,_in_New_Delhi_on_December_07,_2007.jpg|102x102px]]
| ११ सप्टेंबर २०११
| १३ मार्च २०१२
| {{age in years and days|2011|9|11|2012|3|13}}
| —
|- align=center
| ६
! [[विजय बहुगुणा|निवृत्त न्यायाधीश विजय हेमवतीनंदन बहुगुणा]]<br><small>(जन्म १९४७)</small><br><small>(मतदारसंघ: [[सितारगंज विधानसभा मतदारसंघ|सितारगंज]])</small>
| [[File:Vijay_Bahuguna.jpg|102x102px]]
| १३ मार्च २०१२
| ३१ जानेवारी २०१४
| {{age in years and days|2012|3|13|2014|1|31}}
| [[२०१२ उत्तराखंड विधानसभा निवडणूक|२०१२]]
| rowspan=2| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| rowspan=2 style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" width="4px" |
|- align=center
| ७
! [[हरीश रावत|ॲड. हरीश राजेंद्र रावत]]<br><small>(जन्म १९४८)</small><br><small>(मतदारसंघ: [[धारचुला विधानसभा मतदारसंघ|धारचुला]])</small>
| [[File:HarishRawat.jpg|102x102px]]
| १ फेब्रुवारी २०१४
| २७ मार्च २०१६
| {{age in years and days|2014|2|1|2016|3|27}}
| —
|- align=center
| -
! ''पर रिकामे''<br>([[राष्ट्रपती राजवट]])
| [[File:Emblem_of_India.svg|122x122px]]
|style="height: 30px;"| २७ मार्च २०१६
| २१ एप्रिल २०१६
| {{Age in years and days|2016|3|27|2016|4|21}}
| —
| —
|
|- align=center
| (७)
! [[हरीश रावत|ॲड. हरीश राजेंद्र रावत]]<br><small>''(दुसरा कार्यकाळ)''</small><br><small>(जन्म १९४८)</small><br><small>(मतदारसंघ: [[धारचुला विधानसभा मतदारसंघ|धारचुला]])</small>
| [[File:HarishRawat.jpg|102x102px]]
| २१ एप्रिल २०१६
| २२ एप्रिल २०१६
| {{age in years and days|2016|4|21|2016|4|22}}
| —
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" width="4px" |
|- align=center
| -
! ''पर रिकामे''<br>([[राष्ट्रपती राजवट]])
| [[File:Emblem_of_India.svg|122x122px]]
|style="height: 30px;"| २२ एप्रिल २०१६
| ११ मे २०१६
| {{Age in years and days|2016|4|22|2016|5|11}}
| —
| —
|
|- align=center
| (७)
! [[हरीश रावत|ॲड. हरीश राजेंद्र रावत]]<br><small>''(तिसरा कार्यकाळ)''</small><br><small>(जन्म १९४८)</small><br><small>(मतदारसंघ: [[धारचुला विधानसभा मतदारसंघ|धारचुला]])</small>
| [[File:HarishRawat.jpg|102x102px]]
| ११ मे २०१६
| १८ मार्च २०१७
| {{age in years and days|2016|5|11|2017|3|18}}
| —
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" width="4px" |
|- align=center
| ८
! [[त्रिवेंद्र सिंह रावत]]<br><small>(जन्म १९६०)</small><br><small>(मतदारसंघ: [[दोईवाला विधानसभा मतदारसंघ|दोईवाला]])</small>
| [[File:The_Chief_Minister_of_Uttarakhand,_Shri_Trivendra_Singh_Rawat.jpg|102x102px]]
| १८ मार्च २०१७
| १० मार्च २०२१
| {{age in years and days|2017|3|18|2021|3|10}}
| [[उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१७|२०१७]]
| rowspan=3| [[भारतीय जनता पक्ष]]
| rowspan=3 style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" width="4px" |
|- align=center
| ९
! [[तीरथ सिंह रावत|तीरथसिंह कलामसिंह रावत]]<br><small>(जन्म १९६४)</small><br><small>(मतदारसंघ: अनिर्वाचित)</small>
| [[File:The_Chief_Minister_of_Uttarakhand,_Shri_Tirath_Singh_Rawat.jpg|102x102px]]
| १० मार्च २०२१
| ४ जुलै २०२१
| {{age in years and days|2021|3|10|2021|7|4}}
| —
|- align=center
| १०
! [[पुष्कर सिंह धामी|ॲड. पुष्कर सिंह धामी]]<br><small>(जन्म १९७५)</small><br><small>मतदारसंघ:</small><br><small>[[खातिमा विधानसभा मतदारसंघ|खातिमा]] (२०२२ पर्यंत)</small><br><small>[[चंपावत विधानसभा मतदारसंघ|चंपावत]] (२०२२ पासून)</small>
| [[File:Pushkar_Dhami.jpg|102x102px]]
| ४ जुलै २०२१
| ''पदस्थ''
| {{age in years and days|2021|7|4}}
| —<br>—————————<br>[[उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०२२|२०२२]]
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विद्यमान भारतीय मुख्यमंत्री}}
[[वर्ग:उत्तराखंडचे मुख्यमंत्री| ]]
[[वर्ग:भारतामधील राज्यांचे मुख्यमंत्री]]
jy86ggm0p9r8fgsekcdvp6mhewy79hh
मसूदा चर्चा:५ एस (पद्धत)
119
178561
2581921
1404881
2025-06-23T02:32:53Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:५ एस (पद्धत)]] वरुन [[मसूदा चर्चा:५ एस (पद्धत)]] ला हलविला
1404881
wikitext
text/x-wiki
'शित्सुके' साठी संस्कृती अथवा स्वयंसेवा हे शब्द योग्य वाटतात. किंबहुना पाच एस ह्या संस्कृतीची रुजुवात केल्यास जी शाश्वतता मिळते ती त्यात अभिप्रेत आहे. त्यामुळे शाश्वत हा शब्द देखील अनाठायी नाही; पण त्यासाठी असलेला इंग्रजीतला 'सस्टेन' शब्द इथे वापरात असल्याचे दिसत नाही. त्यामुळे संस्कृती किंवा स्वयंशिस्त, स्वयंसेवा हे शब्द योग्य आहेत. बाकी लेखात शुद्धलेखन आवश्यक आहे.
== 5s ce vaykhy ==
5s ce vykha
[[सदस्य:Hogwash unde|Hogwash unde]] ([[सदस्य चर्चा:Hogwash unde|चर्चा]]) २३:४४, २२ जुलै २०१६ (IST)
gxqyc2icn95678gfosl6ee7wvfljpnp
मिग-२९
0
192960
2581991
1404973
2025-06-23T07:38:20Z
Nitin.kunjir
4684
[[मिग-२९ के]] ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
2581991
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = मिग-२९
| उपसाचा =
| मानचिह्न =
| चित्र = VVS 100th IMG 0691 (7727464290) (cropped).jpg
| चित्रवर्णन = रशियन एयर फोर्स मिग-२९एस
| प्रकार = हवाई श्रेष्ठता लढाऊ, बहुउपयोगी लढाऊ विमान
| उत्पादक देश = [[रशिया]]
| उत्पादक =
| रचनाकार = मिकोयान
| पहिले उड्डाण = ६ ऑक्टोबर १९७७
| समावेश = रशिया हवाई दल
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = सेवेत.
| मुख्य उपभोक्ता = रशियन एरोस्पेस फोर्सेस<br>
[[भारतीय वायुसेना]]<br>
बांगलादेश हवाई दल<br>
उझबेकिस्तान हवाई आणि हवाई संरक्षण दल<br>
[[युक्रेनी वायुसेना]]
| इतर उपभोक्ते =
| उत्पादन काळ =
| उत्पादित संख्या = >१६००
| कार्यक्रमावरील खर्च =
| प्रत्येक विमानाची किंमत = $४६.२५ मिलियन
| मूळ प्रकार = मिकोयान मिग-२९
| लेख असलेले उपप्रकार =
}}
मिकोयान मिग-२९ (रशियन: Микоян МиГ-29; नाटो रिपोर्टिंग नाव: फुलक्रम) हे सोव्हिएत युनियनमध्ये डिझाइन केलेले एक जुळे इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. १९७० च्या दशकात मिकोयान डिझाइन ब्युरोने एअर सुपीरियरीटी फायटर म्हणून विकसित केलेले, मिग-२९, मोठ्या सुखोई एसयू-२७ सोबत, मॅकडोनेल डग्लस एफ-१५ ईगल आणि जनरल डायनॅमिक्स एफ-१६ फायटिंग फाल्कन सारख्या अमेरिकन लढाऊ विमानांना तोंड देण्यासाठी विकसित केले गेले. मिग-२९ १९८३ मध्ये सोव्हिएत हवाई दलात सेवेत दाखल झाले.
==संदर्भयादी==
{{संदर्भयादी}}
5v51oyzdht7ce4v4ljk88ove1ca6nw7
2581992
2581991
2025-06-23T07:38:33Z
Nitin.kunjir
4684
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2581992
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = मिग-२९
| उपसाचा =
| मानचिह्न =
| चित्र = VVS 100th IMG 0691 (7727464290) (cropped).jpg
| चित्रवर्णन = रशियन एयर फोर्स मिग-२९एस
| प्रकार = हवाई श्रेष्ठता लढाऊ, बहुउपयोगी लढाऊ विमान
| उत्पादक देश = [[रशिया]]
| उत्पादक =
| रचनाकार = मिकोयान
| पहिले उड्डाण = ६ ऑक्टोबर १९७७
| समावेश = रशिया हवाई दल
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = सेवेत.
| मुख्य उपभोक्ता = रशियन एरोस्पेस फोर्सेस<br>
[[भारतीय वायुसेना]]<br>
बांगलादेश हवाई दल<br>
उझबेकिस्तान हवाई आणि हवाई संरक्षण दल<br>
[[युक्रेनी वायुसेना]]
| इतर उपभोक्ते =
| उत्पादन काळ =
| उत्पादित संख्या = >१६००
| कार्यक्रमावरील खर्च =
| प्रत्येक विमानाची किंमत = $४६.२५ मिलियन
| मूळ प्रकार = मिकोयान मिग-२९
| लेख असलेले उपप्रकार =
}}
मिकोयान मिग-२९ (रशियन: Микоян МиГ-29; नाटो रिपोर्टिंग नाव: फुलक्रम) हे सोव्हिएत युनियनमध्ये डिझाइन केलेले एक जुळे इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. १९७० च्या दशकात मिकोयान डिझाइन ब्युरोने एअर सुपीरियरीटी फायटर म्हणून विकसित केलेले, मिग-२९, मोठ्या सुखोई एसयू-२७ सोबत, मॅकडोनेल डग्लस एफ-१५ ईगल आणि जनरल डायनॅमिक्स एफ-१६ फायटिंग फाल्कन सारख्या अमेरिकन लढाऊ विमानांना तोंड देण्यासाठी विकसित केले गेले. मिग-२९ १९८३ मध्ये सोव्हिएत हवाई दलात सेवेत दाखल झाले.
==संदर्भयादी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:लढाऊ विमाने]]
p1qw64b35y7p196p6uuiwpom71i19mk
2581993
2581992
2025-06-23T07:38:51Z
Nitin.kunjir
4684
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2581993
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = मिग-२९
| उपसाचा =
| मानचिह्न =
| चित्र = VVS 100th IMG 0691 (7727464290) (cropped).jpg
| चित्रवर्णन = रशियन एयर फोर्स मिग-२९एस
| प्रकार = हवाई श्रेष्ठता लढाऊ, बहुउपयोगी लढाऊ विमान
| उत्पादक देश = [[रशिया]]
| उत्पादक =
| रचनाकार = मिकोयान
| पहिले उड्डाण = ६ ऑक्टोबर १९७७
| समावेश = रशिया हवाई दल
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = सेवेत.
| मुख्य उपभोक्ता = रशियन एरोस्पेस फोर्सेस<br>
[[भारतीय वायुसेना]]<br>
बांगलादेश हवाई दल<br>
उझबेकिस्तान हवाई आणि हवाई संरक्षण दल<br>
[[युक्रेनी वायुसेना]]
| इतर उपभोक्ते =
| उत्पादन काळ =
| उत्पादित संख्या = >१६००
| कार्यक्रमावरील खर्च =
| प्रत्येक विमानाची किंमत = $४६.२५ मिलियन
| मूळ प्रकार = मिकोयान मिग-२९
| लेख असलेले उपप्रकार =
}}
मिकोयान मिग-२९ (रशियन: Микоян МиГ-29; नाटो रिपोर्टिंग नाव: फुलक्रम) हे सोव्हिएत युनियनमध्ये डिझाइन केलेले एक जुळे इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. १९७० च्या दशकात मिकोयान डिझाइन ब्युरोने एअर सुपीरियरीटी फायटर म्हणून विकसित केलेले, मिग-२९, मोठ्या सुखोई एसयू-२७ सोबत, मॅकडोनेल डग्लस एफ-१५ ईगल आणि जनरल डायनॅमिक्स एफ-१६ फायटिंग फाल्कन सारख्या अमेरिकन लढाऊ विमानांना तोंड देण्यासाठी विकसित केले गेले. मिग-२९ १९८३ मध्ये सोव्हिएत हवाई दलात सेवेत दाखल झाले.
==संदर्भयादी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:लढाऊ विमाने]]
[[वर्ग:रशियन लढाऊ विमाने]]
58hzv2a84obeauqqlowtz6hd4ggk8j3
2581994
2581993
2025-06-23T07:39:04Z
Nitin.kunjir
4684
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2581994
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = मिग-२९
| उपसाचा =
| मानचिह्न =
| चित्र = VVS 100th IMG 0691 (7727464290) (cropped).jpg
| चित्रवर्णन = रशियन एयर फोर्स मिग-२९एस
| प्रकार = हवाई श्रेष्ठता लढाऊ, बहुउपयोगी लढाऊ विमान
| उत्पादक देश = [[रशिया]]
| उत्पादक =
| रचनाकार = मिकोयान
| पहिले उड्डाण = ६ ऑक्टोबर १९७७
| समावेश = रशिया हवाई दल
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = सेवेत.
| मुख्य उपभोक्ता = रशियन एरोस्पेस फोर्सेस<br>
[[भारतीय वायुसेना]]<br>
बांगलादेश हवाई दल<br>
उझबेकिस्तान हवाई आणि हवाई संरक्षण दल<br>
[[युक्रेनी वायुसेना]]
| इतर उपभोक्ते =
| उत्पादन काळ =
| उत्पादित संख्या = >१६००
| कार्यक्रमावरील खर्च =
| प्रत्येक विमानाची किंमत = $४६.२५ मिलियन
| मूळ प्रकार = मिकोयान मिग-२९
| लेख असलेले उपप्रकार =
}}
मिकोयान मिग-२९ (रशियन: Микоян МиГ-29; नाटो रिपोर्टिंग नाव: फुलक्रम) हे सोव्हिएत युनियनमध्ये डिझाइन केलेले एक जुळे इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. १९७० च्या दशकात मिकोयान डिझाइन ब्युरोने एअर सुपीरियरीटी फायटर म्हणून विकसित केलेले, मिग-२९, मोठ्या सुखोई एसयू-२७ सोबत, मॅकडोनेल डग्लस एफ-१५ ईगल आणि जनरल डायनॅमिक्स एफ-१६ फायटिंग फाल्कन सारख्या अमेरिकन लढाऊ विमानांना तोंड देण्यासाठी विकसित केले गेले. मिग-२९ १९८३ मध्ये सोव्हिएत हवाई दलात सेवेत दाखल झाले.
==संदर्भयादी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:लढाऊ विमाने]]
[[वर्ग:रशियन लढाऊ विमाने]]
[[वर्ग:विमाने]]
2qux60v67kkydfp92dramlrd4agykf6
भानू काळे
0
198274
2581967
2146544
2025-06-23T04:39:38Z
Ketaki Modak
21590
2581967
wikitext
text/x-wiki
'''भानू काळे''' (जन्म : [[इ.स. १९५३|१९५३]] - ) हे एक मराठी लेखक असून ''अंतर्नाद'' या जगातील आशावादी घटनांची दखल घेणाऱ्या वैचारिक मराठी मासिकाचे संपादक आहेत.{{संदर्भ}}
भानू काळे हे IofC (Initiatives of Change) या संघटनेशी वयाच्या सोळाव्या वर्षी जोडले गेले. इ.स. १९७५ च्या सुमारास त्यांनी पत्रकारिता सुरू केली.{{संदर्भ}} [[राजमोहन गांधी]] यांच्या ''हिंमत'' या इंग्लिश साप्ताहिकात त्यांनी लेखन केले आहे. त्यानंतर भानू काळे यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये Change for Better या इंग्लिश त्रैमासिकाची स्थापना करून ते त्याचे संपादक झाले. या त्रैमासिकात देशातील विधायक बदलांसंबंधीच्या बातम्या असत.{{संदर्भ}}
भानू काळे हे IofC तर्फे राबवल्या जाणाऱ्या Let's Make a Difference' (LMAD) या उपक्रमाचे सल्लागार आहेत.{{संदर्भ}}
भानू काळे हे पत्नी वर्षा काळे आणि कन्या प्रियंका यांच्यासमवेत पुण्यात राहतात.{{संदर्भ}}
==भानू काळे यांच्या अंतर्नादची अखेर==
माणूस, सत्यकथा, सोबत या मसिकांनंतर साहित्याची परंपरा राबवून सजग वाचकांपर्यंत पोहोचलेले [[अंतर्नाद मासिक]] २२ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर २०१७ सालच्या दिवाळीनंतर बंद पडले असण्याची शक्यता आहे.{{संदर्भ}}
==पुस्तके{{संदर्भ}}==
* [[:s:mr:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा|अंगारवाटा...शोध शरद जोशींचा ]] (चरित्र)
* अजुनी चालतोची वाट ([[रावसाहेब शिंदे]] यांचे चरित्र)
* अंतरीचे धावे (वैचारिक)
* कॉम्रेड (कादंबरी)
* तिसरी चांदणी (कादंबरी)
* बदलता भारत (वैचारिक)
* रंग याचा वेगळा ... [[दत्तप्रसाद दाभोळकर]] : लेखन आणि जीवन (व्यक्तिचित्रण - संपादित पुस्तक)
== संदर्भ ==
{{संदर्भ यादी}}
{{DEFAULTSORT:काळे, भानू}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९५३ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
h7b3ebaxvq8d36vdus9lkml2zwhuk3t
नवग्रह
0
220854
2582023
2473894
2025-06-23T10:15:45Z
Vishnu888
82059
साचा:संदर्भ हवा
2582023
wikitext
text/x-wiki
'''नवग्रह''' संस्कृतमध्ये नवग्रह म्हणजे “नऊ आकाशीय संस्था” आणि नऊ खगोलीय संस्था तसेच हिंदू धर्म आणि हिंदू ज्योतिषातील देवता आहेत. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पति, शुक्र, शनि, राहु ,केतु आहेत.
नवग्रह ही नऊ स्वर्गीय पिंड आणि देवता आहेत जी हिंदू धर्म आणि हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार पृथ्वीवरील मानवी जीवनावर प्रभाव टाकतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.worldcat.org/title/664683680|title=Hinduism: an alphabetical guide|last=Dalal|first=Roshen|date=2010|publisher=Penguin Books|isbn=978-0-14-341421-6|location=New Delhi|oclc=664683680}}</ref> हा शब्द नऊ (संस्कृत: "नव") आणि ग्रह (संस्कृत: "ग्रह,पकडणे, धारण करणे") या दोन शब्दांपासून बनले आहे. नवग्रहाचे नऊ भाग म्हणजे [[रवि (ज्योतिष)|सूर्य]], [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]], [[बुध (ज्योतिष)|बुध]], [[शुक्र (ज्योतिष)|शुक्र]], [[मंगळ (ज्योतिष)|मंगळ]], [[गुरू (ज्योतिष)|गुरू]] आणि [[शनि (ज्योतिष)|शनि]] हे ग्रह आणि चंद्राचे दोन नोड म्हणजे [[राहू (ज्योतिष)|राहू]] आणि [[केतू (ज्योतिष)|केतू]] आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://dx.doi.org/10.1093/odnb/9780192683120.013.18955|title=Monier-Williams, Sir Monier (1819–1899)|date=2017-11-28|publisher=Oxford University Press|series=Oxford Dictionary of National Biography}}</ref>
हिंदू मंदिरात आढळणारे एक सामान्य नवग्रह मंदिर
ग्रह हा शब्द मूळतः केवळ ज्ञात असलेल्या पाच ग्रहांना लागू करण्यात आला (म्हणजे उघड्या डोळ्यांनी दृश्यमान) आणि पृथ्वीला वगळण्यात आले. या शब्दाचे नंतर सामान्यीकरण करण्यात आले, विशेषतः मध्ययुगात, सूर्य आणि चंद्र (कधीकधी "दिवे" म्हणून संबोधले जाते), एकूण सात ग्रह बनवले. हिंदू कॅलेंडरच्या आठवड्याचे सात दिवस हे सात शास्त्रीय ग्रह आणि युरोपियन संस्कृतीच्या संबंधित दिवसांच्या नावांशी सुसंगत आहेत आणि भारतीय उपखंडातील बहुतेक भाषांमध्ये त्यानुसार नावे आहेत. जगभरातील बहुतेक हिंदू मंदिरांमध्ये नवग्रहाच्या उपासनेसाठी समर्पित स्थान आहे.
== हिंदू धर्मानुसार ==
भारतीय संस्कृतीतील आणि संपूर्ण मानव जातींच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे त्यांच्या रोजच्या हालचालींवर असलेले त्यांचे " कर्म ", आणि ह्या कर्मात महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांचे " नशीब. " भारतीय संस्कृतीत माणसाच्या वागण्या, बोलण्याला आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ह्यांचे निसर्गाशी आणि मानवाशी काहीतरी संबंध असतो, असे जुन्या परंपरेनुसार मानले जाते. अश्या गोष्टीमध्ये नवग्रहांचा समावेश अाहे. त्यांना म्हणजे ह्या नवग्रहांना हिंदू धर्मानुसार मानवाच्या कर्मात फळ देण्याचा अधिकार आहे. आणि हे फळ जाणण्यासाठी " जोतिष शास्त्र " नावाचे शास्त्र जन्माला आले.
भारतातील ऋषी-मुनींनी आपल्या तथाकथित आत्मज्ञानाने व होम-हवंन ह्यांच्या साहाय्याने मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे असे नऊ ग्रह आकाश मंडळात आहेत, असे मानले.
ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या या नऊ ग्रहापैकी प्रत्येकाचा प्रभाव वेगवेगळा असतो. कुंडलीमध्ये ज्या ग्रहाची स्थिती अशुभ असते, त्या ग्रहापासून शुभफळ प्राप्त करण्याचे काही उपाय आहेत, असे ज्योतिषी सांगतात. याच उपायांमधील एक उपाय म्हणजे अशुभ ग्रहाच्या मंत्राचा जप करणे.
== नवग्रह देवता ==
''' सूर्य ''' (अन्य नावे - रवी / आदित्य / दिनकर / सूर्यनारायण / भास्कर इत्यादी) :
सूर्याला ज्योतिषशास्त्रात रवी म्हणतात. त्याला नवग्रहांचा राजा मानले जाते. सूर्यदेव हे कश्यप पुत्र यातील अदितीचे पुत्र आहेत. ते सात घोडयांच्या रथामध्ये बसून आकाश मंडलात भ्रमण करत असतात, अशी कल्पना आहे. सूर्याला एक पृथ्वीवरील सजीवांचे कारक मानले गेले आहेत.
भारतीय संस्कृतींमध्ये सूर्यदेवाला सर्व ३३ कोटी देवांमधील प्रथमदर्शी आणि अस्तित्त्व प्रदान म्हंटले आहे. त्याचबरोबर सूर्याला हिंदू देवतांतील महत्त्वाचे देव शिव आणि विष्णू यांचे एकरूप मानले गेले आहे. शिवावरून " अष्टमूर्ती " आणि विष्णूवरून " सूर्यनारायण " आहे.
सूर्यदेवाला सत्त्वगुणातील महत्त्वाचे कारक त्याचबरोबर आत्मा, महाराजा आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे प्रतिनिधित्व करण्याचे कारक मानले जाते. भारतीय संस्कृतीत सूर्याला महान त्याचबरोबर जगाला सामर्थ्य देणारा संततीतील जन्मदाता मानले गेले आहे. सूर्यदेव अग्नीचे प्रतिनिधित्व करतात.
सूर्यदेवाचे पुत्र शनिदेव, यमदेव आणि महाभारतातील कर्ण आहेत.
नेतृत्व प्रभावित राशी - सिंह
वार - रविवार
रंग - भगवा, केशरी
''' चंद्र ''' ( सोम / शशी ) :
चंद्र यांना सोम म्हणजेच शिवाचे रूप मानले गेले आहे. चंद्र हे एक तरुण, आकर्षक आणि तजेलदार असण्याव्यतिरिक्त रात्रीचे प्रतिधीत्व करते म्हणून त्यांना " निशादीपती " संबोधले गेले आहे. चंद्रदेव हे इंद्रदेवांच्या सभेतील एक प्रतिष्ठित अस्तित्त्व आहेत. ते शांत आणि थंड स्वरूपाचे नेतृत्व करतात.
चंद्र या नवग्रहातील प्रधानही म्हंटले गेले आहे.
हिंदू पौराणिक युगात त्याचबरोबर इतर धर्मात चंद्राला आदराचे स्थान आहे.
नेतृत्व प्रभावित राशी - कर्क
वार - सोमवार
रंग - सफेद, पांढरा
''' मंगळ ''' ( भौम / अंगारक ) :
मंगळ हे पृथ्वीपुत्र मानले गेले आहे, म्हणूनच त्यांना भौम (भूमिपुत्र ) संबोधतात. हे या नवग्रहातील सेनापती आणि अविवाहित आहेत. जे उष्ण, रागिष्ट, ऊर्जावान स्वरूपातील मानले गेले आहे.तसेच कार्यवाहीक, अभिमान, आत्मविश्वास, मन ओळखणारे आणि अहंकार यांचे प्रतिनिधित्व करतात. हे शुभकार्यातील एक महत्त्वाचे कारक मानले गेले आहे .नवग्रहामध्ये यांचे सूर्य , चंद्र , गुरू यानंतर प्रतिष्ठत ग्रहांमध्ये मोडले गेले आहे.
मंगळदेवाचे वाहन मेंढा असून ते लाल रंगातील अस्तित्त्व आहे.शिव पुराणानुसार मंगळ हे शिवाच्या थेंबापासून निर्मित झाले आहे.
नेतृत्व प्रभावित राशी - मेष आणि वृश्चिक
वार - मंगळवार
रंग - लाल
''' बुध ''' ( चंद्रपुत्र ) :
बुधदेव हे बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. ते बुद्धीचे कारक असून विष्णू स्वरूप आहेत. बुध ग्रह हे सूर्याच्या जवळचा ग्रह असून गुरुत्वाकर्षणामध्ये पृथ्वीच्या चार पटीने लहान आहे. बुधदेवाला चंद्राचा पुत्र म्हणतात. त्याचबरोबर व्यापार क्षेत्रातील रक्षक आहेत. हे रजो गुणाणुयुक्त असून संवाद आणि बोध याचे प्रतिनिधित्व करतात.
नेतृत्व प्रभावित राशी - मिथुन आणि कन्या
वार - बुधवार
रंग - हिरवा, पोपटी, मोरपिशी
''' बृहस्पती ''' ( गुरू / देवतांचे गुरू ) :
बृहस्पती देव हे देवांचे गुरू मानले गेले आहेत. सुसज्जता आणि धर्म ज्ञानी तसेच देवतांचे बोधक स्वरूप आहेत. ते सत्त्व गुणी असून ज्ञान आणि शिक्षण यांचे प्रतिनिधित्व करतात. हिंदू शास्त्रानुसार, देवांचे गुरू बृहस्पती आणि राक्षसांचे गुरू शुक्राचार्य हे विरोधी आहेत.बृहस्पती यांना शास्त्राचे ज्ञाता, तपस्वी आणि कवी मानले गेले आहे
बृहस्पती (गुरु) हे संपूर्ण ग्रह मालिकेतील सर्वात मोठे आणि विशालकाय ग्रह आहेत.
नेतृत्व प्रभावित राशी - धनु आणि मीन
वार - बृहस्पतीवार / गुरुवार
रंग - पिवळा, सोनेरी
''' शुक्र ''' ( दैत्यांचे गुरू ) :
शुक्रदेव म्हणजे शुक्राचार्य हे दानवांचे शिक्षक आणि दैत्यांचे गुरू मानले गेले आहेत. हे सौन्दर्यातील मुख्य कारक असून तारुण्य, आकर्षण यांचे प्रतिनिधित्व करतात. ग्रीक मीथकानुसार हे प्रेम आणि सुंदरतेचे प्रतीक आहेत. त्याचबरोबर या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हंटले गेले आहे. बृहस्पतीसारखे यांना शास्त्राचे ज्ञाता, तपस्वी आणि कवी मानले गेले आहे.
शुक्रदेवांचे वडील कवी आणि पत्नीचे नाव शतप्रभा आहे.
नेतृत्व प्रभावित राशी - वृषभ आणि तूळ
वार - शुक्रवार
रंग - चंदेरी
''' शनी ''' ( सूर्यसुत / यमाग्रज ) :
शनी या ग्रहाचे हिंदू शास्त्रात आणि भौगोलिक शास्त्रात फार महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू शास्त्रानुसार शनिदेव हे नवग्रहांचा राजा " सूर्यदेव व छाया " यांचे पुत्र आणि यमदेवाचे बंधू. शनिदेवाला हिंदू धर्मात न्याय देवता मानले गेले आहे. हिंदू मान्यतेनुसार, सूर्यदेवाची पत्नी छाया शनिदेवांच्यावेळी गर्भवती असताना शिवभक्त असल्याकारणाने शिवाची पूजा करण्यात इतकी मग्न झाली होती कि, तिला संध्याकाळ झाली असतानाही खाण्याचे विसर पडत होते. त्यानुसार त्यांचे वर्ण निशा म्हणजे सावळे झाले.
प्रसूती झाल्यानंतर शनिदेवांना पाहताच सूर्यदेव क्रोधीत होऊन म्हणाले कि, हा माझा पुत्र नाही. ते शनिदेवांना कळताच त्यांना त्या गोष्टींचा राग आला आणि ते तेव्हापासून ते एकमेकांचे वैरी झाले. त्याचबरोबर त्यांनी मनाशी पण केला कि, मी सूर्यदेवांसारखे स्थान निर्माण करिन आणि शंकरांना प्रसन्न केले आणि नवग्रहांमध्ये स्थान मिळवले.
शास्त्रीय दृष्ट्या आकाशात शनी ग्रहाच्या बाजूला लहान लहान उल्का कवच करून फिरत असतात.
संपूर्ण नवग्रहात शनिदेवांचा प्रकोप जास्त त्रासदायक असतो. त्यालाच " साडेसाती " असेही म्हणतात.त्याचबरोबर शनिदेवाचे मंगळदेवांवर आणि सूर्यदेवांवर वैर आहे.
नेतृत्व प्रभावित राशी - मकर आणि कुंभ
वार - शनिवार
रंग - काळा, निळा, जांभळा
''' राहू ''' :
राहू हे छाया ग्रह यामध्ये मोडतात.राहू हे मस्तकाने राक्षस आणि शरीराने सर्पाच्या आकृतीत आहे.
हिंदू ग्रंथानुसार, समुद्र मंथन वेळी समुद्रातून १४ रत्न बाहेर आले त्यामध्ये अमृताचेही समावेश होते, त्यात ते अमृत देण्याच्यावेळेला राक्षस आणि देवांमध्ये भांडण चालल्यामुळे श्री विष्णूनी मोहिनी अवतार घेऊन देवांना ते देण्याचे प्रयास करू लागले त्याक्षणी देवांच्या पंगतीत राहू रूप बदलून बसले, आणि अमृत ग्रहण केले, हे सर्व दृष्ट राहूचे प्रताप सूर्यदेव आणि चंद्र यांना कळताच त्यांनी श्री विष्णूकडे याची वाच्यता केली, त्यावेळी श्री विष्णूनी आपल्याकडे सुदर्शन चक्र सोडून राहूचे शीर कापले. त्याबरोबर राहूच्या पोटात अमृत गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही, आणि मस्तक हे राहू आणि धड हे केतूच्या रूपामध्ये प्रसिद्ध झाले.
त्याचमुळे राहुनी सूर्यदेवांना आणि चंद्राला श्राप दिला तो म्हणजे त्यांच्यावरील ग्रहण येणे.(सूर्यग्रहण चंद्रग्रहण)
नेतृत्व प्रभावित राशी - सर्व राशींवर नकारार्थी अधिकार
वार - नाही
रंग - नाही
''' केतू ''' :
केतू हेसुद्धा छायाच्या रूपातील ग्रह असून मस्तक सर्प आणि धड राक्षसरूपी आहे.या दोघांचा मनुष्यावर त्याबरोबर संपूर्ण सृष्टीवर वाईट किंवा चांगला प्रभाव पडतो.राहू आणि केतू हे दोन्ही सावली रूपातील असल्याकारणाने जेव्हा ग्रहण होते तेव्हा सूर्य आणि चंद्र ह्यांना झाकून म्हणजेच अंधारातील किंवा ग्रहणासारखे भासतात. (सूर्यग्रहण चंद्रग्रहण)
नेतृत्व प्रभावित राशी - सर्व राशींवर नकारार्थी अधिकार
वार - नाही
रंग - नाही
हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला फार महत्त्व दिले गेले आहे. या शास्त्रानुसार मनुष्याचे पुनर्जन्म होत असते , कारण त्यांचा आत्मा अमर असून शरीर बदलणे एवढाच फरक असतो. म्हणूनच प्रत्येक जन्मानुसार नवीन योनीत जन्म घेऊन आपल्या पूर्व जन्मातील भोग या जन्मी भोगणे हे आहे. एकूण ८४ लक्ष योनीतुन जावे लागते, त्यामध्ये किड्या - मुंग्यांपासून ते मोठं - मोठे जनावरापर्यंत शेवटचे शरीर मनुष्य मिळते.
याचबरोबर, त्या त्या मनुष्य शरीरावर या नवग्रहांचा प्रभाव असतो, म्हणूनच प्रत्येकाला जन्मवार, जन्मदिनांक आणि जन्मवेळ यानुसार शुभ किंवा अशुभ फळ मिळत असते, आणि ह्यासाऱ्या गोष्टींचा खेळ पंचांगावर ( ज्योतिषी ) अवलंबून असतो.
प्रत्येक मनुष्य जन्माला येताना आपले भाग्य लिहून येत असतो.
{| class="wikitable sortable"
|-
! '''जन्म आद्य अक्षर''' !! '''राशी''' !! '''राशी स्वामी ग्रह'''
|-
| च, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ, || मेष || मंगळ
|-
| इ, उ, ए, ओ, वा, वि, वू, वे, वो, || वृषभ || शुक्र
|-
| का, कि, कु, घ, ड:, छ, के, को, हा, || मिथुन || बुध
|-
| हि, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो, || कर्क || चंद्र
|-
| मा, मी, मु, मे, मो, टा, टी, टु, टे, || सिंह || सूर्य
|-
| टो, पा, पी, पु, ष, ण, ठ, पे, पो, || कन्या || बुध
|-
| रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते, || तुळ || शुक्र
|-
| तो, ना, नि, नु, ने, नो, या, यि, यु, || वृश्चिक || मंगळ
|-
| ये, यो, भो, भी, भू, धा, फा, ढा, भ, || धनु || बृहस्पती ( गुरू )
|-
| भो, जा, जे, जी, खी, खू, खे, खो, गा, गी, || मकर || शनी
|-
| गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा, || कुंभ || शनी
|-
| दो, दु, थ, झ, त्र, दे, धो, चा, ची, || मीन || बृहस्पती ( गुरू )
|}
{| class="wikitable"
|-
!चरित्र
!सूर्य देव
!चंद्र
!मंगळ
!बुध
|-
|-
| '''पत्नी '''
| सुवर्णा आणि छाया
| रोहिणी
| शक्तिदेवी
| इला
|-
| '''रंग'''
| भगवा / नारंगी / केशरी
| पांढरा / सफ़ेद
| लाल
| हिरवा
|-
| '''संबंधित लिंग'''
| नर
| नर
| नर
| तटस्थ
|-
| '''तत्त्व '''
| अग्नी
| जल
| अग्नी
| पृथ्वी
|-
| '''देवता '''
| [[अग्नी]]
| [[वरुण]]
| [[गणपती]]
| [[विष्णू]]
|-
| '''संबंधित देवता'''
| [[रुद्र]]
| गौरी
| मुरुगन
| विष्णू
|-
| '''धातू'''
| सुवर्ण / पितळ
| चांदी
| तांबे
| पितळ
|-
| '''रत्न'''
| माणिक
| मोती / मूनस्टोन
| पोवळं / प्रवाळ
| पाचू
|-
| '''शारीरिक अंग '''
| हाडे
| रक्त
| मज्जा
| त्वचा
|-
| '''स्वाद'''
| तीव्र गंध
| मीठ
| आम्ल
| संमिश्र
|-
| '''धान्य'''
| [[गहू]]
| [[तांदूळ]]
| अख्खा मसूर किंवा मसूर डाळ
| मूग किंवा मूग डाळ
|-
| '''ऋतू'''
| उष्ण
| थंड
| उष्ण
| उष्ण कटिबंध
|-
| '''दिशा'''
| पूर्व
| वायव्य
| दक्षिण
| उत्तर
|-
| '''दिवस'''
| रविवार
| सोमवार
| मंगळवार
| बुधवार
|}
{| class="wikitable"
|-
!चरित्र
!गुरू (बृहस्पति)
!शुक्र
!शनि
!राहू (उत्तर आसंधि)
!केतू (दक्षिण आसंधि)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sanskritimagazine.com/navagrahas-nine-planets-hinduism-jyotish/|title=Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish {{!}} Sanskriti - Hinduism and Indian Culture Website|date=2018-03-06|language=en-US|access-date=2024-03-10}}</ref>
|-
|-
| '''पत्नी'''
| तारा
| सुकीरर्ती और ऊर्जस्वती
| नीलादेवी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sanskritimagazine.com/navagrahas-nine-planets-hinduism-jyotish/|title=Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish {{!}} Sanskriti - Hinduism and Indian Culture Website|date=2018-03-06|language=en-US|access-date=2024-03-10}}</ref>
| सिंही
| चित्रलेखा
|-
|-
| '''रंग'''
| सुवर्ण
| पिवळा
| काळा / निळा
| चंदेरी
| चंदेरी
|-
| '''संबंधीत लिंग'''
| नर
| मादी
| नर
| -
| - तटस्थ<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sanskritimagazine.com/navagrahas-nine-planets-hinduism-jyotish/|title=Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish {{!}} Sanskriti - Hinduism and Indian Culture Website|date=2018-03-06|language=en-US|access-date=2024-03-10}}</ref>
|-
| '''तत्त्व '''
| वायु
| जल
| वायु
| वायु
| पृथ्वी
|-
| '''देवता'''
| [[इंद्र]]
| इंद्राणी
| [[ब्रह्म]]
| निर्ऋती
| [[गणपती]]
|-
| '''संबंधित देवता'''
| [[ब्रह्म]]
| [[इंद्र]]
| यम
| मृत्यु
| [[चित्रगुप्त]]
|-
| '''धातू'''
| [[पोलाद]] (steel) {{संदर्भ हवा}}किंवा [[जस्त]] (Tin)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://astrokapoor.com/metals-and-their-relationship-with-the/|title=Metals and Their Relationship With The Planets|last=meenakshi|date=2018-09-06|website=AstroKapoor|language=en-US|access-date=2025-06-23}}</ref>
| चांदी
| लोखंड
| शिसा
| शिसा
|-
| '''रत्न'''
| पुष्कराज
| हिरा
| नीलम
| गोमेद
| लसण्या
|-
| '''शारीरिक अंग '''
| मस्तिष्क
| वीर्य
| मांसपेशी
| -
| त्चचा<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sanskritimagazine.com/navagrahas-nine-planets-hinduism-jyotish/|title=Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish {{!}} Sanskriti - Hinduism and Indian Culture Website|date=2018-03-06|language=en-US|access-date=2024-03-10}}</ref>
|-
| '''स्वाद'''
| गोड
| आंबट
| तुरट
| -
| -
|-
| '''धान्य'''
| [[चणे]]
| राजमा
| तीळ
| [[उडीद डाळ]]
| [[कुळीथ]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sanskritimagazine.com/navagrahas-nine-planets-hinduism-jyotish/|title=Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish {{!}} Sanskriti - Hinduism and Indian Culture Website|date=2018-03-06|language=en-US|access-date=2024-03-10}}</ref>
|-
| '''ऋतू '''
| थंड
| वसंत
| संमिश्र
| -
| -
|-
| '''दिशा'''
| उत्तर - पूर्व
| दक्षिण - पूर्व
| पश्चिम
| दक्षिण - पश्चिम
| -
|-
| '''दिवस'''
| बृहस्पतिवार / गुरुवार
| शुक्रवार
| शनिवार
| -
| -
|}
{| class="wikitable"
|-
! ग्रह !! मंत्र
|-
| सूर्य || 'ॐ ह्रीं ह्रों सूर्याय नम:।'
|-
| चंद्र || 'ॐ ऐं क्लीं सोमाय नम:।'
|-
| मंगळ || 'ॐ हूं श्री मंगलाय नम:।'
|-
| बुध || 'ॐ ऐं श्रीं श्रीं बुधाय नम:।'
|-
| बृहस्पती || 'ॐ ह्रीं क्लीं हूं बृहस्पतये नम:।'
|-
| शुक्र || 'ॐ ह्री श्रीं शुक्राय नम:।'
|-
| शनि || 'ॐ ऐं ह्रीं श्रीं शनैश्चराय नम:।'
|-
| राहु || 'ॐ ऐं ह्रीं राहवे नम:।'
|-
| केतु || 'ॐ ह्रीं ऐं केतवे नम:।'
|}
== राशिचक्र आणि त्यांचे शासक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.astro.com/astrowiki/en/Ruler|title=Ruler|date=2022-12-31|website=Astrodienst Astrowiki|language=en|access-date=2024-03-22}}</ref>,रत्ने, नवग्रहांचे अंकशास्त्रातील अंक <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hiddennumerology.com/numerology-planets/|title=Planets In Numerology : The 9 Numerology Planets & Their Significance|last=Hough|first=Julianne|date=2022-07-07|language=en-US|access-date=2024-03-22}}</ref>==
'''[[मेष रास|मेष]] ''': [[मंगळ (ज्योतिष)|मंगळ]] : पोवळे : ९, १८ आणि २७
'''[[वृषभ रास|वृषभ]] ''': [[शुक्र (ज्योतिष)|शुक्र]] : हिरा : ६, १५ आणि २४
'''[[मिथुन रास|मिथुन]] ''': [[बुध (ज्योतिष)|बुध]] : पाचू : ५, १४ आणि २३
'''[[कर्क रास|कर्क]]''' : [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] : मोती : २, ११, २० आणि २९
'''[[सिंह रास|सिंह]] ''': [[सूर्य (ज्योतिष)|सूर्य]] : माणिक : १, १०, १९ आणि २८
'''[[कन्या रास|कन्या]]''' : [[बुध (ज्योतिष)|बुध]] : पाचू : ५, १४ आणि २३
'''[[तूळ रास|तूळ]] ''': [[शुक्र (ज्योतिष)|शुक्र]] : हिरा : ६, १५ आणि २४
'''[[वृश्चिक रास|वृश्चिक]] ''': प्लूटो (परंपरागत [[मंगळ (ज्योतिष)|मंगळ]]) : पोवळे : --- (प्लूटो) ९, १८ आणि २७ (मंगळ)
'''[[धनु रास|धनु]] ''': [[बृहस्पती|बृहस्पति]] : पुष्कराज : ३, १२, २१ आणि ३०
'''[[मकर रास|मकर]] ''': [[शनि (ज्योतिष)|शनि]] : नीलम : ८, १७ आणि २६
'''[[कुंभ रास|कुंभ]]''': [[हर्षल (ज्योतिष)|युरेनस]] (परंपरागत [[शनि (ज्योतिष)|शनि]]) : नीलम : ४, १३, २२ आणि ३१ (युरेनस) ८, १७ आणि २६ (शनि)
'''[[मीन रास|मीन]] ''': [[नेपच्यून (ज्योतिष)|नेपच्यून]] (परंपरागत [[गुरू (ज्योतिष)|गुरू]]) : पुष्कराज : ७, १६ आणि २५ (नेपच्यून) ३, १२, २१ आणि ३० (गुरू)
--- : '''[[राहू (ज्योतिष)|राहू]]''' (उत्तर आसंधि) : गोमेद : ४, १३, २२ आणि ३१
--- :'''[[केतू (ज्योतिष)|केतू]]''' (दक्षिण आसंधि) : लसण्या किंवा वैडूर्य : ७, १६ आणि २५
== संदर्भ यादि ==
<references />
[[वर्ग:फलज्योतिष]]
[[वर्ग:नवग्रह]]
[[वर्ग:भारतीय खगोलशास्त्र]]
92xltwruifgimvvj56ls1ubtjx6y5xh
सदस्य चर्चा:Mahadev Raut
3
229108
2581818
2581681
2025-06-22T14:25:52Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/Mahadev Raut|Mahadev Raut]] ([[User talk:Mahadev Raut|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2241935
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Mahadev Raut}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०९:३६, २० मे २०१८ (IST)
<!--पुढचा प्रतिसाद येथे खाली लिहू शकता-->
... ...
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! {{{1|Dr. Mahadev Raut ०६:३६, २३ मे २०१८ (IST)}}}
thanks
==आपण सुरू केलेले लेख==
नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, [[रणधीर शिंदे]] आपण सुरू केलेल्या या लेखात आपण संदर्भ देताना, रणधीर शिंदे यांच्याच पुस्तकांचे स्ंदर्भ दिलेले आहेत. वास्तविक आपण शिंदे यांच्या पुस्तकांची समीक्षा करणारे, उल्लेख करणारे लेख किंवा पुस्तक परिक्षणे यांचे संदर्भ देणे अपेक्षित आहे. शिवाय आपण शिंदे यांच्याबद्दल जर वर्तमानपत्रात बातम्या आल्या असतील तर त्यांचे संदर्भ या पानाला दिले जाऊ शकतात. आपण आपल्या आवडत्या कोणत्याही विषयावरही लिहू शकाल, पण, तो विषय/व्यक्ती विश्वकोशात नोंद असण्या इतपत उल्लेखनीय असावा ही अट कायम लक्षात ठेवा. त्यात संदर्भ, इतर आवश्यक माहिती आणि नि:पक्षपातीपणा आवश्यक असेल, आपल्याला काही शंका असल्यास नक्की माझ्या चर्चापानावर लिहा,
ता. क. आपण लेख लिहिताना आणि इथे नेहमीच संपादने करताना शक्यतो सनोंद प्रवेश करून करावे ही विनंती जेणेकरून आपण केलेले लेख आणि इतर संपादने आपल्या खात्याशी जोडले जाऊन आपल्याला ती तपासणे आणि सुधारणे सोपे जाते. धन्यवाद ....[[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup>[they/them/their] १८:३२, ६ मार्च २०१९ (IST)
== विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ==
प्रिय विकिसदस्य,
'''[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. [[:c:Commons:Wiki Loves Folklore 2023|विकी लव्हस फॉल्कलोर]]ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या ([[सदस्य: संतोष गोरे|संतोष गोरे]] किंवा [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]]) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३#नियम|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी]] या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा [[साचा:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|साचा]] वापरा. येथून [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr हा दुवा] तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- सदस्य:Sandesh9822@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sandesh9822/test&oldid=2237804 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ==
प्रिय विकिसदस्य,
'''[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. [[:c:Commons:Wiki Loves Folklore 2023|विकी लव्हस फॉल्कलोर]]ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या ([[सदस्य: संतोष गोरे|संतोष गोरे]] किंवा [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]]) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३#नियम|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी]] या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा [[साचा:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|साचा]] वापरा. येथून [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr हा दुवा] तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- सदस्य:Sandesh9822@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sandesh9822/test&oldid=2237804 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
g93v2b4s54qfyla5mc4ubhw7taue8a2
2581819
2581818
2025-06-22T14:26:50Z
Khirid Harshad
138639
माझे संपादन उलटवले
2581819
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Mahadev Raut}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०९:३६, २० मे २०१८ (IST)
==आपण सुरू केलेले लेख==
नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, [[रणधीर शिंदे]] आपण सुरू केलेल्या या लेखात आपण संदर्भ देताना, रणधीर शिंदे यांच्याच पुस्तकांचे स्ंदर्भ दिलेले आहेत. वास्तविक आपण शिंदे यांच्या पुस्तकांची समीक्षा करणारे, उल्लेख करणारे लेख किंवा पुस्तक परिक्षणे यांचे संदर्भ देणे अपेक्षित आहे. शिवाय आपण शिंदे यांच्याबद्दल जर वर्तमानपत्रात बातम्या आल्या असतील तर त्यांचे संदर्भ या पानाला दिले जाऊ शकतात. आपण आपल्या आवडत्या कोणत्याही विषयावरही लिहू शकाल, पण, तो विषय/व्यक्ती विश्वकोशात नोंद असण्या इतपत उल्लेखनीय असावा ही अट कायम लक्षात ठेवा. त्यात संदर्भ, इतर आवश्यक माहिती आणि नि:पक्षपातीपणा आवश्यक असेल, आपल्याला काही शंका असल्यास नक्की माझ्या चर्चापानावर लिहा,
ता. क. आपण लेख लिहिताना आणि इथे नेहमीच संपादने करताना शक्यतो सनोंद प्रवेश करून करावे ही विनंती जेणेकरून आपण केलेले लेख आणि इतर संपादने आपल्या खात्याशी जोडले जाऊन आपल्याला ती तपासणे आणि सुधारणे सोपे जाते. धन्यवाद ....[[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup>[they/them/their] १८:३२, ६ मार्च २०१९ (IST)
:@[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] संदर्भ: मध्यप्रदेशातील साहित्ययात्रा, प्रकाशक - ब्लॅक पब्लिशर्स, सोलापूर
:पहिली आवृत्ती २०१५ Dr. Mahadev Raut २२:५३, २१ जून २०२५ (IST)
== विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ==
प्रिय विकिसदस्य,
'''[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. [[:c:Commons:Wiki Loves Folklore 2023|विकी लव्हस फॉल्कलोर]]ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या ([[सदस्य: संतोष गोरे|संतोष गोरे]] किंवा [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]]) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३#नियम|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी]] या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा [[साचा:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|साचा]] वापरा. येथून [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr हा दुवा] तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- सदस्य:Sandesh9822@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sandesh9822/test&oldid=2237804 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ==
प्रिय विकिसदस्य,
'''[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. [[:c:Commons:Wiki Loves Folklore 2023|विकी लव्हस फॉल्कलोर]]ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या ([[सदस्य: संतोष गोरे|संतोष गोरे]] किंवा [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]]) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३#नियम|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी]] या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा [[साचा:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|साचा]] वापरा. येथून [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr हा दुवा] तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- सदस्य:Sandesh9822@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sandesh9822/test&oldid=2237804 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
9kmxnb34pqmdatn3e6d6cqmbiv1zokp
जान्हवी कपूर
0
231477
2582067
2338773
2025-06-23T11:19:08Z
संतोष गोरे
135680
2582067
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Janhvi_Kapoor_snapped_at_Film_City,_Goregaon_(01).jpg|इवलेसे|जान्हवी कपूर]]
'''जान्हवी कपूर''' (६ मार्च,१९९७, [[मुंबई]]) ही एक [[हिंदी]] चित्रपटातील अभिनेत्री आहे.
== प्रारंभिक आयुष्य ==
चित्रपट अभिनेत्री [[श्रीदेवी]] आणि चित्रपट निर्माते [[बोनी कपूर]] यांची जान्हवी कपूर ही कन्या आहे.
{{विस्तार}}
=== चित्रपट कारकीर्द ===
२०१८ साली प्रदर्शित झालेला [[धडक]] हा जान्हवी कपूरचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट आहे.
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
avm61j4sgf6rkp60znp34ah41tjewmd
2582068
2582067
2025-06-23T11:19:49Z
संतोष गोरे
135680
2582068
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Janhvi_Kapoor_snapped_at_Film_City,_Goregaon_(01).jpg|इवलेसे|जान्हवी कपूर]]
'''जान्हवी कपूर''' (६ मार्च,१९९७, [[मुंबई]]) ही एक [[हिंदी]] चित्रपटातील अभिनेत्री आहे.
== प्रारंभिक आयुष्य ==
चित्रपट अभिनेत्री [[श्रीदेवी]] आणि चित्रपट निर्माते [[बोनी कपूर]] यांची जान्हवी कपूर ही कन्या आहे.
{{विस्तार}}
== चित्रपट कारकीर्द ==
२०१८ साली प्रदर्शित झालेला [[धडक]] हा जान्हवी कपूरचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट आहे.
{{विस्तार}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:कपूर, जान्हवी}}
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
n8ui728lp9au7f3uguhynd63bbunvhf
2582069
2582068
2025-06-23T11:20:17Z
संतोष गोरे
135680
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2582069
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Janhvi_Kapoor_snapped_at_Film_City,_Goregaon_(01).jpg|इवलेसे|जान्हवी कपूर]]
'''जान्हवी कपूर''' (६ मार्च,१९९७, [[मुंबई]]) ही एक [[हिंदी]] चित्रपटातील अभिनेत्री आहे.
== प्रारंभिक आयुष्य ==
चित्रपट अभिनेत्री [[श्रीदेवी]] आणि चित्रपट निर्माते [[बोनी कपूर]] यांची जान्हवी कपूर ही कन्या आहे.
{{विस्तार}}
== चित्रपट कारकीर्द ==
२०१८ साली प्रदर्शित झालेला [[धडक]] हा जान्हवी कपूरचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट आहे.
{{विस्तार}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:कपूर, जान्हवी}}
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
t7tr98hh8ngxesyha727lmx7g4mbk43
खडीकोळवण
0
240437
2581820
2581770
2025-06-22T14:27:53Z
Wikimarathi999
172574
2581820
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा =20
|तापमान_उन्हाळा =35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ८८
|साक्षरता_स्त्री = ९५
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी हि गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]]
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|thumb|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
o74lhdcdctmrxaqrj6fjv0ty2kykiy7
2581821
2581820
2025-06-22T14:27:55Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — ([[सदस्य:KiranBOT II/typos#नियम १७|शुद्धलेखनाचा नियम १७]])
2581821
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा =20
|तापमान_उन्हाळा =35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ८८
|साक्षरता_स्त्री = ९५
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]]
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|thumb|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
5195yn5i79terj0c2uu5ur3h7wx1vtk
2581827
2581821
2025-06-22T14:37:26Z
103.185.174.251
2581827
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा =20
|तापमान_उन्हाळा =35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ८८
|साक्षरता_स्त्री = ९५
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]]
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
i0hsviobzuh1atzrmkv496rlechotud
2581849
2581827
2025-06-22T15:22:34Z
Wikimarathi999
172574
2581849
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]]
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
bxjhilcrghimv2cutcjjftsi8shtc6k
2581944
2581849
2025-06-23T03:14:16Z
Wikimarathi999
172574
/* गावातील वाड्या */
2581944
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात[[File:भातशेती करणारी महीला.png|thumb|भातशेती करणारी महीला]]ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]]
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
5qhzwu3nrqn32ymopj2hgs1p79fuut8
2582016
2581944
2025-06-23T09:55:29Z
Wikimarathi999
172574
/* परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन */
2582016
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव. [[File:जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली.png|thumb|जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली]] [[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]]
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
gfwyz5ggrwht5ef1dc21i6z0fva96nu
2582017
2582016
2025-06-23T09:59:05Z
Wikimarathi999
172574
/* समसामयिक सामाजिक स्थिती */
2582017
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>[[File:सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम.png|thumb|सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम]]
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
a4uyc6y8a803v6ufflpr7pm7b5mb4ky
2582018
2582017
2025-06-23T10:00:05Z
Wikimarathi999
172574
/* सामाजिक व सांस्कृतिक जीवन */
2582018
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
2dpsdh6w0tuhh4drbtw619glr9qkns6
2582019
2582018
2025-06-23T10:04:24Z
Wikimarathi999
172574
2582019
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_पद_४ = अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
8ao1qln1tfo8xdioi477q4ttb1y9dtv
2582020
2582019
2025-06-23T10:05:56Z
Wikimarathi999
172574
2582020
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ = अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
7h074jv8s8sxfuxhjncsi2k4qeyg7hi
2582022
2582020
2025-06-23T10:07:27Z
Wikimarathi999
172574
2582022
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ =अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
ajhc1amv4gqdwrdu7bl36qoasr5x2ho
2582028
2582022
2025-06-23T10:45:57Z
Wikimarathi999
172574
/* इतिहास व नावाची उत्पत्ती */
2582028
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ =अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
[[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव – व्हिडीओ दर्शन]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
cpygbzqcv0phq1h5uubh7lznmuvzrxl
2582029
2582028
2025-06-23T10:46:44Z
Wikimarathi999
172574
/* इतिहास व नावाची उत्पत्ती */
2582029
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ =अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
[[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|200px खडीकोळवण गाव – व्हिडीओ दर्शन]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
acfp76pf4khxpexl07qo2sljeyxbn22
2582030
2582029
2025-06-23T10:47:02Z
Wikimarathi999
172574
/* इतिहास व नावाची उत्पत्ती */
2582030
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ =अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
[[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव – व्हिडीओ दर्शन]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
cpygbzqcv0phq1h5uubh7lznmuvzrxl
2582032
2582030
2025-06-23T10:48:33Z
Wikimarathi999
172574
/* चित्रदालन */
2582032
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ =अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
[[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव – व्हिडीओ दर्शन]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
h9vpj9679re6i98ro448rf01p8ssu7y
2582037
2582032
2025-06-23T10:50:00Z
Wikimarathi999
172574
/* इतिहास व नावाची उत्पत्ती */
2582037
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ =अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
[[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव – व्हिडीओ दर्शन]] [https://commons.wikimedia.org/wiki/File:Khadikolvan_Village.webm खडीकोळवण गाव व्हिडीओ (Wikimedia Commons वर पाहा)]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
nwn8jisjqnvf5u4emfuhv60nr6ksx77
2582038
2582037
2025-06-23T10:50:26Z
Wikimarathi999
172574
/* इतिहास व नावाची उत्पत्ती */
2582038
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ =अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
[[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव – व्हिडीओ दर्शन]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
6jruhmvgrtcjjb7psxrj4tdwbx3li3t
2582039
2582038
2025-06-23T10:51:31Z
Wikimarathi999
172574
/* नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय */
2582039
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ =अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
[[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव – व्हिडीओ दर्शन]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.[https://commons.wikimedia.org/wiki/File:Khadikolvan_Village.webm खडीकोळवण गाव व्हिडीओ (Wikimedia Commons वर पाहा)]
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
m3yzk1xdav19adu33v25bwhi6pxlo1b
2582040
2582039
2025-06-23T10:51:57Z
Wikimarathi999
172574
/* नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय */
2582040
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ =अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
[[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव – व्हिडीओ दर्शन]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
6jruhmvgrtcjjb7psxrj4tdwbx3li3t
2582041
2582040
2025-06-23T10:52:34Z
Wikimarathi999
172574
/* संदर्भ */
2582041
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|
| चित्र =
|प्रकार = गाव,पर्यटन स्थळ
|स्थानिक_नाव = खडीकोळवण
|इतर_नाव = "कोळवणकर"
|टोपणनाव = खडीकोळवण
|आकाशदेखावा =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
|शोधक_स्थान = right
|मुळ_नकाशा_पट्टी = हो
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
|नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
|क्षेत्रफळ_एकूण = 5.72
|क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी
|क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी²
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}}
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = ३७
|उंची_संदर्भ = ४१ मीटर
|समुद्री_किनारा =
|हवामान = दमट, उष्मकटिबंध
|वर्षाव = ३८००
|तापमान_वार्षिक = 27
|तापमान_हिवाळा = 20
|तापमान_उन्हाळा = 35
|मुख्यालय = रत्नागिरी
|मोठे_शहर = रत्नागिरी
|मोठे_मेट्रो = देवरुख
|जवळचे_शहर = साखरपा
|प्रांत = कोकण
|विभाग = संगमेश्वर
|जिल्हा = रत्नागिरी
|लोकसंख्या_एकूण = ३४४
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}}
|लोकसंख्या_घनता = 480
|लिंग_गुणोत्तर = १२०५
|पीक = भात,नाचणी
|साक्षरता_पुरुष = ६३
|साक्षरता_स्त्री = ४७
|अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी
|नेता_पद_१ = खासदार
|नेता_नाव_१ = विनायक राऊत
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम
|नेता_पद_३ = सरपंच
|नेता_नाव_३ = संतोष घोलम
|नेता_पद_४ = पोलिस पाटील
|नेता_नाव_४ =अनिल घोलम
|संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग
|विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
|न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल
|न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
|न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख
|न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
|न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा
|कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे
|कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर
|एसटीडी_कोड = 02354
|पिन_कोड = 415802
|आरटीओ_कोड = MH 08एमएच०८
|संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in
|दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
[[खडीकोळवण]] हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कोकणातील गाव असून या गावाचा इतिहास सुमारे तीन शतकेहून अधिक जुना असल्याचे पुर्वीचे जाणकार ग्रामस्थ यांच्याकडून मौखिक परंपरांमधून सांगितले जाते.
गावाच्या परिसरात श्री देव गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची प्राचीन मंदिरे, गर्म पाण्याचे नैसर्गिक झरे, आणि जवळच असलेले [[श्री मार्लेश्वर]] गुहामंदिर यांमुळे या भागाला धार्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती, सामाजिक बदल आणि ग्रामविकासाची कहाणी जपणारे केंद्र ठरत आहे. [[खडीकोळवण]] हे [[महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव आहे. गावात - [[कुणबी]] समाज बहुसंखेने, [[बौद्ध]] वाडी ही गावाची रचना.
== इतिहास व नावाची उत्पत्ती==
[[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]]
[[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव – व्हिडीओ दर्शन]]
गावाच्या सुरुवातीच्या काळात येथे कुडाची,शेण व मातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवासस्थानं अशी पारंपरिक वस्ती होती. शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्काम व्यवस्था यामुळे या गावाला स्थानिक पातळीवर एक दळणवळण केंद्राचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गावाजवळून वाहणाऱ्या [[बाव नदी]], तसेच इतर लहान ओहोळांमुळे या भागात शेतीस पोषक वातावरण होते. मात्र, कालांतराने पूरस्थिती व स्थलांतरामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक चढ उतार दाखविणार बदल झाले.
गावामध्ये सामाजिक एकतेवर आधारित पंचनियाय प्रणाली पूर्वी प्रबळ होती. गावातील पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या [[होळी]], [[शिमगा]], व [[गणपती]] उत्सवांमध्ये मानपानावर आधारित परंपरा होत्या, ज्यात गाव पंचांच्या व ग्रामपंचायत सहकार्याने ग्रामस्थ एकमताने निर्णय घेऊन उत्सव, सण मोठ्याप्रमाणावर एकोप्याने साजरे करीत होते. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या परंपरांमध्ये बदल झाले असून काही सामाजिक कलह परंपरेला अडचणीचा झाला आहे.
== भौगोलिक माहीती ==
===रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा===
* पश्चिमेस [[बामणोली]]
* दक्षिणेस [[निवधे]]
* पूर्वेस [[ओझरे]]
* उत्तरेस [[उदगीर]] व [[कोल्हापूर]]
खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अदमासे १७ व्या शतकातील गाव. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>
https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते.गाव [[बाव नदीच्या]] तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web|url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects|title=Daikin & AERF: Community-based forest project|publisher=AERF India|access-date=2025-06-07}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्तामा तापमान तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते.
गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूर परिस्थितीचे भयानक कारण देखील बनते. गावाजवळून एक दंडात जाणारी पुरातन वहिवाटीची वाट - म्हातारी वाट (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते काही ग्रामस्थ वापरतात, विशेषतः शेतपिकांसाठी, शेतीच्या कामासाठी, दैनंदिन कामासाठी वापरतात, सन १९९० नंतर मोठ्याप्रमाणात जंगल तोड झाली आणि भरलेले जंगल ओसाड दिसू लागले. आज अशी स्थिती आहे जंगलातील बिबटे भक्षाच्या शोधात गावात येऊ लागले. यामुळे संध्याकाळी कोण एकटे घरातून बाहेर पडत नाही. ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. याला कारण मागील ३० वर्ष अगोदर मोठ्याप्रमाणावर झालेली जंगल तोड.
== शेती, निवय व मळ्यांचे भूगोलशास्त्रीय महत्त्व ==
गावातील शेती पद्धती आणि भूगोलाचा परस्परसंबंध सांगणारे अनेक पारंपरिक शब्द व संकल्पना आजही ग्रामीण जीवनशैलीत सक्रिय आहेत. गावात "निवय" हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. हे निवय म्हणजे सपाट, गवताळ, गाळमिश्रित जमिनीचे खाचर, जिथे पावसाळ्यात भात, मिरची, व विविध हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची नैसर्गिक सोय व आसपास डोंगराळ संरचना यामुळे निवय हा शाश्वत शेतीचा आधार राहिला आहे.
===गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत===
१. कळ्याची निवय
२. गुरवयाची निवय
३. वाड्याची निवय
४. कोबीची निवय
५. बोडणी निवय
६. पन्हाळ्याची निवय
७. बावळ्याची निवय
८. महारलाईची निवय
९. वतन निवय
१०. आघाडा निवय
११. मैची निवय
१२. पालडीयो निवय
१३. केळीची निवय
१४. घाणमरा निवय
१५. जागलदरा निवय
या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.
=== भातशेतीचे प्रमुख शेतमळे===
भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:[[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]]
१. ठोंगळीचा मळा
२. अत्रालीचा मळा
३. पयलीकडचा मळा
४. साकव मळा
५. वाड्याकडचा मळा
६. भाजीचा मळा
७. वाज्या फणसाचा मळा
८. भूरावणीचा मळा
९. नवोरलाचा मळा
१०. देवरायचा मळा
११. खोप्याचा कातळमळा
१२. जलावंडा मळा
१३. पायरवणं
१४. पासोडीचा मळा
१५. किजळवन मळा
१६. देवाचा मळा
या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता.
पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत.
गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]]
== दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास ==
[[खडीकोळवण]] हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते.
१) '''पुर्वीचे रस्ता व पायवाटा''' - गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून [[खडीकोळवण]] निवडले होते. [[बामणोली]], [[ओझरे]], [[निनावे]], [[खडीकोळवण]] यांना [[कलकदरा]] हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती.
२) '''डोलीतून रुग्णवाहतूक''' - गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या.अधिकतम गरोदर महीला दगावल्या.
३) '''लाकूड व्यापाऱ्याकरीता करण्यात आलेली गावातील प्रथम कच्चा रस्ता''' - सन १९७० च्या सुमारास श्री शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून एक लाकूड व्यापारी खडीकोळवणात आला. त्याच्या गरजेसाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते [[खडीकोळवण]] पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला.
४) '''गावातील रस्ते''' - सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला.
== गावात पहिली एस.टी. सेवा सुरू ==
[[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]]
१९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले.जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता! शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने [[खडीकोळवण]]–[[बामणोली]], आणि नंतर [[देवरुख]] मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.
== आजची वाहतूक सेवा ==
१९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते.
गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>
==हवामान==
[[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref>
== स्थान ==
गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
== धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
[[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]]
गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]]
श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत.
श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी.
श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक.
=== गरम पाण्याचे स्त्रोत ===
गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे.
== गावातील वाड्या ==
खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत:
# [[घोलम - वरची वाडी-रिंगण वाडी]]
# [[घोलम - खालची वाडी]]
# [[खाडे वाडी]]
# [[बौद्धवाडी]]
# [[रामवाडी]]
== गावातील आडनावे, ज्ञाती, जुनी दुकाने ==
'''गावातील आडनावे''' - घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी.
ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव इत्यादी.
'''पूर्वीची दुकाने''' वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान, सुर्वेंचे दुकान, बबन गावकरांचे दुकान, सितारामचे दुकान.
== बाराबलुतेदार पद्धती ==
[[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=बाराबलुतेदारी म्हणजे काय? |url=https://www.typingbaba.com/barabalutedar-marathi |work=ज्ञानकोश मराठी |access-date=2025-06-12}}</ref>
१) [[शेतकरी]] - [[कुणबी]] - मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन
२) [[गुरव]] - गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल
३) [[सुतार]] - घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे
४) [[सोनार]] - दागिन्यांची निर्मिती
५) [[वाणी]]- किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री
६) [[गांधी]] - वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा.
हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती.
== गावात पहिला दुधाचा चहा ==
गावात कोरा चहा (फक्त पाणी–साखर) पिण्याची पद्धत होती. गावात दूध घालून चहा पिणे फक्त श्रीमंत [[मुंबई]] करांच्या घरीच होत असे.पहिला चहा गावात घेऊन आले सदु शिवगण गुरुजी, १९२०–२५ च्या सुमारास.गावातील सरावधी मास्तर (सुर्वे गुरुजी) दूध–चहा पिणारे पहिले [[शिक्षक]] मानले जातात.
== परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन ==
[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली.
पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन
[[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये.
[[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]]
१) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई.
नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात.
पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई.
२) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे.
३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई.
रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात.
अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात.
४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती.
== नाचणी शेती व 'सापाड' परंपरा ==
[[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]]
[[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे.
[[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]]
== रानभाज्या व रानमेवा ==
गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो
=== पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या ===
[[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]]
अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते.
== पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत ==
पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.
== बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे ==
१) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते.
२) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात.
गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे.
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]]
* श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत
* अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी
* ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर
* गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी
* श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर)
* बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य
== आसपासचे गड-किल्ले ==
[[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
* प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास
* भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला
* राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष
* पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल
* सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग
* विशालगड
== प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी ==
गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: --
'''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे
'''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली
'''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ
'''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका
'''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
'''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर
== शैक्षणिक सुविधा ==
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात.
== जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव ==
[[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb|
खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]]
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=== कार्यक्रमाचे स्वरूप ===
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली.
=== मान्यवर व पाहुणे ===
* [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]]
* [[सभापती - श्री.जयसिंग माने]]
* [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]]
* [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]]
* [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]]
* [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]]
* [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]]
* [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]]
[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
=== विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण ===
लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]]
=== ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य ===
* शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन
* [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद.
* स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल.
* गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला.
== खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ==
[[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे:
=== कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण ===
१८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला.
'''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)'''
ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता.
'''कै. देवजी गंगाराम ठोंबरे'''
गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती.
'''कै. सखाराम बाळू ठोंबरे'''
नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते.
''' सदाशिव पांचाल'''
आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान.
'''दिलिप तुकाराम सालप'''
स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'''जायगडे गुरुजी'''
"किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग.
== शिक्षणक्षेत्रातील योगदान ==
'''तुकाराम सखाराम भोवड'''
१९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका.
'''सखाराम शिवराम जाधव'''
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली.
=== भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव ===
जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण
शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली.
== वन्यजीवनातील निपुणता ==
'''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या'''
सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.
== उल्लेखनीय व्यक्तिमत्व ==
=== कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम ===
खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते.
गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे.
== समसामयिक सामाजिक स्थिती ==
[[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref>
'''पारंपरिक वेशभूषा'''-
'''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत.
स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं.
'''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत.
== खाद्यसंस्कृती ==
गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता.
'''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता.
'''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची.
पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात.
== सामाजिक व सांस्कृतिक जीवन ==
गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>.
== गावातील सांस्कृतिक परंपरा ==
=== नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय ===
गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते.
गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
'''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली.
कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref>
== निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान ==
पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref>
== जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली ==
गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref>
== शेती आणि स्थलांतर ==
पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref>
== मिरगाची राखण - रखवाली ==
[[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था
खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे -
"देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे."
या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची.
'''मिरगाची राखण म्हणजे काय?''' -
शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.
== परंपरागत जलव्यवस्था ==
'''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती'''
बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत.
'''कोळब्याची वाव''' -
"कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत.
'''बुडवणूकीची बाव''' -
पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई.
आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही.
== गावातील वहाळा व जलस्रोत ==
खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.
== मासेमारीची पारंपरिक पद्धत ==
ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो.
== पारंपरिक साकव व शेती कामकाज ==
पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात.
== इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती ==
१. विस्मरणात गेलेली कुटुंबे -
गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो:
'''जोशी आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात.
'''देगण आडनावाचे कुटुंब''' -
हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे.
'''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते.
'''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' -
सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे.
२. '''पारंपरिक जीवनशैली'''
पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता.
'''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' -
गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी.
ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत.
'''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी.
'''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.'''
== सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन ==
आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref>
== सामाजिक चळवळ व मंडळे ==
खडीकोळवण गावातील काही मित्रांच्या मनात एकी आणि सामाजिक सहभागाचे स्वप्न होते. शाळेच्या कोपऱ्यावर, एका लाकडी बाकावर बसून सुरू झालेली चर्चा पुढे एक संघटनेचे रूप घेत गेली.
स्थापना:- १ सप्टेंबर १९९९ रोजी गावात "गर्जना मित्र मंडळ" या नावाने 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
संस्थापक सदस्यांमध्ये –
कै. नामदेव जयराम शिवगण,
अनिल शांताराम घोलम,
समीर सखाराम घोलम,
विश्वनाथ अनंत घोलम,
संजय (नित्या) सिताराम गुरव,
संतोष नारायण घोलम,
रवींद्र राजाराम घोलम,
यांचा समावेश होता. ही संघटना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुणांनी एकत्र येऊन बनवली. हे तरुण गावाच्या एकीचा संदेश देणारे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे ठरले.
== गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव ==
[[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]]
९ सप्टेंबर १९९९ रोजी, मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद घेतली गेली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, [[अभंगवाणी]], सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडतात.गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसंस्कृत करीत आली आहे.संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेले मंडळ गर्जना मित्र मंडळ.
== सामाजिक उपक्रम ==
१) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन.
२) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती
३) मोफत वह्या वाटप
४) आरोग्य शिबिरांचे आयोजन
४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा
== तंटामुक्त गाव अभियान ==
ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>.https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref>
गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे:
* श्री. संतोष रामचंद्र पांचाळ
* श्री. सुरेश धोंडू घोलम
* श्री. राजाराम नारायण शिवगण
गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत.
सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.
== आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता ==
गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या ज्ञानाने सातासमुद्रापार नाव कमावले आहे. पर्यावरण विषयक ''Save Nature for Your Better Future'' या निबंधामुळे त्याची निवड ''[[Climate Ambassador Society, Norway (Netherlands)]]'' आयोजित निबंध स्पर्धेत झाली.प्रथम क्रमांक पटकावलेला निबंध [[नॉर्वे]] येथील संस्थेच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला. गावातील शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
== भविष्याचा विचार ==
खडीकोळवणसारख्या गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन, आणि तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे. सामाजिक संघर्ष मिटवून गावाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न झाले, तर गाव पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.
== श्रेणी ==
[[महाराष्ट्रातील गाव]]
[[रत्नागिरी जिल्हा]]
[[भारतीय ग्रामसंस्कृती]]
[[भारतीय पारंपरिक समाज]]
[[कोकण]]
[[भारतीय स्त्रियांचे जीवन]]
[[गडकिल्ले]]
[[बाव नदी]]
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights= "200">
File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ
File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]]
File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]]
File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]]
File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]]
File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]]
File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]]
File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]]
File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]]
File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]]
File:जंगल सफारी.jpg [[जंगल सफारी]]
File:हिरवा निसर्ग.jpg [[हिरवा निसर्ग]]
File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]]
File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]]
File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]]
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[https://commons.wikimedia.org/wiki/File:Khadikolvan_Village.webm खडीकोळवण गाव व्हिडीओ (Wikimedia Commons वर पाहा)]
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
opjssii1067hxti93svynhz42n7g36z
अरुण जाखडे
0
246942
2582053
2179953
2025-06-23T10:59:00Z
विकास कांबळे
67010
/* बालपण आणि शिक्षण */
2582053
wikitext
text/x-wiki
{{संदर्भहीन लेख}}
'''अरुण जाखडे''' हे एक मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक आहेत. [[पद्मगंधा प्रकाशन|पद्मगंधा]] ही त्यांची प्रकाशनसंस्था. [[गणेश देवी]], [[रा.चिं. ढेरे]], [[व.दि. कुलकर्णी]] अशा मराठीतील अनेक लेखक-संशोधकांचे ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आहेत.{{संदर्भ}} विविध वृत्तपत्रांतून त्यांनी पाच वर्षांहून अधिक काळ सातत्याने लेखन केले आहे. त्यांच्या संपादकत्वाखाली 'पद्मगंधा' आणि 'आरोग्य दर्पण' हे दिवाळी अंक निघतात.नुकतेच त्यांचे निधन झाले आहे.{{संदर्भ}}
==बालपण आणि शिक्षण==
अरुण जाखडे यांचे गाव लहान होते. गावात पोस्टमन, शाळा, दवाखाना, एस.टी. वगैरे वगैरे काहीच नव्हते. त्यामुळे त्यांचे बालपणच नव्हे तर वयाची वीस वर्षे रानावनांत भटकण्यात, काट्याकुट्यातून चालण्यात, नद्या-ओढ्यांत बागडण्यात गेली. हायस्कूलसाठी थोड्याशा मोठ्या गावात ते गेले, बोर्डिगमध्ये राहिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले.{{संदर्भ}} एफ.वाय.बी.एस्‌सी.नंतर त्यांना नैराश्य आले आणि शिक्षणाला रामराम ठोकून ते कायम वास्तव्यासाठी गावी पततले. एक वर्षाने आईची भुणभुण टाळण्यासाथी ते परत नगरच्या काॅलेजात दाखल झाले. त्या एका वर्षात निसर्गातच नाही तर माणसे, कुत्री, जनावरे, पशुपक्षी यांच्यातही ते रमले. त्यांच्या या अनुभवाचा फायदा त्यांना 'इर्जिक' लिहिताना झाला.{{संदर्भ}}
==नोकरी==
बी.एस्‌सी. झाल्यावर अरुण जाखडे 'कायनेटिक इंजिनिरिंग'मध्ये नोकरीला लागले. काही काळाने कायनेटिक सोडून ते 'कायनेटिक' सोडून 'ड्रिल्को मेटल कार्बाईड'मध्ये आले. मेटलर्जीच्या परीक्षा देणे शक्य व्हावे म्हणून 'ड्रिल्को' सोडून १९८२ साली ते पुण्याला 'बजाज टेम्पो'त आले.{{संदर्भ}} कारखान्यातील कामगारांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी अरुण जाखडे यांनी १९८८ मध्ये ‘पद्मगंधा’चा पहिला दिवाळी अंक काढला.{{संदर्भ}}
==अरुण जाखडे यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके{{संदर्भ}}==
* [[इर्जिक]] (लोकसत्तेतल्या पहिल्या वर्षी दर महिन्याला एकदा आणि दुसऱ्या वर्षी महिन्यातून दोनदा प्रकाशित होणाऱ्या स्तंभलेखनातील लेखांचा संग्रह)
* धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
* पाचरुट (कादंबरी)
* पावसाचे विज्ञान (बालसाहित्य)
* People's Linguistic Survey of India, दुसरा भाग - The Languages of Maharashtra - १७वा खंड (इंग्रजी, सहलेखक : [[गणेश देवी]])
* प्रयोगशाळेत काम कसे करावे
* भारताचा स्वातंत्र्यलढा
* भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण
* विश्वरूपी रबर
* शोधवेडाच्या कथा
* हुसेनभाई बाताड्या (कादंबरी)
==अरुण जाखडे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान{{संदर्भ}}==
* वर्षातील उत्तम स्तंलेखन म्हणून मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा आणि [[महाराष्ट्र साहित्य परि़षद]]ेचा पुरस्कार.
== संदर्भ ==
{{संदर्भ यादी}}
{{DEFAULTSORT: जाखडे, अरुण}}
[[वर्ग: पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग : मराठी लेखक]]
q6224iut26oizwk3ze3stmqvpcq2ptp
गडचांदूर
0
258532
2581814
2538654
2025-06-22T14:16:52Z
2409:40C2:10C:76BA:8000:0:0:0
2581814
wikitext
text/x-wiki
{{Infobox settlement
| name = गडचांदूर
| native_name =
| native_name_lang = मराठी
| other_name =
| nickname = सिमेंट शहर
| settlement_type = औद्योगिक नगरी, नगरपालिका
| image_skyline =
| image_alt =
| image_caption =
| pushpin_map = India Maharashtra
| pushpin_label_position = right
| pushpin_map_alt =
| pushpin_map_caption = Location in Maharashtra, India
| coordinates = {{coord|19|43|N|79|10|E|display=inline,title}}
| subdivision_type = Country
| subdivision_name = {{flag|India}}
| subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]]
| subdivision_name1 = [[महाराष्ट्र]]
| subdivision_type2 = [[भारतातील_जिल्ह्यांची_यादी|जिल्हा]]
| subdivision_name2 = [[चंद्रपूर]]
| established_title = <!-- Established -->
| established_date =
| founder =
| named_for = माणिकगढ़ किल्ला
| government_type = City Council
| governing_body = GMC
| unit_pref = Metric
| area_footnotes =
| area_rank =
| area_total_km2 =
| elevation_footnotes =
| elevation_m =
| population_total =
| population_rank =
| population_density_km2 =
| population_demonym =
| population_footnotes =
| demographics_type1 =
| demographics1_title1 = भाषा
| demographics1_info1 = [[मराठी भाषा|मराठी]]
| timezone1 =
| utc_offset1 = +५:३०
| postal_code_type = <!-- [[Postal Index Number|PIN]] -->
| postal_code = ४४२९०८
| registration_plate = महा ३४
| website =
| footnotes =
}}
'''गडचांदूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातलया [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]] एक शहर आणि नगरपरिषद [[भारत|आहे]] . गडचांदूरचे नाव आधी चांदुर असे होते पण इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुर वरून हे गडचांदूर करण्यात आले.
गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स,अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत,म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक सिमेंट नगर सुद्धा म्हणले जाते. गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे.
== वाहतूक ==
राज्य परिवहन (एसटी) व [[नागपूर|नागपुरला]] जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्थानक आहे, परंतु सध्या हे स्थानक केवळ मालगाड्या वापरतात.
== शिक्षण ==
* दिल्ली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर
* विदर्भ शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* लाल बहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर
* चटप आश्रम विद्यालय, गडचांदूर
* गोल्डन किड्स अकॅडमी, गडचांदूर
* रामानुजन अकॅडेमि ऑफ मॅथमॅटिक्स, गडचांदूर
# अंबुज विद्यानिकेतन, उप्परवाही
== महत्वाची ठिकाणे ==
[[गोंड|गोंडवाना राजवंश]] व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचांदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे.
* शंकर देवाचे देऊळ
* विष्णू देवाचे देऊळ
* बौद्ध विहारांचे अवशेष
* माणिकगड किल्ला
* अमलनाला धरण
* स्वामी अयप्पा मंदिर
== गडचांदूरच्या आसपासची गावे ==
* थुत्रा (१.४ किमी)
* खिरडी (५.० किमी)
* बीबी (४.९ किमी)
* हरडोना ख. (५ किमी)
* नोकरी (पालगाव) (६.१ किमी)
* बैलमपूर (५ किमी)
== जवळपासची शहरे ==
* नांदा (७ किमी)
* जिवती (२०.८ किमी)
* [[कोरपना]](१९.३ किमी)
* [[राजुरा]] (२१.० किमी)
* [[बल्लारपूर]] (२३.५ किमी),
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
* [http://m.timesofindia.com/city/nagpur/NCP-wins-7-seats-in-first-Gadchandur-civic-polls/articleshow/45946957.cms]
77mp1lyu64s96s6prmxbyseoxev0s53
2581871
2581814
2025-06-22T23:03:06Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
/* गडचांदूरच्या आसपासची गावे */
2581871
wikitext
text/x-wiki
{{Infobox settlement
| name = गडचांदूर
| native_name =
| native_name_lang = मराठी
| other_name =
| nickname = सिमेंट शहर
| settlement_type = औद्योगिक नगरी, नगरपालिका
| image_skyline =
| image_alt =
| image_caption =
| pushpin_map = India Maharashtra
| pushpin_label_position = right
| pushpin_map_alt =
| pushpin_map_caption = Location in Maharashtra, India
| coordinates = {{coord|19|43|N|79|10|E|display=inline,title}}
| subdivision_type = Country
| subdivision_name = {{flag|India}}
| subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]]
| subdivision_name1 = [[महाराष्ट्र]]
| subdivision_type2 = [[भारतातील_जिल्ह्यांची_यादी|जिल्हा]]
| subdivision_name2 = [[चंद्रपूर]]
| established_title = <!-- Established -->
| established_date =
| founder =
| named_for = माणिकगढ़ किल्ला
| government_type = City Council
| governing_body = GMC
| unit_pref = Metric
| area_footnotes =
| area_rank =
| area_total_km2 =
| elevation_footnotes =
| elevation_m =
| population_total =
| population_rank =
| population_density_km2 =
| population_demonym =
| population_footnotes =
| demographics_type1 =
| demographics1_title1 = भाषा
| demographics1_info1 = [[मराठी भाषा|मराठी]]
| timezone1 =
| utc_offset1 = +५:३०
| postal_code_type = <!-- [[Postal Index Number|PIN]] -->
| postal_code = ४४२९०८
| registration_plate = महा ३४
| website =
| footnotes =
}}
'''गडचांदूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातलया [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]] एक शहर आणि नगरपरिषद [[भारत|आहे]] . गडचांदूरचे नाव आधी चांदुर असे होते पण इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुर वरून हे गडचांदूर करण्यात आले.
गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स,अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत,म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक सिमेंट नगर सुद्धा म्हणले जाते. गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे.
== वाहतूक ==
राज्य परिवहन (एसटी) व [[नागपूर|नागपुरला]] जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्थानक आहे, परंतु सध्या हे स्थानक केवळ मालगाड्या वापरतात.
== शिक्षण ==
* दिल्ली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर
* विदर्भ शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* लाल बहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर
* चटप आश्रम विद्यालय, गडचांदूर
* गोल्डन किड्स अकॅडमी, गडचांदूर
* रामानुजन अकॅडेमि ऑफ मॅथमॅटिक्स, गडचांदूर
# अंबुज विद्यानिकेतन, उप्परवाही
== महत्वाची ठिकाणे ==
[[गोंड|गोंडवाना राजवंश]] व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचांदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे.
* शंकर देवाचे देऊळ
* विष्णू देवाचे देऊळ
* बौद्ध विहारांचे अवशेष
* माणिकगड किल्ला
* अमलनाला धरण
* स्वामी अयप्पा मंदिर
== गडचांदूरच्या आसपासची गावे ==
* थुत्रा (१.४ किमी)
* खिरडी (५.० किमी)
* बीबी (४.९ किमी)
* हरडोना ख. (५ किमी)
* नोकारी (पालगाव) (६.१ किमी)
* बैलमपूर (५ किमी)
== जवळपासची शहरे ==
* नांदा (७ किमी)
* जिवती (२०.८ किमी)
* [[कोरपना]](१९.३ किमी)
* [[राजुरा]] (२१.० किमी)
* [[बल्लारपूर]] (२३.५ किमी),
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
* [http://m.timesofindia.com/city/nagpur/NCP-wins-7-seats-in-first-Gadchandur-civic-polls/articleshow/45946957.cms]
rktlxlmkoyx7oxm3mb0l2tcw2wsmznt
2581872
2581871
2025-06-22T23:04:19Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
2581872
wikitext
text/x-wiki
{{Infobox settlement
| name = गडचांदूर
| native_name =
| native_name_lang = मराठी
| other_name =
| nickname = सिमेंट शहर
| settlement_type = औद्योगिक नगरी, नगरपालिका
| image_skyline =
| image_alt =
| image_caption =
| pushpin_map = India Maharashtra
| pushpin_label_position = right
| pushpin_map_alt =
| pushpin_map_caption = Location in Maharashtra, India
| coordinates = {{coord|19|43|N|79|10|E|display=inline,title}}
| subdivision_type = Country
| subdivision_name = {{flag|India}}
| subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]]
| subdivision_name1 = [[महाराष्ट्र]]
| subdivision_type2 = [[भारतातील_जिल्ह्यांची_यादी|जिल्हा]]
| subdivision_name2 = [[चंद्रपूर]]
| established_title = <!-- Established -->
| established_date =
| founder =
| named_for = माणिकगढ़ किल्ला
| government_type = City Council
| governing_body = GMC
| unit_pref = Metric
| area_footnotes =
| area_rank =
| area_total_km2 =
| elevation_footnotes =
| elevation_m =
| population_total =
| population_rank =
| population_density_km2 =
| population_demonym =
| population_footnotes =
| demographics_type1 =
| demographics1_title1 = भाषा
| demographics1_info1 = [[मराठी भाषा|मराठी]]
| timezone1 =
| utc_offset1 = +५:३०
| postal_code_type = <!-- [[Postal Index Number|PIN]] -->
| postal_code = ४४२९०८
| registration_plate = महा ३४
| website =
| footnotes =
}}
'''गडचांदूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातलया [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]] एक शहर आणि नगरपरिषद [[भारत|आहे]] . गडचांदूरचे नाव आधी चांदुर असे होते पण इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुर वरुन हे गडचांदूर करण्यात आले.
गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत, म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक '''सिमेंटनगरी''' सुद्धा म्हणले जाते. गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे.
== वाहतूक ==
राज्य परिवहन (एसटी) व [[नागपूर|नागपुरला]] जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्थानक आहे, परंतु सध्या हे स्थानक केवळ मालगाड्या वापरतात.
== शिक्षण ==
* दिल्ली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर
* विदर्भ शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* लाल बहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर
* चटप आश्रम विद्यालय, गडचांदूर
* गोल्डन किड्स अकॅडमी, गडचांदूर
* रामानुजन अकॅडेमि ऑफ मॅथमॅटिक्स, गडचांदूर
# अंबुज विद्यानिकेतन, उप्परवाही
== महत्वाची ठिकाणे ==
[[गोंड|गोंडवाना राजवंश]] व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचांदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे.
* शंकर देवाचे देऊळ
* विष्णू देवाचे देऊळ
* बौद्ध विहारांचे अवशेष
* माणिकगड किल्ला
* अमलनाला धरण
* स्वामी अयप्पा मंदिर
== गडचांदूरच्या आसपासची गावे ==
* थुत्रा (१.४ किमी)
* खिरडी (५.० किमी)
* बीबी (४.९ किमी)
* हरडोना ख. (५ किमी)
* नोकारी (पालगाव) (६.१ किमी)
* बैलमपूर (५ किमी)
== जवळपासची शहरे ==
* नांदा (७ किमी)
* जिवती (२०.८ किमी)
* [[कोरपना]](१९.३ किमी)
* [[राजुरा]] (२१.० किमी)
* [[बल्लारपूर]] (२३.५ किमी),
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
* [http://m.timesofindia.com/city/nagpur/NCP-wins-7-seats-in-first-Gadchandur-civic-polls/articleshow/45946957.cms]
3cemlqakywr2v9xp83bcyuf8ajq7y4h
2581873
2581872
2025-06-22T23:04:21Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — योग्य उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य उकार|अधिक माहिती]])
2581873
wikitext
text/x-wiki
{{Infobox settlement
| name = गडचांदूर
| native_name =
| native_name_lang = मराठी
| other_name =
| nickname = सिमेंट शहर
| settlement_type = औद्योगिक नगरी, नगरपालिका
| image_skyline =
| image_alt =
| image_caption =
| pushpin_map = India Maharashtra
| pushpin_label_position = right
| pushpin_map_alt =
| pushpin_map_caption = Location in Maharashtra, India
| coordinates = {{coord|19|43|N|79|10|E|display=inline,title}}
| subdivision_type = Country
| subdivision_name = {{flag|India}}
| subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]]
| subdivision_name1 = [[महाराष्ट्र]]
| subdivision_type2 = [[भारतातील_जिल्ह्यांची_यादी|जिल्हा]]
| subdivision_name2 = [[चंद्रपूर]]
| established_title = <!-- Established -->
| established_date =
| founder =
| named_for = माणिकगढ़ किल्ला
| government_type = City Council
| governing_body = GMC
| unit_pref = Metric
| area_footnotes =
| area_rank =
| area_total_km2 =
| elevation_footnotes =
| elevation_m =
| population_total =
| population_rank =
| population_density_km2 =
| population_demonym =
| population_footnotes =
| demographics_type1 =
| demographics1_title1 = भाषा
| demographics1_info1 = [[मराठी भाषा|मराठी]]
| timezone1 =
| utc_offset1 = +५:३०
| postal_code_type = <!-- [[Postal Index Number|PIN]] -->
| postal_code = ४४२९०८
| registration_plate = महा ३४
| website =
| footnotes =
}}
'''गडचांदूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातलया [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]] एक शहर आणि नगरपरिषद [[भारत|आहे]] . गडचांदूरचे नाव आधी चांदुर असे होते पण इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुर वरून हे गडचांदूर करण्यात आले.
गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत, म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक '''सिमेंटनगरी''' सुद्धा म्हणले जाते. गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे.
== वाहतूक ==
राज्य परिवहन (एसटी) व [[नागपूर|नागपुरला]] जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्थानक आहे, परंतु सध्या हे स्थानक केवळ मालगाड्या वापरतात.
== शिक्षण ==
* दिल्ली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर
* विदर्भ शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* लाल बहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर
* चटप आश्रम विद्यालय, गडचांदूर
* गोल्डन किड्स अकॅडमी, गडचांदूर
* रामानुजन अकॅडेमि ऑफ मॅथमॅटिक्स, गडचांदूर
# अंबुज विद्यानिकेतन, उप्परवाही
== महत्वाची ठिकाणे ==
[[गोंड|गोंडवाना राजवंश]] व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचांदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे.
* शंकर देवाचे देऊळ
* विष्णू देवाचे देऊळ
* बौद्ध विहारांचे अवशेष
* माणिकगड किल्ला
* अमलनाला धरण
* स्वामी अयप्पा मंदिर
== गडचांदूरच्या आसपासची गावे ==
* थुत्रा (१.४ किमी)
* खिरडी (५.० किमी)
* बीबी (४.९ किमी)
* हरडोना ख. (५ किमी)
* नोकारी (पालगाव) (६.१ किमी)
* बैलमपूर (५ किमी)
== जवळपासची शहरे ==
* नांदा (७ किमी)
* जिवती (२०.८ किमी)
* [[कोरपना]](१९.३ किमी)
* [[राजुरा]] (२१.० किमी)
* [[बल्लारपूर]] (२३.५ किमी),
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
* [http://m.timesofindia.com/city/nagpur/NCP-wins-7-seats-in-first-Gadchandur-civic-polls/articleshow/45946957.cms]
jwe71y688ixidx8offn5x48letv75c5
2581874
2581873
2025-06-22T23:05:24Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
2581874
wikitext
text/x-wiki
{{Infobox settlement
| name = गडचांदूर
| native_name =
| native_name_lang = मराठी
| other_name =
| nickname = सिमेंट शहर
| settlement_type = औद्योगिक नगरी, नगरपालिका
| image_skyline =
| image_alt =
| image_caption =
| pushpin_map = India Maharashtra
| pushpin_label_position = right
| pushpin_map_alt =
| pushpin_map_caption = Location in Maharashtra, India
| coordinates = {{coord|19|43|N|79|10|E|display=inline,title}}
| subdivision_type = Country
| subdivision_name = {{flag|India}}
| subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]]
| subdivision_name1 = [[महाराष्ट्र]]
| subdivision_type2 = [[भारतातील_जिल्ह्यांची_यादी|जिल्हा]]
| subdivision_name2 = [[चंद्रपूर]]
| established_title = <!-- Established -->
| established_date =
| founder =
| named_for = माणिकगढ़ किल्ला
| government_type = City Council
| governing_body = GMC
| unit_pref = Metric
| area_footnotes =
| area_rank =
| area_total_km2 =
| elevation_footnotes =
| elevation_m =
| population_total =
| population_rank =
| population_density_km2 =
| population_demonym =
| population_footnotes =
| demographics_type1 =
| demographics1_title1 = भाषा
| demographics1_info1 = [[मराठी भाषा|मराठी]]
| timezone1 =
| utc_offset1 = +५:३०
| postal_code_type = <!-- [[Postal Index Number|PIN]] -->
| postal_code = ४४२९०८
| registration_plate = महा ३४
| website =
| footnotes =
}}
'''गडचांदूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातलया [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]] एक शहर आणि नगरपरिषद आहे . गडचांदूरचे नाव आधी चांदुर असे होते पण इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुर वरून हे गडचांदूर करण्यात आले.
गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत, म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक '''सिमेंटनगरी''' सुद्धा म्हणले जाते. गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे.
== वाहतूक ==
राज्य परिवहन (एसटी) व [[नागपूर|नागपुरला]] जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्थानक आहे, परंतु सध्या हे स्थानक केवळ मालगाड्या वापरतात.
== शिक्षण ==
* दिल्ली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर
* विदर्भ शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* लाल बहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर
* चटप आश्रम विद्यालय, गडचांदूर
* गोल्डन किड्स अकॅडमी, गडचांदूर
* रामानुजन अकॅडेमि ऑफ मॅथमॅटिक्स, गडचांदूर
# अंबुज विद्यानिकेतन, उप्परवाही
== महत्वाची ठिकाणे ==
[[गोंड|गोंडवाना राजवंश]] व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचांदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे.
* शंकर देवाचे देऊळ
* विष्णू देवाचे देऊळ
* बौद्ध विहारांचे अवशेष
* माणिकगड किल्ला
* अमलनाला धरण
* स्वामी अयप्पा मंदिर
== गडचांदूरच्या आसपासची गावे ==
* थुत्रा (१.४ किमी)
* खिरडी (५.० किमी)
* बीबी (४.९ किमी)
* हरडोना ख. (५ किमी)
* नोकारी (पालगाव) (६.१ किमी)
* बैलमपूर (५ किमी)
== जवळपासची शहरे ==
* नांदा (७ किमी)
* जिवती (२०.८ किमी)
* [[कोरपना]](१९.३ किमी)
* [[राजुरा]] (२१.० किमी)
* [[बल्लारपूर]] (२३.५ किमी),
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
* [http://m.timesofindia.com/city/nagpur/NCP-wins-7-seats-in-first-Gadchandur-civic-polls/articleshow/45946957.cms]
tqilf7qsrcj19qfn6cl7of24slb34z1
2581875
2581874
2025-06-22T23:09:29Z
2409:40C2:3F:50ED:8000:0:0:0
2581875
wikitext
text/x-wiki
{{Infobox settlement
| name = गडचांदूर
| native_name =
| native_name_lang = मराठी
| other_name =
| nickname = सिमेंट शहर
| settlement_type = औद्योगिक नगरी, नगरपालिका
| image_skyline =
| image_alt =
| image_caption =
| pushpin_map = India Maharashtra
| pushpin_label_position = right
| pushpin_map_alt =
| pushpin_map_caption = Location in Maharashtra, India
| coordinates = {{coord|19|43|N|79|10|E|display=inline,title}}
| subdivision_type = Country
| subdivision_name = {{flag|India}}
| subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]]
| subdivision_name1 = [[महाराष्ट्र]]
| subdivision_type2 = [[भारतातील_जिल्ह्यांची_यादी|जिल्हा]]
| subdivision_name2 = [[चंद्रपूर]]
| established_title = <!-- Established -->
| established_date =
| founder =
| named_for = माणिकगढ़ किल्ला
| government_type = City Council
| governing_body = GMC
| unit_pref = Metric
| area_footnotes =
| area_rank =
| area_total_km2 =
| elevation_footnotes =
| elevation_m =
| population_total =
| population_rank =
| population_density_km2 =
| population_demonym =
| population_footnotes =
| demographics_type1 =
| demographics1_title1 = भाषा
| demographics1_info1 = [[मराठी भाषा|मराठी]]
| timezone1 =
| utc_offset1 = +५:३०
| postal_code_type = <!-- [[Postal Index Number|PIN]] -->
| postal_code = ४४२९०८
| registration_plate = महा ३४
| website =
| footnotes =
}}
'''गडचांदूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातलया [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]] एक शहर आणि नगरपरिषद आहे . गडचांदूरचे नाव अगोदर चांदुर असे होते पण, इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुर वरुन हे गडचांदूर करण्यात आले.
गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत, म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक '''सिमेंटनगरी''' सुद्धा म्हणले जाते. गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे.
== वाहतूक ==
राज्य परिवहन (एसटी) व [[नागपूर|नागपुरला]] जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्थानक आहे, परंतु सध्या हे स्थानक केवळ मालगाड्या वापरतात.
== शिक्षण ==
* दिल्ली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर
* विदर्भ शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* लाल बहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर
* चटप आश्रम विद्यालय, गडचांदूर
* गोल्डन किड्स अकॅडमी, गडचांदूर
* रामानुजन अकॅडेमि ऑफ मॅथमॅटिक्स, गडचांदूर
# अंबुज विद्यानिकेतन, उप्परवाही
== महत्वाची ठिकाणे ==
[[गोंड|गोंडवाना राजवंश]] व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचांदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे.
* शंकर देवाचे देऊळ
* विष्णू देवाचे देऊळ
* बौद्ध विहारांचे अवशेष
* माणिकगड किल्ला
* अमलनाला धरण
* स्वामी अयप्पा मंदिर
== गडचांदूरच्या आसपासची गावे ==
* थुत्रा (१.४ किमी)
* खिरडी (५.० किमी)
* बीबी (४.९ किमी)
* हरडोना ख. (५ किमी)
* नोकारी (पालगाव) (६.१ किमी)
* बैलमपूर (५ किमी)
== जवळपासची शहरे ==
* नांदा (७ किमी)
* जिवती (२०.८ किमी)
* [[कोरपना]](१९.३ किमी)
* [[राजुरा]] (२१.० किमी)
* [[बल्लारपूर]] (२३.५ किमी),
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
* [http://m.timesofindia.com/city/nagpur/NCP-wins-7-seats-in-first-Gadchandur-civic-polls/articleshow/45946957.cms]
dcme603zksn7hqylxiy6ph7y0b9y48p
2581876
2581875
2025-06-22T23:09:30Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — योग्य उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य उकार|अधिक माहिती]])
2581876
wikitext
text/x-wiki
{{Infobox settlement
| name = गडचांदूर
| native_name =
| native_name_lang = मराठी
| other_name =
| nickname = सिमेंट शहर
| settlement_type = औद्योगिक नगरी, नगरपालिका
| image_skyline =
| image_alt =
| image_caption =
| pushpin_map = India Maharashtra
| pushpin_label_position = right
| pushpin_map_alt =
| pushpin_map_caption = Location in Maharashtra, India
| coordinates = {{coord|19|43|N|79|10|E|display=inline,title}}
| subdivision_type = Country
| subdivision_name = {{flag|India}}
| subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]]
| subdivision_name1 = [[महाराष्ट्र]]
| subdivision_type2 = [[भारतातील_जिल्ह्यांची_यादी|जिल्हा]]
| subdivision_name2 = [[चंद्रपूर]]
| established_title = <!-- Established -->
| established_date =
| founder =
| named_for = माणिकगढ़ किल्ला
| government_type = City Council
| governing_body = GMC
| unit_pref = Metric
| area_footnotes =
| area_rank =
| area_total_km2 =
| elevation_footnotes =
| elevation_m =
| population_total =
| population_rank =
| population_density_km2 =
| population_demonym =
| population_footnotes =
| demographics_type1 =
| demographics1_title1 = भाषा
| demographics1_info1 = [[मराठी भाषा|मराठी]]
| timezone1 =
| utc_offset1 = +५:३०
| postal_code_type = <!-- [[Postal Index Number|PIN]] -->
| postal_code = ४४२९०८
| registration_plate = महा ३४
| website =
| footnotes =
}}
'''गडचांदूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातलया [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]] एक शहर आणि नगरपरिषद आहे . गडचांदूरचे नाव अगोदर चांदुर असे होते पण, इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुर वरून हे गडचांदूर करण्यात आले.
गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत, म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक '''सिमेंटनगरी''' सुद्धा म्हणले जाते. गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे.
== वाहतूक ==
राज्य परिवहन (एसटी) व [[नागपूर|नागपुरला]] जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्थानक आहे, परंतु सध्या हे स्थानक केवळ मालगाड्या वापरतात.
== शिक्षण ==
* दिल्ली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर
* विदर्भ शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* लाल बहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर
* चटप आश्रम विद्यालय, गडचांदूर
* गोल्डन किड्स अकॅडमी, गडचांदूर
* रामानुजन अकॅडेमि ऑफ मॅथमॅटिक्स, गडचांदूर
# अंबुज विद्यानिकेतन, उप्परवाही
== महत्वाची ठिकाणे ==
[[गोंड|गोंडवाना राजवंश]] व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचांदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे.
* शंकर देवाचे देऊळ
* विष्णू देवाचे देऊळ
* बौद्ध विहारांचे अवशेष
* माणिकगड किल्ला
* अमलनाला धरण
* स्वामी अयप्पा मंदिर
== गडचांदूरच्या आसपासची गावे ==
* थुत्रा (१.४ किमी)
* खिरडी (५.० किमी)
* बीबी (४.९ किमी)
* हरडोना ख. (५ किमी)
* नोकारी (पालगाव) (६.१ किमी)
* बैलमपूर (५ किमी)
== जवळपासची शहरे ==
* नांदा (७ किमी)
* जिवती (२०.८ किमी)
* [[कोरपना]](१९.३ किमी)
* [[राजुरा]] (२१.० किमी)
* [[बल्लारपूर]] (२३.५ किमी),
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
* [http://m.timesofindia.com/city/nagpur/NCP-wins-7-seats-in-first-Gadchandur-civic-polls/articleshow/45946957.cms]
mph8spscxxqrvhkie8ixlwiix2jd4wq
अलीपूर (बाभुळगाव)
0
264955
2581798
2554479
2025-06-22T12:56:18Z
नरेश सावे
88037
2581798
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''अलीपूर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' अलीपूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव|बाभुळगाव तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
6bekdnjy5mdj5pns1vu1yog1ic1tq3w
आलेगाव (बाभुळगाव)
0
264956
2581797
1983011
2025-06-22T12:56:02Z
नरेश सावे
88037
2581797
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''आलेगाव'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' आलेगाव''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव|बाभुळगाव तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
rajgm5gt4vgsnu02t52jax4qncgcokz
अल्लीपूर
0
264957
2581800
2581305
2025-06-22T12:56:37Z
नरेश सावे
88037
2581800
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''अल्लीपुर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' अल्लीपुर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
ov6cpl493g8k2u5wwygyyz75h5yw6sx
अमरावती (बाभुळगाव)
0
264958
2581801
2493326
2025-06-22T12:56:52Z
नरेश सावे
88037
2581801
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''अमरावती'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' अमरावती''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]][[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
77q90rr38yy35ck1f5d3ylsdz1gmjob
आंजणगाव (बाभुळगाव)
0
264959
2581802
2493327
2025-06-22T12:57:09Z
नरेश सावे
88037
2581802
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''आंजणगाव'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' आंजणगाव''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
ns8mfvfgyk0177vb10kmq9gulxacxib
अंतरगाव (बाभुळगाव)
0
264960
2581803
2492754
2025-06-22T12:57:23Z
नरेश सावे
88037
2581803
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''अंतरगाव'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' अंतरगाव''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
ray4yv9mne9ale0u5ze2vjgo6dczjp7
आसेगावदेवी
0
264961
2582056
1983020
2025-06-23T11:00:24Z
नरेश सावे
88037
2582056
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''आसेगावदेवी'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' आसेगावदेवी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
0081twc3lu3lrr50lgvftcbrufgbz5b
अष्टरामपूर
0
264962
2582055
2164218
2025-06-23T11:00:09Z
नरेश सावे
88037
2582055
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''अष्टरामपूर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' अष्टरामपूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
3l0b2u24ztcminpgi8210chwtt70bpg
औरंगपूर (बाभुळगाव)
0
264963
2582054
1983101
2025-06-23T10:59:39Z
नरेश सावे
88037
2582054
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''औरंगपूर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' औरंगपूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
al334aftjg3uratsawmw4ry0gv2l23b
बागापूर (बाभुळगाव)
0
264965
2582052
2580060
2025-06-23T10:58:53Z
नरेश सावे
88037
2582052
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''बागापूर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' बागापूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे अंजनगाव,चिमणापूर,दिघी,गळव्हा.==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
6s53ivvkebqtr4xq459r3vd64xz17tj
बागवाडी (बाभुळगाव)
0
264966
2582051
2493331
2025-06-23T10:58:40Z
नरेश सावे
88037
2582051
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''बागवाडी'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' बागवाडी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
t2fmmruj85go6ac02l2vhn4xm97ix1r
बारड (बाभुळगाव)
0
264967
2582050
2493333
2025-06-23T10:58:28Z
नरेश सावे
88037
2582050
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''बारड'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' बारड''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
km1vnxmeww43yr06hlkqp4zfnu0hi04
भैयापूर
0
264968
2582049
2493338
2025-06-23T10:58:14Z
नरेश सावे
88037
2582049
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''भैयापूर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' भैयापूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
e7esvap7zmrpu688oj52ouz8h3i07of
भातमार्ग
0
264969
2582048
2493335
2025-06-23T10:58:01Z
नरेश सावे
88037
2582048
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''भातमार्ग'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' भातमार्ग''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
nqfyohq3zqux39custwmgg2bed9od42
भिळुकसा
0
264994
2582047
1984233
2025-06-23T10:57:48Z
नरेश सावे
88037
2582047
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''भिळुकसा'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' भिळुकसा''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
j1oslyay4ck9gmitulvospwewtee7rx
बोरगाव (बाभुळगाव)
0
264995
2582046
1984170
2025-06-23T10:57:31Z
नरेश सावे
88037
2582046
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''बोरगाव'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' बोरगाव''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
jphm78yk7ltm9on0qq258hkob5i7w9u
चांदपूर
0
264996
2582045
1983462
2025-06-23T10:57:18Z
नरेश सावे
88037
2582045
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''चांदपूर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' चांदपूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
4oyr0jw86n2i3j4ec0z2l06p9ja4hvx
चेंडकपूर
0
264997
2582044
1983529
2025-06-23T10:57:05Z
नरेश सावे
88037
2582044
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''चेंडकपुर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' चेंडकपुर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
9xyyu6f6t1t4fx5xwzpwso2u1pbbskd
चिमणापूर
0
264998
2582042
1983518
2025-06-23T10:56:51Z
नरेश सावे
88037
2582042
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''चिमणापूर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=बाभुळगाव
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' चिमणापूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
99q5spoaebcb4s5wb7f3o8szfycvkg1
येरंडा
0
266938
2581783
1984450
2025-06-22T12:47:21Z
नरेश सावे
88037
2581783
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''येरंडा'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' येरंडा''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
pzghelz65tvd5u1l3n5hxrp35jtpjr5
येळदरी
0
266939
2581784
1984454
2025-06-22T12:47:43Z
नरेश सावे
88037
2581784
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''येळदरी'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' येळदरी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
r1f48a50yt55oxy221crwfvtl0rhggv
येहाळा
0
266941
2581785
1984462
2025-06-22T12:47:56Z
नरेश सावे
88037
2581785
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''येहाळा'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' येहाळा''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
0omnkveuhb8rnei9309nstbg1w4q1ih
वेणी खुर्द
0
266943
2581786
1984722
2025-06-22T12:48:09Z
नरेश सावे
88037
2581786
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वेणी खुर्द'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वेणी खुर्द''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
glofx2ldibpwjcxz02fwm202nv71jun
वारवाट
0
266944
2581787
1984686
2025-06-22T12:48:24Z
नरेश सावे
88037
2581787
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वारवाट'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वारवाट''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
finktmuaoi3ryzhnieagbd80iqgok90
वारुड (पुसद)
0
266945
2581788
1984690
2025-06-22T12:48:39Z
नरेश सावे
88037
2581788
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वारुड'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वारुड''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
em52o0u78znnvw4az32cypmts4iq8rq
वनवारळा
0
266977
2581789
1984600
2025-06-22T12:48:54Z
नरेश सावे
88037
2581789
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वनवारळा'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वनवारळा''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
qy54s4tkft6caqqzalnb00yh1as3pm7
वामनवाडी
0
266978
2581792
2471642
2025-06-22T12:49:21Z
नरेश सावे
88037
2581792
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वामनवाडी'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वामनवाडी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव डोंगरात आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
2885u0zjjccaaz3to91oqlwdmhhthsp
वाळतुर तांबडे
0
266979
2581791
1984701
2025-06-22T12:49:07Z
नरेश सावे
88037
2581791
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वाळतुर तांबडे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वाळतुर तांबडे''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
d9yj8f3rz2yr5r7vv59c489wmxrrysq
वाळतुर
0
266980
2581793
1984700
2025-06-22T12:49:36Z
नरेश सावे
88037
2581793
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वाळतुर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वाळतुर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
3gh8adgjky64br33icust93y94zabc7
वाघजाळी
0
266981
2581794
1984634
2025-06-22T12:49:49Z
नरेश सावे
88037
2581794
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वाघजाळी'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वाघजाळी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
7v6hujwzgm2r1tc4we85fusxy55pf4e
वडसड
0
266982
2581795
1984598
2025-06-22T12:50:03Z
नरेश सावे
88037
2581795
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वडसड'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पुसद
| जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/२९
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वडसड''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[पुसद]] तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पुसद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]]
imkk2r6v7sm0gkw1t47l1rhi0l8y9qb
झी चित्रमंदिर
0
279045
2581822
2581777
2025-06-22T14:33:24Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/27.97.85.152|27.97.85.152]] ([[User talk:27.97.85.152|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:103.185.174.188|103.185.174.188]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2579141
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी
|नाव = झी चित्रमंदिर
|चित्र = Zee Chitramandir 2025.svg
|चित्रसाईज = 200px
|चित्र२ = Zee Chitramandir logo.png
|सुरुवात = ९ एप्रिल २०२१
|शेवटचे_प्रसारण =
|चित्र_प्रकार =
|प्रेक्षक_संख्या =
|प्रेक्षक_संख्या_सध्या =
|प्रेक्षक_संख्या_माहिती =
|नेटवर्क = [[झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस]]
|मालक =
|ब्रीदवाक्य =
|देश = [[भारत]]
|प्रसारण क्षेत्र =
|मुख्यालय =
|जुने नाव =
|बदललेले नाव =
|भगिनी वाहिनी = [[झी मराठी]], [[झी युवा]], [[झी टॉकीज]], [[झी २४ तास]], [[झी वाजवा]]
|प्रसारण वेळ =
|संकेतस्थळ =
}}
'''झी चित्रमंदिर''' ही [[झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस]]ची मराठीमधील फ्री टू एर वाहिनी असून ज्यावर [[झी मराठी]] वाहिनीवरील जुन्या मालिकांचे प्रसारण केले जाते.
== प्रसारित मालिका ==
{|class="wikitable sortable"
!प्रसारित दिनांक
!मालिका
!वेळ
|-
|rowspan="2"|२० जानेवारी २०२५
|''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]''
|दुपारी १२.३० वाजता
|-
|''[[असंभव (मालिका)|असंभव]]''
|दुपारी १.३० वाजता
|-
|५ मे २०२५
|''[[मन उडू उडू झालं]]''
|संध्या. ६.३० वाजता
|-
|१६ फेब्रुवारी २०२४
|''[[होणार सून मी ह्या घरची]]''
|संध्या. ७ वाजता
|-
|८ जुलै २०२४
|''[[तू चाल पुढं]]''
|संध्या. ७.३० वाजता
|-
|१७ फेब्रुवारी २०२५
|''[[सातव्या मुलीची सातवी मुलगी]]''
|रात्री ८ वाजता
|-
|rowspan="3"|८ जुलै २०२४
|''[[माझी तुझी रेशीमगाठ]]''
|रात्री ८.३० वाजता
|-
|''[[नवा गडी नवं राज्य]]''
|रात्री ९ वाजता
|-
|''[[काहे दिया परदेस]]''
|रात्री ९.३० वाजता
|-
|१६ मे २०२५
|''[[देवमाणूस २]]''
|रात्री १० वाजता
|-
|८ जुलै २०२४
|''[[दार उघड बये (मालिका)|दार उघड बये]]''
|रात्री १०.३० वाजता
|-
|१४ एप्रिल २०२३
|''[[जय भीम: एका महानायकाची गाथा]]''
|रात्री ११ वाजता
|}
== पूर्व प्रसारित मालिका ==
{|class="wikitable sortable"
!प्रसारित दिनांक
!मालिका
!वेळ
!अंतिम दिनांक
|-
|rowspan="2"|२२ नोव्हेंबर २०२१
|''[[स्वराज्यरक्षक संभाजी]]''
|रात्री ८ वाजता
|१८ फेब्रुवारी २०२३
|-
|''[[जय मल्हार]]''
|रात्री ९ वाजता
|२५ मार्च २०२३
|-
|४ जुलै २०२२
|''[[तुझ्यात जीव रंगला]]''
|संध्या. ७ वाजता
|२४ मे २०२४
|-
|rowspan="2"|२० फेब्रुवारी २०२३
|''[[लागिरं झालं जी]]''
|रात्री ८ वाजता
|१५ फेब्रुवारी २०२४
|-
|''[[रात्रीस खेळ चाले]]''
|रात्री १० वाजता
|१ जुलै २०२३
|-
|२७ मार्च २०२३
|''[[माझ्या नवऱ्याची बायको]]''
|रात्री ९ वाजता
|१९ जानेवारी २०२५
|-
|rowspan="4"|३ जुलै २०२३
|''[[वहिनीसाहेब]]''
|दुपारी १ वाजता
|५ जुलै २०२४
|-
|''[[भाग्यलक्ष्मी (मालिका)|भाग्यलक्ष्मी]]''
|दुपारी २ वाजता
|१५ फेब्रुवारी २०२४
|-
|''[[तू तिथे मी]]''
|संध्या. ७ वाजता
|६ जून २०२४
|-
|''[[रात्रीस खेळ चाले २]]''
|rowspan="2"|रात्री १०.३० वाजता
|२५ जानेवारी २०२४
|-
|२६ जानेवारी २०२४
|''[[रात्रीस खेळ चाले ३]]''
|२४ मे २०२४
|-
|१६ फेब्रुवारी २०२४
|''[[कुंकू (मालिका)|कुंकू]]''
|दुपारी १.३० वाजता
|१६ मार्च २०२५
|-
|२७ मे २०२४
|''[[जाऊ बाई गावात]]''
|दुपारी २.३० वाजता
|२८ जुलै २०२४
|-
|७ जून २०२४
|''[[तुला पाहते रे]]''
|संध्या. ७ वाजता
|१६ फेब्रुवारी २०२५
|-
|rowspan="2"|८ जुलै २०२४
|''[[मिसेस मुख्यमंत्री]]''
|संध्या. ६.३० वाजता
|२ मे २०२५
|-
|''[[देवमाणूस]]''
|रात्री १० वाजता
|१५ मे २०२५
|}
== वेळेत बदल ==
{| class="wikitable sortable"
!प्रसारित दिनांक
!जुनी वेळ
!मालिका
!नवी वेळ
|-
|rowspan="2"|१८ एप्रिल २०२२
|संध्या. ७ वाजता
|''[[जय मल्हार]]''
|रात्री ९ वाजता
|-
|रात्री ८.३० वाजता
|''[[स्वराज्यरक्षक संभाजी]]''
|रात्री ८ वाजता
|-
|१४ एप्रिल २०२३
|रात्री १० वाजता
|rowspan="2"|''[[रात्रीस खेळ चाले]]''
|रात्री ११ वाजता
|-
|५ मे २०२३
|रात्री ११ वाजता
|रात्री १०.३० वाजता
|-
|३ जुलै २०२३
|संध्या. ७ वाजता
|rowspan="2"|''[[तुझ्यात जीव रंगला]]''
|दुपारी ३ वाजता
|-
|rowspan="2"|१६ फेब्रुवारी २०२४
|दुपारी ३ वाजता
|दुपारी २.३० वाजता
|-
|दुपारी १ वाजता
|''[[वहिनीसाहेब]]''
|दुपारी १२.३० वाजता
|-
|rowspan="2"|८ जुलै २०२४
|रात्री ९ वाजता
|''[[माझ्या नवऱ्याची बायको]]''
|दुपारी १२.३० वाजता
|-
|रात्री १० वाजता
|''[[जय भीम: एका महानायकाची गाथा]]''
|रात्री ११ वाजता
|-
|१६ डिसेंबर २०२४
|दुपारी १.३० वाजता
|''[[कुंकू (मालिका)|कुंकू]]''
|दुपारी २.३० वाजता
|-
|१७ फेब्रुवारी २०२५
|रात्री ८ वाजता
|''[[होणार सून मी ह्या घरची]]''
|संध्या. ७ वाजता
|}
[[वर्ग:झी प्रादेशिक वाहिन्या]]
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]]
a3uoa5bv68pv4ekejoya7r7q3j4biu0
वालड
0
281197
2581865
2475914
2025-06-22T18:03:39Z
45.252.72.141
वालाद ऐवजी वाळद हे नाव आहे
2581865
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वालड'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= खेड
| जिल्हा = [[पुणे जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''वाळद''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[खेड तालुका|खेड तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २,२६० मिमी असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:खेड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]]
2b46l27mprm9nvmew1vd3s1nxyqqic2
सदस्य चर्चा:संतोष गोरे
3
286003
2581804
2581714
2025-06-22T13:02:03Z
Ketaki Modak
21590
/* पारितोषिक क्रमांकाबाबत */ Reply
2581804
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=संतोष गोरे}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १२:३५, ७ जुलै २०२१ (IST)
== जुन्या चर्चा ==
{| class="wikitable" style="text-align: center"
|-
! चर्चा क्रमांक
! पासून
! पर्यंत
|-
|[[सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा१|जुनी चर्चा१]]
| २०१५
| ३१ डिसेंबर २०२१
|-
|[[सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा२|जुनी चर्चा२]]
| १ जानेवारी २०२२
| ३१ डिसेंबर २०२२
|}
== विष्णुसहस्रनाम ==
हजारो पुनर्नावासह विष्णुसहस्रनाम भगवान विष्णूचे हे एक महत्त्वाचे स्थान आहे. हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि लोकप्रिय स्तोत्र आहे. विष्णू सहस्रनाम ही महाभारतात उपलब्ध असलेली सर्वात लोकप्रिय आवृत्ती आहे. पद्म पुराण किंवा मत्स्य पुराणात आणखी एक आवृत्ती उपलब्ध आहे. प्रत्येक नाव विष्णूचे असंख्य गुण दर्शवितो. अनेक हिंदू कुटुंबे पूजेच्या वेळी ते पाठ करतात. असे मानले जाते की ते ऐकणे किंवा वाचणे मानवी इच्छा पूर्ण करते. अनुशासनपर्व (महाभारत) धडा 9 ते 14, आजोबा कुरुक्षेत्र भीष्म युधिष्ठिर शिकवण देण्यात आली होती. [[सदस्य:Goresm|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे 💬</span>''']] ०९:५४, ९ फेब्रुवारी २०२१ (IST)
== भाषांतर ==
नमस्कार,
तुमची मदत हवी आहे. Section translation टूल वापरून नवीन पाने तयार करताना मला अडचण येत आहे. मागील अनेक पानांना Rahul Gandhi असे नाव येत आहे. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १४:२४, १६ जानेवारी २०२३ (IST)
:कृपया [https://en.m.wikipedia.org/w/index.php?campaign=specialcx&title=Special:ContentTranslation#suggestions हा दुवा] वापरा तसेच पुढील भाषांतरा करिता बुक मार्क मध्ये जतन करून ठेवा.
::याशिवाय जर शक्य असेल तर नवीन tab उघडून त्याला ऑप्शन मध्ये जाऊन desktop site ला टिचकी देऊन [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:ContentTranslation#suggestions हा दुवा] वापरा. फक्त हे थोडे नाजूक काम असेल. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:३७, १६ जानेवारी २०२३ (IST)
::आपण दिलेला दुवा वापरून [[८०वे गोल्डन ग्लोब पुरस्कार]] हा लेख तयार केला. तरीही तीच समस्या येत आहे. (तत्पूर्वी cache देखील clear केली होती.) [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १९:३७, १६ जानेवारी २०२३ (IST)
: माझ्या बाबतीत पण समान समस्या आली होती. मी वेड चित्रपटाचे मराठीमध्ये भाषांतर केले असता शीर्षक नाव Prajakta Koli असे अचानक झाले. यामागचे कारण काय? [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:४४, १६ जानेवारी २०२३ (IST)
::आपल्या मोबाईलच्या सईमध्ये (cache मध्ये) जो जुना दुवा असतो, तो चुकून वापरल्या गेला की असे होते. असे होत असेल तरीही तुम्ही भाषांतर चालू असताना ते दुरुस्त करून योग्य ते मराठी शीर्षक देऊ शकता.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] )
:::{{साद|अमर राऊत}} तुमच्या दोघांची अडचण लक्षात घेऊन मी एक भाषांतर केले, जे की योग्य झाले. मी वरती दोन दुवे दिलेत. तर दुसरा दुवा वापरून भाषांतर करून पहा. फक्त एकच की तत्पूर्वी 'ब्राऊसर च्या पर्यायात' जाऊन desktop site वर टिचकी द्या आणि मग वरील दुव्यावर जा. तसेच भाषांतर करत असताना सर्वप्रथम वरती जे लेखनाव येते ते देखील एडिट करून घ्या. यामुळे नक्कीच तुमची समस्या दूर होईल. कृपया एक लेख अजून निर्माण करा.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:१०, १६ जानेवारी २०२३ (IST)
:::{{ping| संतोष गोरे}} दुसरा दुवा वापरून [[हजारों ख्वाइशें ऐसी|एक लेख]] तयार केला आहे. आता ती समस्या नाही, पण अडचण अशी आहे की यावेळी मोबाईल फारच लोड घेतो. संकेतस्थळ उघडेपर्यंत फार वेळ वाट पहावी लागते. Section translation जसं सोईस्करपणे आणि वेगात होतं, तसं इथं आशय भाषांतर वापरताना होत नाही. असो.
:::तुमच्या सहकार्यासाठी खूप आभार.
:::~ [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १४:१९, १७ जानेवारी २०२३ (IST)
:: आज पुन्हा तीच समस्या, [[पश्चिम दिल्ली जिल्हा]] पान तयार करताना मराठीमध्ये शीर्षक नाव दिले होते आणि पब्लिश केल्यावर अचानक शीर्षक West Delhi झाले, मी तपासून घेतले असूनही पुन्हा तीच समस्या आली. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ००:००, २९ जानेवारी २०२३ (IST)
:::{{साद|Tiven2240|label=टायविन}} यात आपली मदत हवी आहे. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:५५, २९ जानेवारी २०२३ (IST)
== 2022 Wikipedia Asian Month Organizer Update ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
Dear all WAM organizers,
Happy 2023!
Thank you for updating the Ambassador list. We will '''start issuing the Barnstar''' to all eligible participants by late January. All ambassadors will received an additional special Barnstar. Please be sure to update '''[[:m:Wikipedia_Asian_Month_2022/Ambassadors|the list]]''' if you haven't done so. We also provide a '''[https://docs.google.com/document/d/1t1UEXwVkTsP5oP0sQmE74302M1SUDrlFW-kz2uTT5X0/edit?usp=sharing certificate template]''' for you to edit and print out to your participants.
Once again, thank you for organizing and participating the 2022WAM, we like to hear your comment. Much appreciate for filling, and spreading out this [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8Jo4ixbwKS1rC6KmfC1q6wW53nmoCQATbmsMatbZ4A1RCwA/viewform?usp=sf_link '''feedback survey'''].
Look forward to seeing you again in 2023 WAM!
best,
Wikipedia Asian Month International Team
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/WAM2022_Post_Campaign_Mass_Message_receiver&oldid=24259258 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== पाने वगळणे ==
[[Main other/doc]], [[साचा:Noping/doc]], [[चर्चा:Machindra Jayappa Galande]], [[“मोठी चोच असणारा कावळा"]], [[:वर्ग:Emoji असलेले लेख]], [[:वर्ग:इ.स. 2019 मधील मृत्यू]], [[:वर्ग:इ.स.ची वर्षे]], [[:वर्ग:सदस्य माहिती]], [[:वर्ग:मुक्तछंद]] कृपया ही पाने वगळावीत. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:२१, २० जानेवारी २०२३ (IST)
:{{साद|Tiven2240}}, [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांनी सुचवलेली काही अनावश्यक पाने काढून टाकली आहेत. पैकी सुरुवातीची दोन पाने काढून टाकायची आहेत का राहू द्यावी, कृपया खुलासा करावा. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३१, २० जानेवारी २०२३ (IST)
:{{Done}} [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १७:३६, २० जानेवारी २०२३ (IST)
[[Meena]], [[:वर्ग:वापरकर्ता भारत]], [[:वर्ग:महाराष्ट्रातील शुद्धिकरण न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणारी गावे]], [[साचा:भारताच्या शासकीय योजना]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:१९, २१ जानेवारी २०२३ (IST)
:{{झाले}} [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:३८, २१ जानेवारी २०२३ (IST)
[[:वर्ग:इ.स. १९६६ मधील स्थापना]], [[:वर्ग:इ.स. १९६७ मधील स्थापना]], [[:वर्ग:प्राप्तिकरातुन बचत मिळ्णाऱ्या योजना]], [[चर्चा:विकिपीडिया प्रचालकांचा मनमानीपणा]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४९, ४ फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{झाले}} [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:५५, ४ फेब्रुवारी २०२३ (IST)
[[:वर्ग:इ. स. १९०१]], [[सदस्य:Kishor salvi 9]], [[सदस्य:किशोर साळवी]], [[साचा:Infobox sports competition event]], [[विकिपीडिया चर्चा:Lakhan Kumare]], [[सदस्य चर्चा:चतुर]], [[सदस्य:चतुर]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २०:३६, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{झाले}}-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३२, २२ फेब्रुवारी २०२३ (IST)
[[२०२२-२३ स्पेन महिला तिरंगी मालिका]], [[साउथ एशिया वर्ल्ड]], [[सदस्य:मांडव्य ऋषी]], [[सदस्य चर्चा:मांडव्य ऋषी]], [[प्रा डॉ दिलीप चव्हाण]], [[नाथ (गोरक्षनाथ मंदिर)]], [[सदस्य:तुषार भांबरे]], [[सदस्य चर्चा:तुषार भांबरे]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १९:११, १७ मार्च २०२३ (IST)
[[विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी]], [[2015-17 आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा]], [[2023 मणिपूर हिंसाचार]], [[सदस्य चर्चा:کوروش میهن بان]], [[कानडगाव]], [[कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, लातूर]], [[हा खेळ सावल्यांचा]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२४, २७ जून २०२३ (IST)
:यातील दोन लेख वगळले असून, तीन लेखात भर घातली आहे. तर इंग्रजी आकडे असलेले पुनर्निर्देशित लेख नाव तसेच ठेवावेत असे मला वाटते.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:१९, २८ जून २०२३ (IST)
[[:वर्ग:भाषाविषयक नियतकालिके]], [[गॅव्हिन मॅकेना]], [[गेविन मॅकेना]], [[गेविन मॅकेन्ना]], [[मधुराणी गोखले प्रभुलक]], [[हिंदवी]], [[बीड जिल्ह्यात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका कोणता]], [[पुरंदर जिल्हा]], [[पद्दे ब्राह्मणाची आडनावे]], [[:वर्ग:तारखेनुसार वगळावयाचे लेख]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:३८, १३ ऑगस्ट २०२३ (IST)
== Request for filling up Google Form for Feminism and Folklore 2023 ==
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg | logo.svg|right|frameless|300px]]
Greetings Organisers,
We appreciate your enthusiasm for '''Feminism and Folklore''' and your initiative in setting up the competition on your local wikipedia. We would want to learn more about the needs of your community and for that please fill out the google form ([https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScusayFXTzNWV-QgIiT3bRHQbAs_pVczvput2jehOcahnCdMg/viewform here]) as soon as possible so that we can plan and adapt the demands according to your specifications. By February 8, 2023, all entries for this form will be closed. Do share about the contest on your local Wikipedia. Ask your local administrator to add Feminism and Folklore to [[Mediawiki:Sitenotice]]. Create your own or see an example [[:m:User:Tiven2240/sn-fnf|on meta]]
Also a reminder regarding the prior Google form sent for Internet and Childcare Support Financial Aid ([https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSea81OO0lVgUBd551iIiENXht7BRCISYZlKyBQlemZu_j2OHQ/viewform this]). Anyone who hasn't already filled it out has until February 5, 2023 to do so.
Feel free to contact us via talkpage if you have any questions or concerns.
Thanks and Regards,
Feminism and Folklore 2023 International Team
[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) २०:११, ३० जानेवारी २०२३ (IST)
<!-- सदस्य:Rockpeterson@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24455456 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== संदेश मिळाला ==
एकगठ्ठा पाठविलेला संदेश माझ्या चर्चा पानावर दिसत आहे. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:२६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
: धन्यवाद. मी प्रथमच एकगठ्ठा संदेश प्रणाली वापरली आहे. कृपया सदरील संदेश मध्ये काही बदल/सुधारणा करावयास हवी होती किंवा पुढील काळात काय अपेक्षित आहे हे सुचवावे. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:२७, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
== स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ==
[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] या साठी पेज कसे सबमिट करायचं याचं मार्गदर्शन करा
:कृपया [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr येथे जाणे] आणि submit वर टिचकी देणे. तेथे तुमचा लेखनाव टाकून सबमिट करणे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:३६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
धन्यवाद [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) ०७:२६, ८ फेब्रुवारी २०२३ (IST)
:या स्पर्धेत फक्त महिला चरित्रे (त्यापैकी १/२ महिला) या विषयावर लेख लिहिला तर सहभागी होता येईल का? किमान किती लेख लिहिले पाहिजेत?@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २१:०५, २० फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{साद|Ketaki Modak}} नमस्कार, आपण कमीत कमी एक नवीन लेख निर्माण केला किंवा असलेल्या लेखात ३,००० बाईटस पेक्षा जास्तीची भर घातली तरी चालेल. कृपया [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] या प्रकल्प पानावर जाऊन इतर माहिती व्यवस्थित समजून घेणे. येथे आपण पुरस्कार देखील प्राप्त करू शकता.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०१, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
::माहितीसाठी धन्यवाद.!! प्रयत्न करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:१६, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
::नमस्कार,
::०१) मी नावनोंदणी करून As a trial 'अतिथी भगवान शंकर' नावाची लोककथा submit केली होती. पण मला ती माझ्या account वरून delete करायची आहे, ती कशी करता येईल?
::०२) मी माझ्या अन्य चालू असलेल्या पानांमध्ये भर घालून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिते, म्हणजे असलेल्या पानात भर घातल्यावर त्याची लिंक शेवटी एकदाच पाठवायची, ना? मार्गदर्शन कराल काय? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ०८:५५, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#नमस्कार, आपला लेख सदरील यादीतून हटवला आहे.
::#आपण जो नवीन लेख लिहिणार आहात किंवा लेखात भर घालणार आहात, तो ३१ मार्च पूर्वी कधीही सबमिट करू शकता. त्याला काही बंधन नाही. शक्यतो आपले लिखाण पूर्ण झाले की सबमिट करावे, जेणे करून परीक्षकांना तो तपासणे सोपे जाईल.-:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५४, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#:मनापासून धन्यवाद. आपण सांगितले तसे करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १४:४८, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#::स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामधील सहभाग आणि महिला संपादनेथॉन- २०२३ यातील सहभाग यामध्ये काही फरक आहे का? असेल तर काय, ते कळेल का?
::#::स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामधील सहभाग - यामध्ये स्त्रियांवरील लेखन
::#::आणि
::#::महिला संपादनेथॉन- २०२३ यामध्ये स्त्रियांनी केलेले लेखन असे अपेक्षित आहे का?
::#::कृपया मार्गदर्शन हवे आहे. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १२:०१, ४ मार्च २०२३ (IST)
::#:::दोन्ही प्रकल्प हे वेगवेगळे असून, [[विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२३|महिला संपादनेथॉन- २०२३]] येथील नियम तसेच परीक्षक देखील वेगवेगळे आहेत. अधिक माहितीसाठी वरील दुव्यावर टिचकी देऊन तेथील नियम समजून घेणे.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:५०, ४ मार्च २०२३ (IST)
::#::::धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:४३, ४ मार्च २०२३ (IST)
== Wikipedia Asian Month 2022 Campaign Survey - We'd like to hear from you! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
'''Dear WAM2022 organizors and participants,'''
Once again, the WAM international team would like to hear your feedback by filling out the survey below.
=== [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8Jo4ixbwKS1rC6KmfC1q6wW53nmoCQATbmsMatbZ4A1RCwA/viewform?usp=sf_link Wikipedia Asian Month 2022 Survey] ===
We apologize for the permission setting that was blocking many of you from open the survey, this problem have been fixed. Please share this survey with your community. We hope to see you again with a better version in the 2023 campaign.
all the best,
The WAM International Team
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/WAM2022_Post_Campaign_Mass_Message_receiver&oldid=24259258 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== कृपया माझी माहिती डिलीट करू नये पद्माकर कुलकर्णी ==
माझे विकिपीडिया वरील माहिती कृपया डिलीट करू नये ही आपणास विनंती आहे [[सदस्य:पद्माकर कुलकर्णी|पद्माकर कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:पद्माकर कुलकर्णी|चर्चा]]) ००:०२, १८ मार्च २०२३ (IST)
:नमस्कार, विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असून ३२५+ भाषांत याचे लिखाण होते. सर्वत्र लिखाणाचे सारखे नियम असून त्यासाठी [[विकिपीडिया:परिचय]] आणि [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे]] किमान हे दोन लेख व्यवस्थित वाचावेत. तूर्तास इतकेच सांगू इच्छितो की विकिपीडियाचा वापर हा 'सोशल मीडिया' जसेकी फेसबुक, 'वैयक्तिक ब्लॉग', '' किंवा 'आत्मचरित्र लिखाण' यासाठी करता येत नाही.
:न [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:५१, १८ मार्च २०२३ (IST)
::{{साद|पद्माकर कुलकर्णी}}, कृपया लक्षात घ्यावे की आपली संपादने, आपण निर्मिलेली चुकीची पाने वारंवार हटवल्या गेली आहेत. आपल्या चर्चा पानावर तसेच येथे माझ्या चर्चा पानावर देखील आपणास सूचना देण्यात आल्या आहेत. परत एकदा सांगत आहोत की विकिपीडिया हा एक जागतिक विश्वकोश असून याचे काही नियम आहेत. विकिपीडिया चा वापर वैयक्तिक ब्लॉग अथवा सोशल मीडिया प्रमाणे करता येत नाही. कृपया आपण येथे पूर्वीच्याच अस्तित्वात असलेल्या पानांवर छोटी छोटी संपादने करत आपला सहभाग वाढवावा.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:५७, ११ एप्रिल २०२३ (IST)
== विकिडाटा दुरुस्ती ==
[[राजेश शृंगारपुरे]], [[नालासोपारा]], [[दुष्यंत वाघ]], [[बबन (चित्रपट)]], [[नाळ (चित्रपट)]], [[भारती आचरेकर]], [[आलोक राजवाडे]], [[रवी किशन]], [[गोंदिया जंक्शन रेल्वे स्थानक]], [[समीर आठल्ये]], [[चोरीचा मामला]] या पानांची विकिडेटा कलमे दुरुस्त करावीत. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०८, २६ मार्च २०२३ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:२६, २७ मार्च २०२३ (IST)
[[रेवती लेले]], [[पक पक पकाऽऽऽक]], [[धुरळा (चित्रपट)]], [[मोगरा फुलला]], [[लग्न पहावे करून]], [[असेही एकदा व्हावे]], [[धुमधडाका]], [[तू तिथं मी (चित्रपट)]], [[पछाडलेला]], [[नायका]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१२, ४ एप्रिल २०२३ (IST)
[[सुजय डहाके]], [[देविका दफ्तरदार]], [[खडवली रेल्वे स्थानक]], [[खर्डी रेल्वे स्थानक]], [[गार्गी बॅनर्जी]], [[बाळकृष्ण शिंदे]], [[पिस्तुल्या]], [[बेफाम (चित्रपट)]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २१:१९, ५ एप्रिल २०२३ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३३, १२ एप्रिल २०२३ (IST)
[[तुषार दळवी]], [[सक्षम कुलकर्णी]], [[कुंभ रास]], [[धनु रास]], [[मकर रास]], [[सिंह रास]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २०:४६, ५ मे २०२३ (IST)
[[मच्छिंद्र कांबळी]], [[निपुण धर्माधिकारी]], [[पुष्कर जोग]], [[स्वप्नील बांदोडकर]], [[त्यागराज खाडिलकर]], [[अंशू गुप्ता]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०८, २७ जून २०२३ (IST)
[[नितीश चव्हाण]], [[प्रदीप शर्मा]], [[अर्नाळा किल्ला]], [[चतुरंग दंडासन]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४७, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
[[आमच्यासारखे आम्हीच]], [[सरीवर सरी (चित्रपट)]], [[साडे माडे तीन (चित्रपट)]], [[अग्निहोत्र (मालिका)]], [[शेम टू शेम]], [[नवरी मिळे नवऱ्याला (चित्रपट)]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १५:०७, २२ नोव्हेंबर २०२३ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०२, २३ नोव्हेंबर २०२३ (IST)
== कार्यशाळा ==
श्री. संतोष गोरे सर
नमस्कार,
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पीपल्स महाविद्यालय, नांदेड येथे दिय ३.४.२०२३ रोजी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त पान तयार करण्यात येत असताना ते आपल्याद्वारे नष्ट करण्यात येत आहे. तरी तसे करू नये ही विनंती.
[[सदस्य:विकास कांबळे|विकास कांबळे]] ([[सदस्य चर्चा:विकास कांबळे|चर्चा]])
:{{साद|विकास कांबळे}} नमस्कार, कृपया कार्यशाळा घेतल्या नंतर पान बनवावे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:०६, २७ मार्च २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 has been extended ==
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg | logo.svg|right|frameless|300px]]
Greetings Organizers,
Greetings from Feminism and Folklore International Team,
We are pleased to inform you that [[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore]] an international writing contest on your local Wikipedia has been extended till the '''15th of April 2023'''. This is the last chance of the year to write about feminism, women biographies and gender-focused topics such as folk festivals, folk dances, folk music, folk activities, folk games, folk cuisine, folk wear, fairy tales, folk plays, folk arts, folk religion, mythology, folk artists, folk dancers, folk singers, folk musicians, folk game athletes, women in mythology, women warriors in folklore, witches and witch hunting, fairy tales and more
We would like to have your immense participation in the writing contest to document your local Folk culture on Wikipedia. You can also help with the translation of [[m:Feminism and Folklore 2023|project pages]] and share a word in your local language.
Organizers have been notified some instructions on mail. Please get in touch via email if you need any assistance.
Best wishes,
International Team
Feminism and Folklore.
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ०९:५८, ३० मार्च २०२३ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24803574 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== घोडसगाव ==
[[घोडसगाव]] चे आचुक अक्षांश आणि रेखांश - 21°01'21"N 76°08'49"E हे आहेत, कृपया मराठी आणि ईंग्रजी विकी वर आपण हे अचूक पणे नोद्वावे.[[सदस्य:Rock Stone Gold Castle|Rock Stone Gold Castle]] ([[सदस्य चर्चा:Rock Stone Gold Castle|चर्चा]]) १५:५१, २१ एप्रिल २०२३ (IST)
:[[घोडसगाव]] लेखावरील संपादनाच्या माहितीस्तव कृपया मराठी लेख [[वानर]] तसेच इंग्रजी लेख [[:en:Gray langur|Gray langur]] हे लेख पहावेत. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५३, २२ एप्रिल २०२३ (IST)
== मराठी विकी ==
या विकीवर लेखकांची संख्या इतकी कमी का ? मराठी विकी लेखकानं लेखनासाठी हिंदी विकी वणी लॅपटॉप दान करते का ? [[सदस्य:Rock Stone Gold Castle|Rock Stone Gold Castle]] ([[सदस्य चर्चा:Rock Stone Gold Castle|चर्चा]]) १०:३३, २२ एप्रिल २०२३ (IST)
:{{साद|Rock Stone Gold Castle}}
:#नमस्कार, ढोबळ मानाने हिंदी भाषा ही भारत भर बोलली आणि लिहिली जाते तर मराठी भाषा ही महाराष्ट्र आणि गोवा येथे. सबब हिंदी विकिपीडियावर सदस्य संख्या मराठी पेक्षा जास्त आहे. परंतु आपणास माहीत आहे का, की मराठी विकिपीडिया हा लेख संख्येच्या हिशोबाने इतर विविध प्रांतीय विकिपीडियांना मागे टाकत एक एक पाऊल पुढे जात आहे.
:#हिंदी किंवा इतर विकिपीडियावर मोफत लॅपटॉप पुरवल्या जातो का नाही हे मला माहीत नाही. जर तसे काही असेल तर तुम्ही तो मिळवण्यास स्वतंत्र आहात.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:४५, २२ एप्रिल २०२३ (IST)
== मराठी गझलसंग्रह ==
:आपण मराठी गझलसंग्रह येथून काही एन्ट्री काढून टाकल्या आहेत. त्या का काढून टाकल्या ते कळेल का? माझी सोनचाफा ( इंदुजी) हि ७९ व्या ओळीतील एन्ट्री आपण का काढून टाकली? [[सदस्य:Induji.in|Induji.in]] ([[सदस्य चर्चा:Induji.in|चर्चा]]) १७:३३, २७ एप्रिल २०२३ (IST)
:{{साद|Induji.in}}, नमस्कार आपण नक्की कोणत्या लेखाबद्दल बोलत आहात.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:३६, २७ एप्रिल २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 has ended, What's Next? ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">{{int:please-translate}}
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|right|350px]]
Dear {{PAGENAME}},
'''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition has ended. We thank you for organizing it on your local Wikipedia and help in document folk cultures and women in folklore in different regions of the world on Wikipedia. What's next?
# Please complete the jury on or before 15th of May 2023.
# Email us on [mailto:support@wikilovesfolklore.org support@wikilovesfolklore.org] the Wiki usernames of top three users with most accepted articles in local contest.
# Write the information about the winners on the projects Meta Wiki '''[[:m:Feminism and Folklore 2023/Results|Results page]]'''
# You can also put the names of the winners on your local project page.
# We will be contacting the winners in phased manner for distribution of prizes.
Feel free to contact us via mail or [[:m:Talk:Feminism and Folklore 2023|talkpage]] if you need any help, clarification or assistance.
Thanks and regards,
'''International Team'''<br />
'''Feminism and Folklore'''
</div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24803574 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== चुकीचे पुनरनिर्देशित असलेली पान ==
[[:en:Five_Pillars_of_Islam|Five Pillars of Islam]] या लेखाचे मराठी पुनरनिर्देशन [[इस्लाम]] या वर होत आहे, परंतु , [[इस्लाम]] हे इंग्रजी पुष्ट [[:en:Islam|Islam]] वरून पुनरनिर्देशित होत असल्याने गोंधळ निर्माण होत आहे, [[इस्लामचे पाच आधारस्तंभ]] नवीन पुष्ट तयार करून त्यास [[:en:Five_Pillars_of_Islam|Five Pillars of Islam]] ला पुनरनिर्देशित करण्याची गरज आहे.
@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] अशा प्रकारच्या लेखांना दुरुस्त करण्यासाठी, तुम्हाला काळवण्या वैतीरिक्त अजून काय करता येईल? [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २२:०२, २८ मे २०२३ (IST)
:होय, तुम्ही 'इस्लामचे पाच आधारस्तंभ' असा नवीन लेख लिहू शकता. इतर भाषेतील लेख मराठी लेखास जोडण्याच्या पद्धतीला आंतरविकीदुवा म्हणतात. ते तुम्हाला अनुभवाने जोडता येईल. तूर्तास कोणाही जाणकारास संदेश देऊन तुम्ही काम करून घेऊ शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:४७, २९ मे २०२३ (IST)
::धन्यवाद! [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:२६, १ जून २०२३ (IST)
== सफर (इस्लामीक दुसरा महिना) ==
[[सफर (इस्लामी दुसरा महिना)]] या पानावरील आपण केलेल्या बदल बद्दल येथे सांगाल?
[[सफर (इस्लामीक दुसरा महिना)]] या नावाने मी पुष्ट तयार केले होते तुम्ही ते का हटवला व तसेच वर्ग देखील हटवले [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:३३, १ जून २०२३ (IST)
:पान हटवले नाही, अभय नातू यांनी स्थानांतरित केले. तुम्ही निर्माण केले वर्ग हे अनावश्यक असून इंग्रजी वर्गाची नक्कल होती. तसेच अजून काही वर्गात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तूर्तास तुम्ही लिखाण करावे. वर्ग दुरुस्ती परत करता येईल. आणि हो, बरेच लेख हे भाषांतरित करताना अशुद्ध मराठीत लिहिले जात आहेत. अपेक्षा आहे तुमचे लेख आरामात वाचून, पुनर्लिखाण. कराल. [[मोहम्मद पैगंबर यांच्या बायका ]] मधील प्रस्तावना/ पाहिला परिच्छेद पहावा, तो मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३३, २ जून २०२३ (IST)का
::होय, [[मोहम्मद पैगंबर यांच्या बायका]] हा लेख सध्या अपूर्ण आहे... अमराठी तर ठीक आहे परंतु वर्ग अनावश्यक आहे हे आपण कोणत्या आधारावर ठरवतात? [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) ०८:३९, ३ जून २०२३ (IST)
:::अनेक कारणे आहेत.
:::उदाहरणार्थ: वर्ग:अरबी भाषेतील मजकूर असलेले लेख - हा वर्ग त्याच लेखात जोडता येतो ज्यात अरबी भाषेतील विविध आयात, मोठा परिच्छेद लिहिलेला आहे. एक दोन शब्द अरबी भाषेत असतील तर त्याची गरज नाही. तसेच अनेक लेखात जर अरबी भाषेतील उतारे असतील तरच वर्ग बनवायचा असतो. त्या व्यतिरिक्त लेख नाव कसे ठेवायचे यासाठी इतर नावे तपासावित, जसे की हिंदी भाषेतील मजकूर / हिंदीतील मजकूर / हिंदी भाषेमधील मजकूर वगैरे वगैरे. हे वेगवेगळे अस्तित्वात असलेले वर्ग पाहून त्याला मिळता जुळता वर्ग बनवावा. याही पेक्षा महत्वाचे म्हणजे असा कोणता इतर वर्ग आहे का हे देखील पाहावे लागते. असे अनेक मुद्दे असतात. या करिता आपण केवळ लेख लिहावा आणि उपलब्ध असलेला वर्ग जोडावा. जर नवीन वर्गाची गरज असेल तर @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] जोडतील.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५३, ३ जून २०२३ (IST)
::::[[सदस्य:संतोष गोरे|@संतोष गोरे]] सांगितल्या बद्दल ध्यवाद, वर्ग जोडण्या बाबत मी @अभय नातू यांना कळवीन, परंतु एक वर्ग जोडणे आवश्क आहे "इस्लामी दिनदर्शिकेचे महिने " [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:१५, ३ जून २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 - A Heartfelt Appreciation for Your Impactful Contribution! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|center|500px]]
{{int:please-translate}}
Dear Wikimedian,
We extend our sincerest gratitude to you for making an extraordinary impact in the '''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition. Your remarkable dedication and efforts have been instrumental in bridging cultural and gender gaps on Wikipedia. We are truly grateful for the time and energy you've invested in this endeavor.
As a token of our deep appreciation, we'd love to send you a special postcard. It serves as a small gesture to convey our immense thanks for your involvement in the competition. To ensure you receive this token of appreciation, kindly fill out [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeXZaej264LOTM0WQBq9QiGGAC1SWg_pbPByD7gp3sC4j7VKQ/viewform this form] by August 15th, 2023.
Looking ahead, we are thrilled to announce that we'll be hosting Feminism and Folklore in 2024. We eagerly await your presence in the upcoming year as we continue our journey to empower and foster inclusivity.
Once again, thank you for being an essential part of our mission to promote feminism and preserve folklore on Wikipedia.
With warm regards,
'''Feminism and Folklore International Team'''.
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ००:०७, २६ जुलै २०२३ (IST)
</div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf2023p&oldid=25345565 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== लेख नाव बदल ==
कृपया [[उस्मानाबाद]] आणि [[जेसलमेर]] ही पाने [[धाराशिव]] आणि [[जैसलमेर]] या नावांकडे स्थानांतरित करावी. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:५७, ७ ऑगस्ट २०२३ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:११, ७ ऑगस्ट २०२३ (IST)
::जसे संदेश यांनी औरंगाबाद लेखाचे छत्रपती संभाजीनगर नावास स्थानांतरण केले, तसे वरील दोन्ही लेख अजून योग्य नावास स्थानांतिरत झाले नाहीत. कृपया ते करावे, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १३:५६, ८ ऑगस्ट २०२३ (IST)
[[अॅन फ्रँक]] हा लेख सुद्धा [[ॲन फ्रँक]] या अचूक व योग्य नावाकडे स्थानांतरित करावा. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१०, ११ ऑगस्ट २०२३ (IST)
[[अंदमान आणि निकोबार]] या लेखाचे [[अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह]] या बरोबर नावाकडे स्थानांतरण करावे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:५९, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
:का, अंदमान आणि निकोबार बेटे ? अचूक नाव कोणते आहे?- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५७, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
::दोन्ही नावे योग्य आहेत, कोणत्याही एका नावाकडे स्थानांतरित करावे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४१, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
== Invitation to Rejoin the [https://mdwiki.org/wiki/WikiProjectMed:Translation_task_force Healthcare Translation Task Force] ==
[[File:Wiki Project Med Foundation logo.svg|right|frameless|125px]]
You have been a [https://mdwiki.toolforge.org/prior/index.php medical translators within Wikipedia]. We have recently relaunched our efforts and invite you to [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php join the new process]. Let me know if you have questions. Best [[User:Doc James|<span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>]] ([[User talk:Doc James|talk]] · [[Special:Contributions/Doc James|contribs]] · [[Special:EmailUser/Doc James|email]]) 12:34, 13 August 2023 (UTC)
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_translators/10&oldid=25451576 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== परतावा ==
आपण हे पृष्ठ परत करू शकता [[सुशोभन सोनू रॉय]] किंवा मी हे पृष्ठ पुन्हा तयार करू शकतो ? मराठी वृत्तपत्रांमध्येही त्यांच्या बातम्या आहेत। [[विशेष:योगदान/110.224.16.31|110.224.16.31]] १६:५४, १ सप्टेंबर २०२३ (IST)
:क्षमा असावी, सदरील व्यक्ती ही अजून लेख लिहिण्या इतपत उल्लेखनीय नाही. सबब सध्या तरी यावर लेख लिहिला जाऊ शकत नाही.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:२१, १ सप्टेंबर २०२३ (IST)
== नमस्कार... ==
नमस्कार [[सदस्य:Fulabai chavan|Fulabai chavan]] ([[सदस्य चर्चा:Fulabai chavan|चर्चा]]) १४:४८, २९ सप्टेंबर २०२३ (IST)
:नमस्कार :- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३५, २९ सप्टेंबर २०२३ (IST)
::दादोजी खोमणे हे मराठी पेज मी तयार केले आहे तर त्यात लोकं सारखे बदल करत आहेत....तर..ते पृष्ठ लॉक की करावे...ते मला कळेल का.. [[सदस्य:Fulabai chavan|Fulabai chavan]] ([[सदस्य चर्चा:Fulabai chavan|चर्चा]]) १६:२८, २ नोव्हेंबर २०२३ (IST)
:::नमस्कार, विकिपीडिया वरील कोणताही लेख, कोणीही संपादित करू शकतो. अशाच प्रकारे त्यात अतिरिक्त माहितीची भर टाकली जाते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:०३, २ नोव्हेंबर २०२३ (IST)
== बॉटफ्लॅग ==
[[सदस्य:CommonsDelinker]] यांस इंग्लिश विकिपीडियावर बॉटफ्लॅग दिलेला आहे, त्यानुसार मराठी विकिपीडियावर सुद्धा त्यांना बॉटफ्लॅग देण्यात यावा म्हणजे त्यांची संपादने 'अलीकडील बदल' येथे दिसणार नाहीत, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १८:४३, २० जून २०२३ (IST)
:करायला काही हरकत नाही. परंतु खरे तर याची संपादने अत्यल्प असून, याद्वारे एखाद्या लेखातून चित्र हटवल्याचे निदर्शनास येताच तिथे नवीन चित्र जोडता येते. सबब या दृष्टिकोनातून याला बॉट फ्लॅग नाही दिला तरी चालेल असे मला वाटते. तसेच @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], कडे बॉट फ्लॅग चा अधिकार आहे. तेव्हा त्यांनी यावर आपले मत व्यक्त करावे असे मला वाटते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:४७, ९ ऑक्टोबर २०२३ (IST)
::संतोष गोरे यांच्याशी सहमत. अद्याप या बॉटच्या कामाचा उपद्रव वाटत नाही. अधिक बदल होउन त्यामुळे इतरांचे बदल सारखे झाकले जाऊ लागले तर बॉटफ्लॅग देउयात.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:०६, ९ ऑक्टोबर २०२३ (IST)
== Invite to Join Wikipedia Asian Month 2023 ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
''You are receiving this message because you participated in the [[:m:Wikipedia Asian Month 2022|Wikipedia Asian Month 2022]] as an organizer or editor.''
[[File:Wikipedia Asian Month Logo.svg|thumb|Join the Wikipedia Asian Month 2023 ]]
<big>Dear all,</big>
<big>The '''[[:m:Wikipedia Asian Month Home|Wikipedia Asian Month 2023]]'''[1] is coming !</big> <big>The campaign start within a flexible 30 days from November to December. Following with the changes of the rules made by last year, the wish to have more people get to know Asia and Asian related topic is the same! </big>'''<big>Click [[:m:Wikipedia Asian Month 2023/Join an Event|"Here"]] to Organize/Join a WAM Event.</big>'''
'''1. Propose "Focus Theme" related to Asia !'''
If you are based somewhere in Asia, or have specific passion on an Asian topic, please propose your "Focus Theme" by October 25th. The WAM international team will select 5 themes. Please propose your focus theme through [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link this link][2].
'''2. Enhancing existing articles can also count as part of campaign contribution.'''
Any edits, including creating new articles or adding new content to existing articles, over 3000 bytes in total would be able to get a reward. Last year, due to this change of rules, the Programs & Events Dashboard was suggested. However, according to community survey of 2022, Fountain Tool is still the best platform for tracking edit and points. You don’t need to create any Dashboard. For the tracking of editing existing article, the international team is currently designing a form. Will soon publish to the main page of WAM 2023.
'''3. More flexible campaign time'''
The contribution duration would remain 30days, but we extended the overall campaign timeline to 2 months. All organizers can decide when to start their WAM as long as the whole duration is within November 1st to December 31th. It means that you can participate in WAM based on the needs of your local community.
'''Timetable'''
* October 1st, 2023 : Publish International Campaign Page of the Year
* October 5th to 25th, 2023 : Call for focus themes of WAM 2023.
* Before 29 October, 2023: Complete '''[[:m:Wikipedia Asian Month 2023/Join an Event|Registration]]''' [3] of Each language Wikipedia.
* November 1st, UTC 00:00 to December 31th, UTC 00:00, 2023: Running the Campaign. (Find your local campaign for the actual event date.)
* January 1st to March 15th, 2024: Auditing of each language Wikipedia.
* March 30th, 2024: Deadline of reporting statistics and eligible editors to the International Team
* April 1st to May 15th, 2024: The international team distributes Barnstars and Certificates to eligible editors of each event.
For your information, the main page of Wikipedia Asian Month is currently undertaking a reconstruction for archiving purpose. For the 2023 event please bookmarked this page. We hope you will enjoy Wikipedia Asian Month! If you have any inquiry, feel free to contact us by info@asianmonth.wiki [4].
<big>
We look forward to your participation.
Cheers!!!
WAM 2023 International Team</big>
[1] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023
[2] https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link
[3] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023/Join_an_Event
[4] info@asianmonth.wiki
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/Wikipedia_Asian_Month_2023_Message_receiver_main&oldid=25753309 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
What are your plans to arrange Asian Month 2023 Marathi? I am interested to participate. [[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]] ([[सदस्य चर्चा:Vikrantkorde|चर्चा]]) १७:२९, २१ ऑक्टोबर २०२३ (IST)
:@[[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]], नमस्कार, आपल्या सहभाग आणि उत्कंठेबद्दल धन्यवाद. लवकरच या प्रकल्पाबद्दल मराठी विपी वर सूचना देण्यात येईल.
:cc:@[[सदस्य:Tiven2240|टायविन]] आणि @[[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] :- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १०:०३, २२ ऑक्टोबर २०२३ (IST)
== नोव्हेंबर मुखपृष्ठ सदर ==
नमस्कार,
नोव्हेंबर महिन्यात बदलून [[हंपी]] हा लेख सदर करावा असे सुचवत आहे. कृपया या लेखावर एकदा नजर घालावी व उचित बदल करावेत ही विनंती.
[[विकिपीडिया:मुखपृष्ठ_सदर_लेख_नामनिर्देशन#हंपी]]
धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०६:१६, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
:नमस्कार, लेख विस्तृत आणि सुंदर आहे, परंतु यात लाल दुवे तसेच भाषांतरामुळे काही व्याकरणाच्या चुका देखील झाल्या आहेत. तसे प्रमाण कमीच आहे. लेख बऱ्यापैकी व्यवस्थित झाला असे वाटले की मी आपल्याला तसे कळवतो. सध्या मी थोडा व्यस्त असल्याने, काम थोडे हळू हळू होईल असे वाटते.:- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:३५, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
::@[[सदस्य:Nitin.kunjir|Nitin.kunjir]] नमस्कार, यात आपले योगदान पण दिसून येत आहे. कृपया सदरील लेखावर एक नजर फिरवावी आणि काय कमी जास्त आहे ते सुचवावे.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:४२, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
== विकिपीडिया आशियाई महिना २०२३ ==
[[चित्र:Wikipedia Asian Month Logo Mr.svg|right|400px|frameless]]
प्रिय विकिसदस्य,
'''[[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|विकिपीडिया आशियाई महिना ]]''' हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण '''विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल''' तसेच '''डिजीटल बार्नस्टार''' देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३/सहभागी|येथे]] आपली नोंदणी करा आणि [https://fountain.toolforge.org/editathons/wam-mr-2023 हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक [[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे ]], [[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] किंवा [[सदस्य:Tiven2240|टायविन]] यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
:'''आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३'''
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- सदस्य:संतोष गोरे@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/test&oldid=2341857 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== आकाराम दादा पवार यांच्या विकिपीडिया पानाच्या पुनर्स्थापनेची विनंती ==
नमस्कर,
काहि दिवसा अघोधर "[[आकाराम दादा पवार]]" या बद्दलच्या विकिपीडिया पानाला संदर्भांच्या अभावी हटवले आहे. मात्र, माझ्या मते, लिहिलेल्या माहितीची अचूकता सिद्ध करू शकणारे पुरेसे संदर्भ आहेत. [[आकाराम दादा पवार]] यांनी लोकांसाठी आणि देशासाठीही मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल लोकांना माहिती असणे महत्त्वाचे आहे.
मी विनंती करते की तुम्ही विकिपीडिया वर पान पुनर्स्थापीत करा . जर आवश्यक असेल तर, माहितीला आधार देणारे अतिरिक्त संदर्भ देण्यासाठी मी तयार आहे.[[आकाराम दादा पवार]] सारख्या व्यक्तींचे सकारात्मक योगदान ओळखणे आणि त्यावर प्रकाश टाकणे महतवाचे आहे .
या विषयाकडे तुमचे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.
[[सदस्य:Manasi.M.Pawar|Manasi.M.Pawar]] ([[सदस्य चर्चा:Manasi.M.Pawar|चर्चा]]) १३:५०, १५ डिसेंबर २०२३ (IST)
:{{साद|Manasi.M.Pawar}}, नमस्कार, आपल्या सदरील लेखावर संदेश हिवाळे यांनी [https://mr.m.wikipedia.org/wiki/सदस्य_चर्चा:Sandesh9822 त्यांच्या चर्चा पानावर] उत्तर दिले आहे. काही शंका असतील तर तेथे पुढील चर्चा करू शकता. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:५९, १८ डिसेंबर २०२३ (IST)
== Invitation to Organize Feminism and Folklore 2024 Writing Competition ==
<div style="border:8px maroon ridge;padding:6px;>
[[File:Feminism and Folklore 2024 logo.svg|centre|550px|frameless]]
::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
<center>''{{int:please-translate}}''</center>
Dear {{PAGENAME}},
Hope you are doing well, Wishing you a Happy New Year!.
We extend a heartfelt invitation to you to organize the '''[[:m:Feminism and Folklore 2024|Feminism and Folklore 2024]]''' writing competition, which is scheduled to take place from February 1, 2024, to March 31, 2024. This year's edition of Feminism and Folklore will concentrate on feminism, women's issues, and gender-focused topics, aligning with a Wiki Loves Folklore gender gap focus and featuring a folk culture theme on Wikipedia.
This year we have created two new Tools for the Feminism and Folklore project. The tool is called '''Campwiz'''. This tool is created by the international Tech team of Wiki Loves Folkore especially crafted for Feminism and Folklore project. The tool works as same as fountain or dashboard but has extra abilities required for jury and submission of articles.
To create a new campaign on Campwiz, organizers to follow these steps:
# Go to the tool link: <nowiki>https://tools.wikilovesfolklore.org/</nowiki>
# Select your wiki on which you want to organize the campaign (enter the name or short code, such as "{{CONTENTLANG}}" for {{#language:{{PAGELANGUAGE}}}} {{SITENAME}}).
# Give your campaign a name example "Feminism and Folklore 2024 on {{#language:{{PAGELANGUAGE}}}} {{SITENAME}})".
# Select the start and end dates (note: keep your start date as Feb 1 and end date as March 31).
# Provide a description for your campaign (you can briefly describe the campaign in this section).
# Make sure to keep the checkboxes ticked for "Allow users to submit articles that were not created but expanded." if you want to use the campaign for expanded articles also.
# Keep minimum added bytes as 4000 and minimum added words as 400 and click next.
# In the jury section, keep the checkboxes ticked for "Allow jury members to participate in the campaign" and "Prevent jury members from seeing each other's votes." As per your preference.
# Under the jury search box, type the username of your jury and click on the "+" button to add; you can add multiple jury members.
# Click next to review and then click on save.
With this we have also created a '''Missing article tool'''. This tool identifies articles in the English Wikipedia that are absent from your native language Wikipedia. You can customize your selection criteria, and our tool will provide you with a table displaying the missing articles along with suggested titles. You also have the option to download the list in both CSV and wikitable formats.
Both tools, the Missing Article Tool and the Campwiz Tool, are now available for public use during the Feminism and Folklore campaign. You can find more information about these tools here: <nowiki>https://tools.wikilovesfolklore.org/</nowiki>
There are also some changes in the rules and criteria's. Please go through the rules below.
# '''Minimum Length:''' The expanded or new article should have a minimum of '''''4000 bytes or 400 words''''', ensuring sufficient depth and coverage of the chosen topic. The local organizers are free to choose the minimum length criteria as per needs of their local Wikipedia and must be clearly mention on local project page.
# '''Language Quality:''' Articles should not be poorly machine-translated, ensuring that language quality and readability are maintained at a high standard.
# '''Timeline of Creation or Expansion:''' The article should be created or expanded between 1 February and 31 March, aligning with the specified contest timeline.
# '''Theme Relevance''': Articles should directly address the theme of feminism and folklore, exploring connections between gender, cultural traditions, and intangible heritage.
# '''No Orphaned Articles:''' Articles must not be orphaned, meaning they should be linked from at least one other article to ensure visibility within the Wikipedia ecosystem.
# '''No Copyright violations:''' There should be no copyright violations, and articles should adhere to local Wikipedia policies on notability, ensuring that the content meets the standards for notability.
# '''Adequate references and Citations:''' Each article should include proper references and citations following local Wikipedia policies, ensuring the reliability and credibility of the information presented.
Learn more about the contest details and prizes on our project page [[:m:Feminism and Folklore 2024|here]]. Should you require any assistance, please feel free to contact us on our meta talk page or via email.
We eagerly anticipate your enthusiastic coordination and participation in Feminism and Folklore 2024.
Thank you and Best wishes,
'''Feminism and Folklore 2024 International Team'''
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १२:२१, १८ जानेवारी २०२४ (IST)
</div></div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf&oldid=26088038 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Thank you for being a medical contributors! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
{| style="background-color: #fdffe7; border: 1px solid #fceb92;"
|rowspan="2" style="vertical-align: middle; padding: 5px;" | [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|130px]]
|style="font-size: x-large; padding: 3px 3px 0 3px; height: 1.5em;" |'''The 2023 Cure Award'''
|-
| style="vertical-align: middle; padding: 3px;" |In 2023 you '''[https://mdwiki.org/wiki/WikiProjectMed:WikiProject_Medicine/Stats/Top_medical_editors_2023_(all) were one of the top medical editors in your language]'''. Thank you from [[m:WikiProject_Med|Wiki Project Med]] for helping bring free, complete, accurate, up-to-date health information to the public. We really appreciate you and the vital work you do!
Wiki Project Med Foundation is a [[meta:Wikimedia_thematic_organizations|thematic organization]] whose mission is to improve our health content. '''[https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdWfjVFbDO4ji-_qn2SsAgdCflhcOZychLnr1JUacsPaBr1eA/viewform Consider joining for 2024]''', there are no associated costs.
Additionally one of our primary efforts revolves around translation of health content. We invite you to '''[https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php try our new workflow]''' if you have not already. Our dashboard automatically [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/leaderboard.php collects statistics] of your efforts and we are working on [https://mdwiki.toolforge.org/fixwikirefs.php tools to automatically improve formating].
|}
Thanks again :-) -- [https://mdwiki.org/wiki/User:Doc_James <span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>] along with the rest of the team at '''[[m:WikiProject_Med|Wiki Project Med Foundation]]''' ०३:५५, ४ फेब्रुवारी २०२४ (IST)
</div>
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_Other_Language_Editors_2023&oldid=26173705 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== एक लेख जोडा ==
[[विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू]] या लेखात मला एक नाव जोडायचे आहे– 👉🏻[[हेगे गींगोब]]👈🏻, धन्यवाद! --[[सदस्य:Ayesha46|Ayesha46]] ([[सदस्य चर्चा:Ayesha46|चर्चा]]) ०८:१६, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
:ठीक आहे जोडूया. याच सोबत [[फेब्रुवारी ४]] मध्ये मृत्यू या मथळ्या खाली आपण सदरील लेखनाव जोडू शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:०८, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
::सल्ल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते संपादन केले -- [[सदस्य:Ayesha46|Ayesha46]] ([[सदस्य चर्चा:Ayesha46|चर्चा]]) २३:००, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
== कृपया इतर संपादकांना मदत करा ==
आपण अलीकडे [[सदस्य:Sohan wankhade]] यांचे सदस्य पान (Userpage) [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3ASohan_wankhade&diff=2326837&oldid=2326800 पूर्णपणे रिक्त केले] होते [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3ASohan_wankhade&diff=2327312&oldid=2327310 ते ही अनेक वेळा]. आपले कारण "विकिपीडिया चा वैयक्तिक वापर" होते. मी तुमचे लक्ष [[:en:WP:UPYES|WP:UPYES]] वर आणू इच्छितो, हे धोरण प्रत्येक विकिपीडियाच्या सदस्य पानांवर लागू होते (दुर्दैवाने ते मराठी विकिपीडियावर अस्तित्वात नाही, पण तरीही मराठी विकिपीडियावर लागू होते.) त्यात स्पष्टपणे "Non-article Wikipedia material such as reasonable Wikipedia humor, essays and perspectives, personal philosophy, comments on Wikipedia matters allowed" लिहिले आहे. त्यामुळे तुम्ही जे केले त्याऐवजी काही मजकूर तिथेच राहू द्यायला हवे होते आणि त्याला समजावून सांगायला हवे होते. तसे, मी ते केले आहे. धन्यवाद.
(You recently had completely blanked User:Sohan wankhade's userpage multiple times. Your reason was "विकिपीडिया चा वैयक्तिक वापर". I would like to bring your notice to [[:en:WP:UPYES|WP:UPYES]], a policy applicable to all wikipedias' userpages (unfortunately it doesn't exist in marathi wikipedia, but is still applicable). It clearly says "Non-article Wikipedia material such as reasonable Wikipedia humor, essays and perspectives, personal philosophy, comments on Wikipedia matters allowed'. So you should rather have let some content stay there and explain him why you reduced it. By the way, I have did it. Thank you.)
[[सदस्य:ExclusiveEditor|<span style="background:Orange;color:White;padding:2px;">Exclusive</span><span style="background:black; color:White; padding:2px;">Editor</span>]] [[सदस्य चर्चा:ExclusiveEditor|<sub>Notify Me!</sub>]] [[सदस्य:ExclusiveEditor|ExclusiveEditor]] १९:४३, १२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:{{साद|ExclusiveEditor}}नमस्कार, कृपया काही अतिरिक्त खुलासे कराल तर फार बरे होईल.
:# ''कृपया इतर संपादकांना मदत करा'' - आजपर्यंत मी कुणाकुणाला मदत केली नाही त्यांची नावे येथे नमूद करावीत.
:# ''Redundancy'' - आपण येथील संपादन सारांश मध्ये Redundancy (म्हणजे अतिरेक) असे नमूद केले आहे. मी नक्की कशाचा अतिरेक केला आहे?
:# ''ते ही अनेक वेळा'' - मी नक्की सदरील सदस्याचे सदस्य पान कितीवेळा रिकामे केले याची निश्चित संख्या येथे नमूद केल्यास अजून बरे होईल.
:# ''आणि त्याला समजावून सांगायला हवे होते. तसे, मी ते केले आहे'' - आपण Sohan wankhade यांचे चर्चा पान तपासले आहे का? उलट मी तरी त्यांना एकवेळा सूचना दिली आहे; आपण कधी आणि कुठे दिलीय?
:::: अपेक्षा आहे की योग्य आणि मुद्देसूद उत्तरे द्याल.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:१८, १२ फेब्रुवारी २०२४ (IST)
तुमच्या प्रश्नाची उत्तरे:
# मी सहमत आहे की तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी खरोखरच एक प्रशंसनीय काम केले आहे आणि "'''कृपया इतर संपादकांना मदत करा'''" हे शीर्षक अंशतः चुकीचे असू शकते, परंतु मला असे म्हणायचे आहे की फक्त या एका प्रकरणात तुम्ही User:Sohan wankhade यांशी बोलायला हवे होते.
# तुमच्या चर्चा पानावरील माझे दुसरे संपादन तांत्रिक(Technical) होते, ज्यात मी माझी 'डिझाइनशिवाय डुप्लिकेट स्वाक्षरी' काढून टाकली. त्यामुळे माझे संपादन सारांश 'Redundancy' होते आणि तुमच्याशी संबंधित नव्हते.
# मी तुमचे पहिले संपादन "'''पूर्णपणे रिक्त केले'''" या शब्दासह ''विकिलंक'' केले आहे आणि सोबतच '''"ते ही अनेक वेळा'''" तुमच्या पुन्हा रिक्त केलेल्या संपादन सोबत ''wikilink'' केले होते. अशा प्रकारे मी तुमच्या दोन्ही संपादनांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केलेले आहे.
# तुम्ही त्याला (UserːSohan Wankhade) सांगायला हवे होते की वापरकर्ता पानावर फक्त '''काही''' विकिपीडिया संबंधित नसलेल्या सामग्रीला '''परवानगी आहे'''. तुम्ही त्याच्यासाठी [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे|चुकीचा धोरणात्मक लेख]] देखील जोडले आहे, कारण त्यात त्याच्या प्रकरणाचा (कविता) कुठेही उल्लेख केलेला नाही, पण स्वत: लिहिलेल्या कवितांना परवानगी नाही या निष्कर्षावर तुम्ही कसे पोहोचलात हे देखील त्याला सांगितले नाही.
# ''आपण कधी आणि कुठे दिलीय (सूचना)?''- कृपया माझे संपादन सारांश पहा: [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sohan_wankhade&action=history UserːSohan wankhade's history]
आणखी दोन गोष्टीː
* मी मान्य करतो की मी लिहिण्यासाठी मशिन ट्रान्सलेशन वापरतो कारण मराठीत टाईप करण्यास खूप वेळ लागतो, तथापि मला मराठी माहित आहे, आणि माझे लेखन पुरेसे वाचनीय आहे.
*मला तुमच्याशी वाद घालायचे नाही आणि तूम्ही माझे शत्रूही नाही आहात. मला फक्त तूम्च्याकडे या घटनेची नोंद करायची होती, आणि नवीन वापरकर्त्यांना ते स्वतः समस्याग्रस्त आहेत असे वाटणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे कारण त्यांना असे वाटल्यास ते मदत करणार नाहीत.
(कोणतेही शब्दलेखन चुकीचे असल्यास क्षमस्व.)
[[सदस्य:ExclusiveEditor|<span style="background:Orange;color:White;padding:2px;">Exclusive</span><span style="background:black; color:White; padding:2px;">Editor</span>]] [[सदस्य चर्चा:ExclusiveEditor|<sub>Notify Me!</sub>]] [[सदस्य:ExclusiveEditor|ExclusiveEditor]] १५:५७, १३ फेब्रुवारी २०२४ (IST)
:* ३. ''पूर्णपणे रिक्त केले'' आणि ''ते ही अनेक वेळा'' - माफ करा, दोन वेळा (twice) आणि अनेकवेळा (multiple times) यात फरक आहे. मी सदरील सदस्याचे सप्टेंबर २०२३ मध्ये सदस्य पान केवळ दोन वेळा रिक्त केले आणि त्याच सोबत त्यांच्या चर्चा पानावर एक सूचना टाकली होती. त्यानंतर देखील सदरील सदस्य स्वतःचे सदस्य पान पुन्हा पुन्हा संपादत होते. जास्त गंभीर सूचना दिल्यास सदस्य विकिपीडियावर येणे कमी करू शकतो, म्हणून मी त्यांच्या कडे थोडे दुर्लक्ष केले. माझ्या मते असे करणे योग्य होते.
:* ४. ''वापरकर्ता पानावर फक्त काही विकिपीडिया संबंधित नसलेल्या सामग्रीला परवानगी आहे. तुम्ही त्याच्यासाठी चुकीचा धोरणात्मक लेख देखील जोडले आहे'' - कृपया बारकाईने निरीक्षण करावे, सदरील सदस्य सात वर्षांपासून विकिपीडियावर असून या पूर्ण कार्यकाळात त्यांनी मराठी विपी वर आजपावेतो तब्बल २० संपादने केली असून ती सर्व केवळ स्वतःच्या सदस्य पानावरील आहेत. त्यांनी अजून एकही उपयुक्त संपादन केलेले नाही. याचा अर्थ सदरील सदस्य विकिपीडियाचा वापर [[अनुदिनी]] (personal blog) प्रमाणे करत आहे. यासाठी आपण त्यांच्या विकिमिडिया वरील संपादनाचा [https://commons.m.wikimedia.org/wiki/Commons:Deletion_requests/Files_uploaded_by_Sohan_wankhade हा इतिहास] पहावा. येथे त्या ठिकाणच्या प्रचालकानी Out of Scope, personal photo असा शेरा दिला आहे. हेच माझे म्हणणे मराठी विपी वरील संपदानाबाबत आहे. यासाठी मी तुम्हाला दोन दुवे देतो, इंग्रजी [[en:Wikipedia:User pages#What may I not have in my user pages?|What may I not have in my user pages?]] (तुम्हाला इंग्रजीचा सराव जास्त आहे म्हणून) आणि मराठी [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे#विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे|विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे]]. सदरील नियम मला जास्त महत्वाचा वाटतो. माझा सारांश - सदस्य विपिवर योगदान देत असल्यास त्याचा हेतू शुद्ध मानल्या जाऊ शकतो. अशा वेळी त्याने सदस्य पानावर माहिती चौकट साचा जोडणे, सुविचार, आपला विपत्र पत्ता देणे, फेसबुक सहित इतर समाज माध्यमांचे दुवे देणे चालू शकते (जसे की तुम्ही म्हणत आहात). परंतु जर तो केवळ सदस्य पानावर वारंवार संपादन करत असेल तर तो हेतू पूर्वक ब्लॉग प्रमाणे विपीचा दुरुपयोग करत असतो.
:: ''वि. सु. - सप्टेंबर २०२३ पासून मी सदरील सदस्यांकडे ([[सदस्य:Sohan wankhade]]) दुर्लक्ष केले होते. परंतु तुम्ही आज तब्बल सहा महिन्यांनी अनाकलनीय रित्या त्यांची बाजू मांडत आहात म्हणून आता त्यांच्यावर जास्त लक्ष दिल्या जाईल. कदाचित ते प्रतिबंधित देखील होऊ शकतील. -:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:३८, १४ फेब्रुवारी २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०१:०४, १४ फेब्रुवारी २०२४ (IST)
== Translation help ==
Hi, can you please translate (localize per your wiki) [[सदस्य:CampWiz Bot/wlf.json|these summaries]] in Marathi for the bot? [[सदस्य:Nokib Sarkar|Nokib Sarkar]] ([[सदस्य चर्चा:Nokib Sarkar|चर्चा]]) १२:५४, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:Hi, as per my opinion, most of the part is already translated in Marathi. Translation of the table isn't necessary. @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] , am I right? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:१९, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
::Just to confirm, are you talking about the edit summaries listed in [[सदस्य:CampWiz Bot/wlf.json]]? [[सदस्य:Nokib Sarkar|Nokib Sarkar]] ([[सदस्य चर्चा:Nokib Sarkar|चर्चा]]) १८:१८, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:::Yes. I am talking about the same. Which part do you want to translate in Marathi? As per my knowledge the table is a software programming language, about which I have no idea. For more kindly get the help from @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] or @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], they may help you. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:३७, २३ फेब्रुवारी २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०२:०५, ३० मार्च २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुहानी भटनागर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, २ जून २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २०:३०, २ जून २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुहानी भटनागर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = 91 words)
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २३:३०, ८ जून २०२४ (IST)
== राजगड तालुका मॅप Add करा ==
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/94/Velhe_tehsil_in_Pune_district.png [[विशेष:योगदान/2401:4900:550F:B8F7:75A6:5EFE:80ED:A4BA|2401:4900:550F:B8F7:75A6:5EFE:80ED:A4BA]] ०९:५१, १७ ऑगस्ट २०२४ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५४, १७ ऑगस्ट २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा.
[[विशेष:योगदान/2401:4900:5195:ABC6:CC09:F959:C113:F5B9|2401:4900:5195:ABC6:CC09:F959:C113:F5B9]] १४:१९, ३१ ऑगस्ट २०२४ (IST)
:प्रिय अनामिक सदस्य, प्रथम आपण सनोंद प्रवेश करून येथे चर्चा करावी. आपला ip अंकपत्ता नियमित बदलतो, तसेच सनोंद प्रवेश नसल्यास तुमच्याशी चर्चा करता येत नाही. सबब येथे सनोंद प्रवेश करून चर्चा करावी. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२८, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
[[अनंतराव थोपटे]] [[विशेष:योगदान/2401:4900:36C4:605A:DD7E:3A78:DE79:8176|2401:4900:36C4:605A:DD7E:3A78:DE79:8176]] १३:१६, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
:प्रिय अनामिक सदस्य, प्रथम आपण सनोंद प्रवेश करून येथे चर्चा करावी. आपला ip अंकपत्ता नियमित बदलतो, तसेच सनोंद प्रवेश नसल्यास तुमच्याशी चर्चा करता येत नाही. सबब येथे सनोंद प्रवेश करून चर्चा करावी. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२८, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
== विनाकारण माहिती आणि संदर्भ खोडल्याबद्दल ==
हुंडा या लेखात मी काही माहिती जोडली होती. ती माहिती खोडण्याचे काहीही सबब किंवा कारण दिलेले नाही. माहिती चुकीची होती का? याचा खुलासा आपण करावा [[सदस्य:Ranjeetrao.Deshmukh|Ranjeetrao.Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:Ranjeetrao.Deshmukh|चर्चा]]) २०:५२, १३ सप्टेंबर २०२४ (IST)
:# नमस्कार, काहीतरी कारण असेल म्हणून माहिती उडवली असेल ना, मग तिथे विनाकारण हा शब्द योग्य आहे का? असो, विषय बदलायला नको.
:#आपण अनेक लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडली आहे. मुळात बशीर मोमीन कवठेकर या एकाच लेखात ती माहिती जोडणे अपेक्षित आहे. वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट बशीर मोमीन कवठेकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे सबब, तिथे माहिती जोडणे ठिक आहे. परंतु आपण [[हुंडा]] आणि [[भारतातील हुंडा प्रथा]] या दोन लेखात समान मजकूर जोडलात, हे अयोग्य आहे. हुंडा हा शब्द जिथे जिथे आला तिथे लगेच एकसमान माहिती जोडणे हे अपेक्षित नाही.
:#आपण [[भारतातील हुंडा प्रथा]], [[हुंडा]], [[मराठी रंगभूमी]], [[आणीबाणी (भारत)]], [[वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)]], [[नाटक]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]], [[इ.स. २०२१]] तसेच [[इ.स. १९४७]] या लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडली आहे. या पैकी [[वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]], [[इ.स. २०२१]] तसेच [[इ.स. १९४७]] या लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडणे हे योग्य आहे. परंतु बशीर मोमीन कवठेकर यांनी केलेले विविध कार्य प्रत्येक वेगवेगळ्या लेखात जोडण्या ऐवजी बशीर मोमीन कवठेकर या एकाच जोडणे अपेक्षित आहे. तरीही मी केवळ हुंडा आणि भारतातील हुंडा प्रथा या दोन लेखातील माहिती तितकी उडवली आहे. कृपया कवठेकर यांची योग्य ती विश्वकोशीय माहिती आपण त्यांच्या नावातील लेखात जोडताल असे अपेक्षित आहे.
:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:५०, १३ सप्टेंबर २०२४ (IST)
::नमस्कार,
::आधी माहिती खोडताना त्याचे कारण दिले नव्हते म्हणूनच विनाकारण म्हटले. एखाद्याला व्याकरण आवडणार नाही, एखाद्याला भाषातले शब्द प्रयोग आवडणार नाहीत ..असं बरच काही असू शकते. त्यामुळे, विशेषता, दुसऱ्याची माहिती जेव्हा आपण खोडतो तेव्हा थोडेसे स्पष्टीकरण देणे उचितच ठरेल.
::वाचक जेव्हा विकिपीडियावर कोणताही विषय वाचतो तर तेव्हा एकसंध आणि परिपूर्ण माहिती तेथे उपलब्ध असेल तर ते वाचकास निश्चितच फायद्याचे ठरते. त्यामुळे असे माहिती किंवा संदर्भ जोडणे यात गैर काही नाही. [[सदस्य:Ranjeetrao.Deshmukh|Ranjeetrao.Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:Ranjeetrao.Deshmukh|चर्चा]]) २१:१५, १७ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
[[अनंतराव थोपटे]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १४:२३, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
[[अनंतराव थोपटे]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १४:२७, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
:@[[सदस्य:राहुलया|राहुलया]], नमस्कार, अनंतराव थोपटे या लेखात माहिती चौकट जोडली आहे. आपण ती व्यवस्थित भरावी. काही शंका निर्माण झाल्या तर त्या येथे विचाराव्यात. कोणतीही घाई करू नये. तसेच सदरील लेख हा भाषण किंवा व्यक्ती चरित्र लिहल्या सारखा झाला आहे. जमल्यास [[विलासराव देशमुख]] या लेखाचा अभ्यास करून त्या प्रमाणे अनंतराव थोपटे हा लेख लिहावा. भाषा शैली विश्वकोशीय असावी, ललित लिखाण किंवा भाषणा प्रमाणे नसावी. योग्य ते संदर्भ जोडावेत. विशेषणे तसेच स्तुतीसुमने टाळावीत. आणि हो चुका होऊ द्या आपण त्या हळू हळू दुरुस्त करूया.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:१०, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे image upload करणे ==
<nowiki>https://atcbhor.com/img/founder.jpg</nowiki> [[विशेष:योगदान/2401:4900:5030:448E:4CF9:B046:7915:EB80|2401:4900:5030:448E:4CF9:B046:7915:EB80]] १६:१०, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर image upload करणे ==
<nowiki>https:[[//atcbhor.com/img/founder.jpg</nowiki>]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १६:२६, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
:@[[सदस्य:राहुलया|राहुलया]], आपण सनोंद (म्हणजे लाँग इन) करून येथे संपादने करावीत. अन्यथा ना लेख व्यवस्थित होईल ना तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. यापुढे दक्षता घेणे. आणि हो अकारण चुकीची संपादने चालूच ठेवल्यास कोणताही प्रचालक सदरील लेख कायम उडवेल, सबब सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. याच बरोबर कोणत्याही संकेतस्थळावरील चित्र येथे जोडता येत नाही. यासाठी विकिमिडियावर ते उपलब्ध असावे लागते, आणि तेही स्वतः काढलेले प्रताधिकार मुक्त (म्हणजे कॉपी राईट फ्री) असावे लागते.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:२६, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
== Join the Wikipedia Asian Month Campaign 2024 ==
<div lang="en" dir="ltr">
Dear 2022 & 2023 WAM Organizers,
Greetings from Wikipedia Asian Month User Group!
The [[m:Wikipedia_Asian_Month_2024|Wikipedia Asian Month Campaign 2024]] is just around the corner. We invite you to register your language for the event on the "[[m:Wikipedia_Asian_Month_2024/Join_an_Event|Join an event]]" page and once again become an organizer for your language's Wikipedia. Additionally, this year we have selected [[m:Wikipedia_Asian_Month_User_Group/Ambassadors|ambassadors]] for various regions in Asia. If you encounter any issues and need support, feel free to reach out to the ambassador responsible for your area or contact me for further communication. We look forward to seeing you again this year. Thank you!
[[File:Wikipedia Asian Month Logo.svg|thumb|100px|right]]
[[m:User:Betty2407|Betty2407]] ([[m:User talk:Betty2407|talk]]) 11:00, 20 October 2024 (UTC) on behalf of [[m:Wikipedia_Asian_Month_2024/Team|Wikipedia Asian Month 2024 Team]]
<small>You received this message because you was an organizer in the previous campaigns.
- [[m:User:Betty2407/WAMMassMessagelist|Unsubscribe]]</small>
</div>
<!-- सदस्य:Betty2407@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Betty2407/WAMMassMessagelist&oldid=27632678 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Invitation to Participate in the Wikimedia SAARC Conference Community Engagement Survey ==
Dear Community Members,
I hope this message finds you well. Please excuse the use of English; we encourage translations into your local languages to ensure inclusivity.
We are conducting a Community Engagement Survey to assess the sentiments, needs, and interests of South Asian Wikimedia communities in organizing the inaugural Wikimedia SAARC Regional Conference, proposed to be held in Kathmandu, Nepal.
This initiative aims to bring together participants from eight nations to collaborate towards shared goals. Your insights will play a vital role in shaping the event's focus, identifying priorities, and guiding the strategic planning for this landmark conference.
Survey Link: https://forms.gle/en8qSuCvaSxQVD7K6
We kindly request you to dedicate a few moments to complete the survey. Your feedback will significantly contribute to ensuring this conference addresses the community's needs and aspirations.
Deadline to Submit the Survey: 20 January 2025
Your participation is crucial in shaping the future of the Wikimedia SAARC community and fostering regional collaboration. Thank you for your time and valuable input.
Warm regards,<br>
[[:m:User:Biplab Anand|Biplab Anand]]
<!-- सदस्य:Biplab Anand@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Biplab_Anand/lists&oldid=28078122 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Thank you for being a medical contributors! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
{| style="background-color: #fdffe7; border: 1px solid #fceb92;"
|rowspan="2" style="vertical-align: middle; padding: 5px;" | [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|130px]]
|style="font-size: x-large; padding: 3px 3px 0 3px; height: 1.5em;" |'''The 2024 Cure Award'''
|-
| style="vertical-align: middle; padding: 3px;" |In 2024 you '''[[mdwiki:WikiProjectMed:WikiProject_Medicine/Stats/Top_medical_editors_2024_(all)|were one of the top medical editors in your language]]'''. Thank you from [[m:WikiProject_Med|Wiki Project Med]] for helping bring free, complete, accurate, up-to-date health information to the public. We really appreciate you and the vital work you do!
Wiki Project Med Foundation is a [[meta:Wikimedia_thematic_organizations|thematic organization]] whose mission is to improve our health content. '''[[meta:Wiki_Project_Med#People_interested|Consider joining for 2025]]''', there are no associated costs.
Additionally one of our primary efforts revolves around translating health content. We invite you to '''[https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php try our new workflow]''' if you have not already. Our dashboard automatically [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/leaderboard.php collects statistics] of your efforts and we are working on [https://mdwiki.toolforge.org/fixwikirefs.php tools to automatically improve formating].
|}
Thanks again :-) -- [[mdwiki:User:Doc_James|<span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>]] along with the rest of the team at '''[[m:WikiProject_Med|Wiki Project Med Foundation]]''' ११:५४, २६ जानेवारी २०२५ (IST)
</div>
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_Other_Language_Editors_2024&oldid=28172893 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== मार्गदर्शन हवे ==
०१) मजकूर लिहून तो publish करत असताना, मराठी अनिवार्यता असा संदेश येत आहे. तो का? ते कळत नाहीये. कारण मजकूर मराठीमध्येच लिहीत आहे. तसा संदेश आल्यावर काय करावे?
०२) एखादा ब्लॉग official असेल तरीही त्याचा संदर्भ दिलेला चालत नाही का? (तेव्हाही 'मराठी अनिवार्यता' असा संदेश येत आहे. आणि मग dismiss करावे लागत आहे.) तुमच्या admin ला कळवा असे त्यात नमूद केले आहे. ते कोणाला व कसे कळवायचे हे कळत नाहीये.
कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती. धन्यवाद! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:२५, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
:सदरील अडचण [[ज्युडिथ टायबर्ग]] साठीची आहे का? मजकूर जोडताना त्यात संदर्भ नीट जोडला होता का? कदाचित त्यात काही गल्लत झाली असेल. मराठी विकिवर ब्लॉग आणि यूट्यूब वरील विशिष्ट लिंक पोस्ट होत नाहीत. जर ब्लॉग जोडायचा असेल तर माहिती चौकट किंवा बाह्य दुवे मध्ये जोडला जाऊ शकतो, इतरत्र नाही.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:००, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::ता.क. तुम्ही संपादन करत असताना जुडिथ, थिओसिफिकल तसेच असे काही शब्द संपादन गाळणीने नेपाळी किंवा इतर भाषिक म्हणून ओळखल्या. याच सोबत वर्डप्रेसचा दुवा स्व प्रकाशित ब्लॉग म्हणून ओळखला. यावर उपाय म्हणजे इंग्रजी शब्द मराठी अक्षरात लिहिताना थोडे बहुत बदल करून लिहिणे. तसेच वर्डप्रेस किंवा इतर तत्सम दुवे जोडणे टाळावेत. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:१०, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::०१) हो, त्याच लेखाबाबत ही अडचण येत आहे. संदर्भ म्हणून ब्लॉग जोडायचा असेल तर कसे करावे?
::०२) <u>काही शब्द संपादन गाळणीने नेपाळी किंवा इतर भाषिक म्हणून ओळखल्या.</u> - मी काम तसेच पुढे चालू ठेवू ना? काही अडचण नाही ना?
::०३) <u>तसेच वर्डप्रेस किंवा इतर तत्सम दुवे जोडणे टाळावेत....</u> ते संदर्भ वगळता येण्यासारखे नाहीयेत. कारण त्यावरच अधिक authentic data उपलब्ध आहे. काय करावे?
::धन्यवाद! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २०:५८, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
:::इतर भाषिक शब्द म्हणून जरी सूचना आली तरीही आपण काम चालू ठेवावे. काही हरकत नाही. वर्डप्रेस, समाज माध्यमे (सोशल मीडिया) आणि इतर सर्व अनुदिनी (ब्लॉग) संदर्भ म्हणून अजिबात जोडू नका. संदर्भ लगेच नाही मिळाला तरी चालेल.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:१५, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::::ठीक. धन्यवाद!! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १०:३९, ७ फेब्रुवारी २०२५ (IST)
== Khadaan (Marathi translation) ==
@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]], I was editing the Marathi version of the article Khadaan [https://mr.wikipedia.org/wiki/Special:ContentTranslation?title=Special:ContentTranslation&campaign=contributions-page&from=en&to=mr&page=Khadaan&targettitle=%E0%A4%96%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8&revision=1275487694 <nowiki>[1]</nowiki>]. I shall be greatly obliged if you see the technical faults here and publish it.
Thank you [[सदस्य:Chachajaan|Chachajaan]] ([[सदस्य चर्चा:Chachajaan|चर्चा]]) १९:०५, १३ फेब्रुवारी २०२५ (IST)
== टूल ==
कॉपी आहे कि नाही चेक करण्यासाठी Tool असेल तर लिंक द्या सर [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) १७:१४, ४ मार्च २०२५ (IST)
:https://copyvios.toolforge.org/?lang=mr
:फक्त एवढी काळजी घेणे की विकिपीडियावरून इतरत्र देखील मजकूर कॉपी पेस्ट केलेला असू शकतो. त्यामुळे इतर संकेतस्थळावरून विपी वर आलाय का विपी वरून इतरत्र गेलाय, याचा निर्णय विचार करून घ्यावा.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:५३, ४ मार्च २०२५ (IST)
== नारी शक्ती पुरस्कार विजेते ==
नमस्कार,
तुम्ही नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांवरील लेख तयार करीत असलेले पाहून आनंद झाला. या प्रत्येक विजेत्या आपल्या समाजासाठी उदाहरण आहेत. त्यांच्यावर लेखांद्वारे प्रकाशझोत घातल्याबद्दल धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ००:०१, १५ मार्च २०२५ (IST)
:धन्यवाद सर.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:५५, १५ मार्च २०२५ (IST)
== Files without a license ==
Hi! It seems that you are the only one that is deleting files without a license. You may have told me earlier but what is the reason that you (or someone else) does not delete all of the files in one massdelete? If it is because of the flooding of recent changes then [[:m:Meta:Flood flag]] could be a solution. Or is the reason that you are doing some checks of the files before you delete them? [[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १७:१५, १६ मार्च २०२५ (IST)
:Hi, my english is not so fair. So kindly ignore my mistakes.
:# I have no bot as well don't know how to use it.
:# there may be flooding of in recent changes.
:# And yes I check properly every file before deleting it.
::That's why it takes more time.
:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:५४, १६ मार्च २०२५ (IST)
:: Thank you! Your English is good enough for me. I'm not a native English speaker either :-) And even if I was I would not care about any errors.
:: You do not need a bot to delete files faster. You can use a script (see tip at [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]). But you would still flood recent changes unless you get flood flags implemented here.
:: Checking files manually takes a lot of time. Too bad the other admins does not help you. Have you found any errors so far? If there are any known types of errors I might be able to have my bot remove the deletion template from similar files. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१२, १७ मार्च २०२५ (IST)
:::@[[सदस्य:MGA73|MGA73]] thanks for your valuable suggestion. Still now there are two problems.
:::# it's flooding in recent changes.
:::# as an admin, I am checking each and every file before deleting.
::::So, still it will take some time from my side. Once again thanks for your support.-
:::[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:०३, १७ मार्च २०२५ (IST)
::::As long as more files are fixed/deleted than new files are uploaded it is good :-) I will try to move more files to Commons ([[:Category:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons ]] / [[:Category:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]]). --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १५:१५, १७ मार्च २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[शकुंतला मजुमदार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १४:३४, २६ मार्च २०२५ (IST)
== विकीडाटा कलम दुरुस्ती ==
कृपया, खालील पानांची विकीडाटा कलमे दुरुस्त करावीत.
# [[:वर्ग:गुजरात विधानसभा]]
# [[:वर्ग:महाराष्ट्र विधानसभा]]
# [[:वर्ग:महाराष्ट्र विधानसभा निवडणुका]]
# [[:वर्ग:दिल्ली विधानसभा निवडणुका]]
# [[:वर्ग:बिहार विधानसभा निवडणुका]]
[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:१७, २६ एप्रिल २०२५ (IST)
:{{Done}} --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १३:२४, २६ एप्रिल २०२५ (IST)
::# [[:वर्ग:२००२ राष्ट्रकुल खेळ]]
::# [[:वर्ग:२०१० राष्ट्रकुल खेळ]]
::# [[:वर्ग:उल्हासनगर]]
::# [[:वर्ग:कंदहार]]
::# [[:वर्ग:बीजिंग]]
::# [[:वर्ग:क्वांगचौ]]
::# [[:वर्ग:मस्कत]]
::# [[:वर्ग:जेरुसलेम]]
::# [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]]
::# [[:वर्ग:इराणमधील शहरे]]
::# [[:वर्ग:झांबियामधील शहरे]]
::# [[:वर्ग:सीरियामधील शहरे]]
::[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १०:००, २ मे २०२५ (IST)
:::{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:४१, ३ मे २०२५ (IST)
::::फक्त [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] साठी अचूक वर्ग सापडला नाही. कदाचित [[:en:category:Municipalities of Iceland|Municipalities of Iceland]] असावा. @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] नक्की सांगाल का. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:४६, ३ मे २०२५ (IST)
::::: [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] मी दुरुस्त केले आहे, फक्त [[:वर्ग:इराणमधील शहरे]] चुकीच्या पानाशी जोडले आहे. [[:en:category:Cities in Iran]] हे योग्य पान आहे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:१०, ३ मे २०२५ (IST)
{{साद|संतोष गोरे}}
# [[:वर्ग:सुदानमधील शहरे]]
# [[:वर्ग:कोसोव्होमधील शहरे]]
# [[:वर्ग:कँडी]]
# [[:वर्ग:मेरठ]]
# [[:वर्ग:हंपी]]
# [[:वर्ग:आग्रा]]
# [[:वर्ग:जोरहाट]]
# [[:वर्ग:बंगळूर]]
# [[:वर्ग:जाफना]]
# [[:वर्ग:गुवाहाटी]]
# [[:वर्ग:प्रयागराज]]
# [[:वर्ग:विजयवाडा]]
# [[:वर्ग:बेळगांव]]
# [[:वर्ग:गुलबर्गा]]
# [[:वर्ग:अलीगढ]]
# [[:वर्ग:फैजाबाद]]
# [[:वर्ग:तुलूझ]]
# [[:वर्ग:नीस]]
# [[:वर्ग:बोर्दू]]
# [[:वर्ग:लेंस]]
# [[:वर्ग:कराची]]
# [[:वर्ग:नेपियर]]
# [[:वर्ग:वेलिंग्टन]]
# [[:वर्ग:विशाखापट्टणम]]
# [[:वर्ग:मोरोक्कोमधील शहरे]]
# [[:वर्ग:पनामामधील शहरे]]
# [[:वर्ग:गोवा राज्यातील शहरे व गावे]]
# [[:वर्ग:अरुणाचल प्रदेशमधील शहरे]]
# [[शहाड]]
# [[टिटवाळा]]
# [[आसनगाव बुद्रुक]]
# [[आसनगाव (डहाणू)]]
# [[पळसदरी]]
[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०६, ४ मे २०२५ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:०९, ११ मे २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[शकुंतला मजुमदार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुकरी बोम्मागौडा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०६:३१, २९ एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुकरी बोम्मागौडा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[बीना शेठ लष्करी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वर्तिका नंदा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सीमा साखरे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नसीरा अख्तर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुमिता घोष]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनुराधा नाईक]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अमृता पाटील]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १३:३०, २९ एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[लॉरेन पॉवेल जॉब्स]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[ए. सीमा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कलावती देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[दर्शना गुप्ता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सोनिया जब्बार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुनीता देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अंबिका बेरी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ११:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[मिनी वासुदेवन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[दिदी कॉन्ट्रॅक्टर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मुमताज काझी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[नंदिता शाह]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सुभा वारियर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मोनिका]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[निकिता ठुकराल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्नेहलता नाथ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[बीना देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[चामी मुर्मू]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[लतिका ठुकराल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[प्रियंवदा सिंग]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[पुष्पा गिरिमाजी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[निल्झा वांगमो]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[कमल कुंभार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मीरा ठाकूर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मधु जैन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सीमा मेहता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[बानो हरालू]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[दीपिका कुंडजी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[वनस्त्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[लक्ष्मी गौतम]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सुपर्णा बक्षी गांगुली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[नंदिता कृष्णा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[रेवण्णा उमादेवी नागराज]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्मिता तंडी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मालविका अय्यर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[साईलक्ष्मी बालीजेपल्ली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्वराज विद्वान]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनोयारा खातून]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[पी. कौसल्या]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नेहा किरपाल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
:@[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] नमस्कार, [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५ |स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] प्रकल्पात मी जे लेख लिहिलेत ते [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५#नियम|नियमांना]] अनुसरून आहेत असे मला वाटते. कृपया पहिला नियम पाहावा, त्यानुसार 'लेख विस्तारित किंवा नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द असणे आवश्यक आहे.' यानुसार माझे सर्व लेख आहेत. परंतु आपण काही लेख रिजेक्ट केले आहेत अशी सूचना दिसून येत आहे. खुलासा कराल का..? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:०१, ३० एप्रिल २०२५ (IST)
::नमस्कार, मी वापरत असलेल्या [https://tools.wikilovesfolklore.org/campwiz/campaign/110 या] टूलमध्ये लेखात नव्याने जोडलेली शब्दसंख्या ३०० पेक्षा कमी दाखवत आहे (नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द). या कारणाने काही लेख नामंजूर केले आहेत, तथापि हा निकाल अंतिम समजू नये. टूल मधील त्रुटी शोधून लेखांना पुन्हा तपासले जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १८:२७, ३० एप्रिल २०२५ (IST)
सादर केलेल्या काही लेखांची एकूण शब्दसंख्या (संदर्भातील शब्द वगळून) 300 पेक्षा कमी आढळून येत आहे. आणि असे लेख नामंजूर करण्यात आले आहेत. तथापि, माझ्याकडून मोबाईलवर संपादन करताना काही लेखांवर "300 पेक्षा कमी शब्द असल्याची टीप" टाकली गेली, प्रत्यक्षात ते 300 पेक्षा जास्त शब्दांचे व '''मंजूरही''' झालेले लेख आहेत. अनावश्यक ठिकाणी असलेली ती टीप काढून टाकली जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २१:११, ३० एप्रिल २०२५ (IST)
:'नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द असणे आवश्यक आहे.' या नियमानुसार शब्द संख्या जरी ३०० भरली नाही तरी बाईट्स च्या नियमात सर्व लेख बसतात असे मला वाटते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५२, ३० एप्रिल २०२५ (IST)
::ठीक. मी लवकरच सर्व लेखांची पुनर्तपासनी करेन. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ११:०७, ३ मे २०२५ (IST)
:::@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] Don't worry where the स्थिती = approved and note = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली. That is a system bug I feel because I am also facing the same. I will ask developer to fix it soon. [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १९:०९, ३ मे २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सौरभ सुमन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या २६८ आहे)
* [[बसंती देवी (पर्यावरणतज्ज्ञ)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[उत्तरा पडवार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मीना शर्मा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वासु प्रिमलानी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कृष्णा यादव]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[छांव फाउंडेशन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[साधना महिला संघ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २१:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[बीना शेठ लष्करी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वर्तिका नंदा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सीमा साखरे]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नसीरा अख्तर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुमिता घोष]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनुराधा नाईक]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अमृता पाटील]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[लॉरेन पॉवेल जॉब्स]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[ए. सीमा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कलावती देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[दर्शना गुप्ता]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सोनिया जब्बार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुनीता देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अंबिका बेरी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिनी वासुदेवन]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[दिदी कॉन्ट्रॅक्टर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[मुमताज काझी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[नंदिता शाह]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[सुभा वारियर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[मोनिका]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[निकिता ठुकराल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[स्नेहलता नाथ]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[बीना देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १९:३०, ३ मे २०२५ (IST)
== [[:वर्ग:Files uploaded by Archanapote]] ==
I see that you use the script to mass delete. That makes things easier :-)
One of the users with many uploads is [[User:Archanapote]]. I have asked user to add a license because user was active. But I asked in English.
If Archanapote confirm to be the photographer and confirm a license I can fix the files with my bot. Same if any other users are active.
If you ask any users in local language and get a reply just let me know. [[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:४२, ८ मे २०२५ (IST)
:{{झाले}}- sent her a message. Let's see what happens.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:५६, ८ मे २०२५ (IST)
And now that you use "Files uploaded by ..." to delete files I have started removing those categories from all files with a license template. That should make it easier. I can also add a non-free template to logos. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:४५, १० मे २०२५ (IST)
Removed...
* Except [[:वर्ग:Files uploaded by Rahuldeshmukh101]] that seems to be active. So Rahuldeshmukh101 should be able to add a license.
* Except [[:वर्ग:Files uploaded by Archanapote - cc]] that are all licensed Creative Commons but Archanapote could perhaps check the files.
Perhaps you can leave a note to Rahuldeshmukh101 and skip those categories for now. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:०३, १० मे २०२५ (IST)
:Thanks for your help. I need ''category:Files uploaded by...'' so that I can check and delete those files using the script to mass delete. And yes, it will be better if you make 50 to 100 files in each category.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:२२, १० मे २०२५ (IST)
:: Okay. I will add a license to a number of logos first and then I can split up the files in smaller categories. Perhaps you can start with [[:वर्ग:Files uploaded by Kaustubh]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:३३, १० मे २०२५ (IST)
Hi! Do you mean like with [[:वर्ग:Files uploaded by Bantee]] where I put files in smaller sub categories? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१८, १४ मे २०२५ (IST)
:Thanks, it will save my time and speed up the deletion.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०८, १४ मे २०२५ (IST)
::Okay I will make more categories like this soon. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १२:१७, १४ मे २०२५ (IST)
The files I nominated for deletion are in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]] and I have only marked files that was unused when I marked them. The Files in "Files uploaded by..." also included files with a license but I removed them from the categories as written above. But I came to think that some files in "Files uploaded by..." may be in use. So my question is if you would like only to delete unused files or if you delete all unlicensed files? Since uploaders had months and years to add a license I doubt they will add one so the files should in my opinion be deleted even if in use. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १७:३०, १६ मे २०२५ (IST)
:At presentI am deleting unused files, that's why I am spending more time to check every nominated file. I have no idea what to do with unlicensed used files. We will discuss it later after the deletion of unlicensed unused files. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:५३, १६ मे २०२५ (IST)
:: In that case I will move all the unused files in subcategories of "Files uploaded by..." and leave the files in use in the top category. Then it will be easier for you to see which files are in use.
:: Unlicensed files is a violation of [[:wmf:Resolution:Licensing_policy]] so they should be deleted too even if they are in use. So they have to be deleted at some point too. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:०६, १६ मे २०२५ (IST)
Perhaps you could have a look at the files in [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]]? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १८:४६, २२ मे २०२५ (IST)
:Those files are may be moved on commons. What to do? Do we have to delete them from mrwiki..? [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४३, २२ मे २०२५ (IST)
:Just finished deleting category :Files uploaded by Maihudon. I think that this category includes files use on are.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४४, २२ मे २०२५ (IST)
::It is much easier to clean up if we delete files locally that are also on Commons. About the files in use they should be in the top category and the unused in the sub categories. The category you mention is empty? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:५९, २२ मे २०२५ (IST)
:::Emptied [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]] - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:०९, २४ मे २०२५ (IST)
::::Even [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] too cleared.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:२४, २४ मे २०२५ (IST)
:::::Great! I added some more photos to the two categories. And I noticed that some photos were uploaded by Archanapote here and a few days later by Cherishsantosh. I do not know if it is the same user or what happend. I left a message at [[सदस्य_चर्चा:Archanapote#License,_source_and_author_on_your_uploads]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:५२, २४ मे २०२५ (IST)
::::::I marked the rest of the files to day and replaced the usage. So [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] should be ready to empty one last time. After that I will wait for the deletion of the files allready marked for deletion. When they are done we can figure out what to check next. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:२८, २५ मे २०२५ (IST)
== 1,000 ==
I noticed we are getting closed to 1,000 in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]. Next time you delete the number should get below that number! I hope you have a beer ready or maybe Solkadhi? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १६:१९, ३० मे २०२५ (IST)
== Feminism and Folklore 2025 - Local prize winners ==
[[File:Feminism and Folklore 2025 logo.svg|centre|550px|frameless]]
::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
''{{int:please-translate}}''
Dear Wikimedian,
Congratulations on your outstanding achievement in winning a local prize in the '''Feminism and Folklore 2025''' writing competition! We truly appreciate your dedication and the valuable contribution you’ve made in documenting local folk culture and highlighting women’s representation on your local Wikipedia.
To claim your prize, please complete the [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdONlpmv1iTrvXnXbHPlfFzUcuF71obJKtPGkycgjGObQ4ShA/viewform?usp=dialog prize form] by July 5th, 2025. Kindly note that after this date, the form will be closed and submissions will no longer be accepted.
Please also note that all prizes will be awarded in the form of [https://www.tremendous.com/ Tremendous Vouchers] only.
If you have any questions or need assistance, feel free to contact us via your talk page or email. We're happy to help.
Warm regards,
[[:m:Feminism and Folklore 2025|FNF 2025 International Team]]
::::Stay connected [[File:B&W Facebook icon.png|link=https://www.facebook.com/feminismandfolklore/|30x30px]] [[File:B&W Twitter icon.png|link=https://twitter.com/wikifolklore|30x30px]]
</div>
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १५:५०, २१ जून २०२५ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf25&oldid=28891702 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== पारितोषिक क्रमांकाबाबत ==
नमस्कार, मला स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामध्ये पारितोषिक मिळाले असून त्यासाठी फॉर्म भरण्यास सांगण्यात आले आहे. त्यामध्ये एक प्रश्न - तुम्हाला कितव्या क्रमांकाचे पारितोषिक आहे असा आहे. पण मला अजून तशी कोणतीही मेल किंवा संदेश मिळालेला नाही. त्यामुळे फॉर्म भरण्यात अडचण आहे. मला ते कसे कळेल, कृपया सांगू शकाल का? धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:२१, २१ जून २०२५ (IST)
:@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] तसेच @[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]], नमस्कार, अजून विजेत्यांना कोणत्याही प्रकारचा संदेश देण्यात आलेला नाही. सबब वरील प्रश्न अनुत्तरित राहतोय. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:००, २१ जून २०२५ (IST)
::Please check [https://meta.wikimedia.org/wiki/Feminism_and_Folklore_2025/Results#Marathi_Wikipedia] [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०८:१५, २२ जून २०२५ (IST)
:::@[[सदस्य:Dharmadhyaksha|Dharmadhyaksha]], @[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] आणि @[[सदस्य:Vikrantkorde|Vikrantkorde]], [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] प्रकल्पाचा वरील प्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला आहे. कृपया नोंद घ्यावी.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:३१, २२ जून २०२५ (IST)
::::[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] या पानावर देखील सदस्यांची नावे नमूद केली आहेत.--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १२:०१, २२ जून २०२५ (IST)
::::माहितीसाठी धन्यवाद. फॉर्ममध्ये तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा पर्याय दिलेला नाही. काय करावे? कृपया मार्गदर्शन कराल का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १८:३२, २२ जून २०२५ (IST)
rqdnptqb26r3ml1ns96dq3jjtoppoel
2581848
2581804
2025-06-22T15:01:11Z
संतोष गोरे
135680
/* पारितोषिक क्रमांकाबाबत */ Reply
2581848
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=संतोष गोरे}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १२:३५, ७ जुलै २०२१ (IST)
== जुन्या चर्चा ==
{| class="wikitable" style="text-align: center"
|-
! चर्चा क्रमांक
! पासून
! पर्यंत
|-
|[[सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा१|जुनी चर्चा१]]
| २०१५
| ३१ डिसेंबर २०२१
|-
|[[सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा२|जुनी चर्चा२]]
| १ जानेवारी २०२२
| ३१ डिसेंबर २०२२
|}
== विष्णुसहस्रनाम ==
हजारो पुनर्नावासह विष्णुसहस्रनाम भगवान विष्णूचे हे एक महत्त्वाचे स्थान आहे. हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि लोकप्रिय स्तोत्र आहे. विष्णू सहस्रनाम ही महाभारतात उपलब्ध असलेली सर्वात लोकप्रिय आवृत्ती आहे. पद्म पुराण किंवा मत्स्य पुराणात आणखी एक आवृत्ती उपलब्ध आहे. प्रत्येक नाव विष्णूचे असंख्य गुण दर्शवितो. अनेक हिंदू कुटुंबे पूजेच्या वेळी ते पाठ करतात. असे मानले जाते की ते ऐकणे किंवा वाचणे मानवी इच्छा पूर्ण करते. अनुशासनपर्व (महाभारत) धडा 9 ते 14, आजोबा कुरुक्षेत्र भीष्म युधिष्ठिर शिकवण देण्यात आली होती. [[सदस्य:Goresm|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे 💬</span>''']] ०९:५४, ९ फेब्रुवारी २०२१ (IST)
== भाषांतर ==
नमस्कार,
तुमची मदत हवी आहे. Section translation टूल वापरून नवीन पाने तयार करताना मला अडचण येत आहे. मागील अनेक पानांना Rahul Gandhi असे नाव येत आहे. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १४:२४, १६ जानेवारी २०२३ (IST)
:कृपया [https://en.m.wikipedia.org/w/index.php?campaign=specialcx&title=Special:ContentTranslation#suggestions हा दुवा] वापरा तसेच पुढील भाषांतरा करिता बुक मार्क मध्ये जतन करून ठेवा.
::याशिवाय जर शक्य असेल तर नवीन tab उघडून त्याला ऑप्शन मध्ये जाऊन desktop site ला टिचकी देऊन [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:ContentTranslation#suggestions हा दुवा] वापरा. फक्त हे थोडे नाजूक काम असेल. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:३७, १६ जानेवारी २०२३ (IST)
::आपण दिलेला दुवा वापरून [[८०वे गोल्डन ग्लोब पुरस्कार]] हा लेख तयार केला. तरीही तीच समस्या येत आहे. (तत्पूर्वी cache देखील clear केली होती.) [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १९:३७, १६ जानेवारी २०२३ (IST)
: माझ्या बाबतीत पण समान समस्या आली होती. मी वेड चित्रपटाचे मराठीमध्ये भाषांतर केले असता शीर्षक नाव Prajakta Koli असे अचानक झाले. यामागचे कारण काय? [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:४४, १६ जानेवारी २०२३ (IST)
::आपल्या मोबाईलच्या सईमध्ये (cache मध्ये) जो जुना दुवा असतो, तो चुकून वापरल्या गेला की असे होते. असे होत असेल तरीही तुम्ही भाषांतर चालू असताना ते दुरुस्त करून योग्य ते मराठी शीर्षक देऊ शकता.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] )
:::{{साद|अमर राऊत}} तुमच्या दोघांची अडचण लक्षात घेऊन मी एक भाषांतर केले, जे की योग्य झाले. मी वरती दोन दुवे दिलेत. तर दुसरा दुवा वापरून भाषांतर करून पहा. फक्त एकच की तत्पूर्वी 'ब्राऊसर च्या पर्यायात' जाऊन desktop site वर टिचकी द्या आणि मग वरील दुव्यावर जा. तसेच भाषांतर करत असताना सर्वप्रथम वरती जे लेखनाव येते ते देखील एडिट करून घ्या. यामुळे नक्कीच तुमची समस्या दूर होईल. कृपया एक लेख अजून निर्माण करा.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:१०, १६ जानेवारी २०२३ (IST)
:::{{ping| संतोष गोरे}} दुसरा दुवा वापरून [[हजारों ख्वाइशें ऐसी|एक लेख]] तयार केला आहे. आता ती समस्या नाही, पण अडचण अशी आहे की यावेळी मोबाईल फारच लोड घेतो. संकेतस्थळ उघडेपर्यंत फार वेळ वाट पहावी लागते. Section translation जसं सोईस्करपणे आणि वेगात होतं, तसं इथं आशय भाषांतर वापरताना होत नाही. असो.
:::तुमच्या सहकार्यासाठी खूप आभार.
:::~ [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १४:१९, १७ जानेवारी २०२३ (IST)
:: आज पुन्हा तीच समस्या, [[पश्चिम दिल्ली जिल्हा]] पान तयार करताना मराठीमध्ये शीर्षक नाव दिले होते आणि पब्लिश केल्यावर अचानक शीर्षक West Delhi झाले, मी तपासून घेतले असूनही पुन्हा तीच समस्या आली. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ००:००, २९ जानेवारी २०२३ (IST)
:::{{साद|Tiven2240|label=टायविन}} यात आपली मदत हवी आहे. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:५५, २९ जानेवारी २०२३ (IST)
== 2022 Wikipedia Asian Month Organizer Update ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
Dear all WAM organizers,
Happy 2023!
Thank you for updating the Ambassador list. We will '''start issuing the Barnstar''' to all eligible participants by late January. All ambassadors will received an additional special Barnstar. Please be sure to update '''[[:m:Wikipedia_Asian_Month_2022/Ambassadors|the list]]''' if you haven't done so. We also provide a '''[https://docs.google.com/document/d/1t1UEXwVkTsP5oP0sQmE74302M1SUDrlFW-kz2uTT5X0/edit?usp=sharing certificate template]''' for you to edit and print out to your participants.
Once again, thank you for organizing and participating the 2022WAM, we like to hear your comment. Much appreciate for filling, and spreading out this [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8Jo4ixbwKS1rC6KmfC1q6wW53nmoCQATbmsMatbZ4A1RCwA/viewform?usp=sf_link '''feedback survey'''].
Look forward to seeing you again in 2023 WAM!
best,
Wikipedia Asian Month International Team
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/WAM2022_Post_Campaign_Mass_Message_receiver&oldid=24259258 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== पाने वगळणे ==
[[Main other/doc]], [[साचा:Noping/doc]], [[चर्चा:Machindra Jayappa Galande]], [[“मोठी चोच असणारा कावळा"]], [[:वर्ग:Emoji असलेले लेख]], [[:वर्ग:इ.स. 2019 मधील मृत्यू]], [[:वर्ग:इ.स.ची वर्षे]], [[:वर्ग:सदस्य माहिती]], [[:वर्ग:मुक्तछंद]] कृपया ही पाने वगळावीत. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:२१, २० जानेवारी २०२३ (IST)
:{{साद|Tiven2240}}, [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांनी सुचवलेली काही अनावश्यक पाने काढून टाकली आहेत. पैकी सुरुवातीची दोन पाने काढून टाकायची आहेत का राहू द्यावी, कृपया खुलासा करावा. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३१, २० जानेवारी २०२३ (IST)
:{{Done}} [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १७:३६, २० जानेवारी २०२३ (IST)
[[Meena]], [[:वर्ग:वापरकर्ता भारत]], [[:वर्ग:महाराष्ट्रातील शुद्धिकरण न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणारी गावे]], [[साचा:भारताच्या शासकीय योजना]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:१९, २१ जानेवारी २०२३ (IST)
:{{झाले}} [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:३८, २१ जानेवारी २०२३ (IST)
[[:वर्ग:इ.स. १९६६ मधील स्थापना]], [[:वर्ग:इ.स. १९६७ मधील स्थापना]], [[:वर्ग:प्राप्तिकरातुन बचत मिळ्णाऱ्या योजना]], [[चर्चा:विकिपीडिया प्रचालकांचा मनमानीपणा]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४९, ४ फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{झाले}} [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:५५, ४ फेब्रुवारी २०२३ (IST)
[[:वर्ग:इ. स. १९०१]], [[सदस्य:Kishor salvi 9]], [[सदस्य:किशोर साळवी]], [[साचा:Infobox sports competition event]], [[विकिपीडिया चर्चा:Lakhan Kumare]], [[सदस्य चर्चा:चतुर]], [[सदस्य:चतुर]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २०:३६, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{झाले}}-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३२, २२ फेब्रुवारी २०२३ (IST)
[[२०२२-२३ स्पेन महिला तिरंगी मालिका]], [[साउथ एशिया वर्ल्ड]], [[सदस्य:मांडव्य ऋषी]], [[सदस्य चर्चा:मांडव्य ऋषी]], [[प्रा डॉ दिलीप चव्हाण]], [[नाथ (गोरक्षनाथ मंदिर)]], [[सदस्य:तुषार भांबरे]], [[सदस्य चर्चा:तुषार भांबरे]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १९:११, १७ मार्च २०२३ (IST)
[[विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी]], [[2015-17 आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा]], [[2023 मणिपूर हिंसाचार]], [[सदस्य चर्चा:کوروش میهن بان]], [[कानडगाव]], [[कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, लातूर]], [[हा खेळ सावल्यांचा]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२४, २७ जून २०२३ (IST)
:यातील दोन लेख वगळले असून, तीन लेखात भर घातली आहे. तर इंग्रजी आकडे असलेले पुनर्निर्देशित लेख नाव तसेच ठेवावेत असे मला वाटते.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:१९, २८ जून २०२३ (IST)
[[:वर्ग:भाषाविषयक नियतकालिके]], [[गॅव्हिन मॅकेना]], [[गेविन मॅकेना]], [[गेविन मॅकेन्ना]], [[मधुराणी गोखले प्रभुलक]], [[हिंदवी]], [[बीड जिल्ह्यात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका कोणता]], [[पुरंदर जिल्हा]], [[पद्दे ब्राह्मणाची आडनावे]], [[:वर्ग:तारखेनुसार वगळावयाचे लेख]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:३८, १३ ऑगस्ट २०२३ (IST)
== Request for filling up Google Form for Feminism and Folklore 2023 ==
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg | logo.svg|right|frameless|300px]]
Greetings Organisers,
We appreciate your enthusiasm for '''Feminism and Folklore''' and your initiative in setting up the competition on your local wikipedia. We would want to learn more about the needs of your community and for that please fill out the google form ([https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScusayFXTzNWV-QgIiT3bRHQbAs_pVczvput2jehOcahnCdMg/viewform here]) as soon as possible so that we can plan and adapt the demands according to your specifications. By February 8, 2023, all entries for this form will be closed. Do share about the contest on your local Wikipedia. Ask your local administrator to add Feminism and Folklore to [[Mediawiki:Sitenotice]]. Create your own or see an example [[:m:User:Tiven2240/sn-fnf|on meta]]
Also a reminder regarding the prior Google form sent for Internet and Childcare Support Financial Aid ([https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSea81OO0lVgUBd551iIiENXht7BRCISYZlKyBQlemZu_j2OHQ/viewform this]). Anyone who hasn't already filled it out has until February 5, 2023 to do so.
Feel free to contact us via talkpage if you have any questions or concerns.
Thanks and Regards,
Feminism and Folklore 2023 International Team
[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) २०:११, ३० जानेवारी २०२३ (IST)
<!-- सदस्य:Rockpeterson@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24455456 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== संदेश मिळाला ==
एकगठ्ठा पाठविलेला संदेश माझ्या चर्चा पानावर दिसत आहे. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:२६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
: धन्यवाद. मी प्रथमच एकगठ्ठा संदेश प्रणाली वापरली आहे. कृपया सदरील संदेश मध्ये काही बदल/सुधारणा करावयास हवी होती किंवा पुढील काळात काय अपेक्षित आहे हे सुचवावे. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:२७, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
== स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ==
[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] या साठी पेज कसे सबमिट करायचं याचं मार्गदर्शन करा
:कृपया [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr येथे जाणे] आणि submit वर टिचकी देणे. तेथे तुमचा लेखनाव टाकून सबमिट करणे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:३६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
धन्यवाद [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) ०७:२६, ८ फेब्रुवारी २०२३ (IST)
:या स्पर्धेत फक्त महिला चरित्रे (त्यापैकी १/२ महिला) या विषयावर लेख लिहिला तर सहभागी होता येईल का? किमान किती लेख लिहिले पाहिजेत?@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २१:०५, २० फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{साद|Ketaki Modak}} नमस्कार, आपण कमीत कमी एक नवीन लेख निर्माण केला किंवा असलेल्या लेखात ३,००० बाईटस पेक्षा जास्तीची भर घातली तरी चालेल. कृपया [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] या प्रकल्प पानावर जाऊन इतर माहिती व्यवस्थित समजून घेणे. येथे आपण पुरस्कार देखील प्राप्त करू शकता.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०१, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
::माहितीसाठी धन्यवाद.!! प्रयत्न करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:१६, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
::नमस्कार,
::०१) मी नावनोंदणी करून As a trial 'अतिथी भगवान शंकर' नावाची लोककथा submit केली होती. पण मला ती माझ्या account वरून delete करायची आहे, ती कशी करता येईल?
::०२) मी माझ्या अन्य चालू असलेल्या पानांमध्ये भर घालून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिते, म्हणजे असलेल्या पानात भर घातल्यावर त्याची लिंक शेवटी एकदाच पाठवायची, ना? मार्गदर्शन कराल काय? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ०८:५५, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#नमस्कार, आपला लेख सदरील यादीतून हटवला आहे.
::#आपण जो नवीन लेख लिहिणार आहात किंवा लेखात भर घालणार आहात, तो ३१ मार्च पूर्वी कधीही सबमिट करू शकता. त्याला काही बंधन नाही. शक्यतो आपले लिखाण पूर्ण झाले की सबमिट करावे, जेणे करून परीक्षकांना तो तपासणे सोपे जाईल.-:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५४, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#:मनापासून धन्यवाद. आपण सांगितले तसे करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १४:४८, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#::स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामधील सहभाग आणि महिला संपादनेथॉन- २०२३ यातील सहभाग यामध्ये काही फरक आहे का? असेल तर काय, ते कळेल का?
::#::स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामधील सहभाग - यामध्ये स्त्रियांवरील लेखन
::#::आणि
::#::महिला संपादनेथॉन- २०२३ यामध्ये स्त्रियांनी केलेले लेखन असे अपेक्षित आहे का?
::#::कृपया मार्गदर्शन हवे आहे. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १२:०१, ४ मार्च २०२३ (IST)
::#:::दोन्ही प्रकल्प हे वेगवेगळे असून, [[विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२३|महिला संपादनेथॉन- २०२३]] येथील नियम तसेच परीक्षक देखील वेगवेगळे आहेत. अधिक माहितीसाठी वरील दुव्यावर टिचकी देऊन तेथील नियम समजून घेणे.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:५०, ४ मार्च २०२३ (IST)
::#::::धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:४३, ४ मार्च २०२३ (IST)
== Wikipedia Asian Month 2022 Campaign Survey - We'd like to hear from you! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
'''Dear WAM2022 organizors and participants,'''
Once again, the WAM international team would like to hear your feedback by filling out the survey below.
=== [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8Jo4ixbwKS1rC6KmfC1q6wW53nmoCQATbmsMatbZ4A1RCwA/viewform?usp=sf_link Wikipedia Asian Month 2022 Survey] ===
We apologize for the permission setting that was blocking many of you from open the survey, this problem have been fixed. Please share this survey with your community. We hope to see you again with a better version in the 2023 campaign.
all the best,
The WAM International Team
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/WAM2022_Post_Campaign_Mass_Message_receiver&oldid=24259258 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== कृपया माझी माहिती डिलीट करू नये पद्माकर कुलकर्णी ==
माझे विकिपीडिया वरील माहिती कृपया डिलीट करू नये ही आपणास विनंती आहे [[सदस्य:पद्माकर कुलकर्णी|पद्माकर कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:पद्माकर कुलकर्णी|चर्चा]]) ००:०२, १८ मार्च २०२३ (IST)
:नमस्कार, विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असून ३२५+ भाषांत याचे लिखाण होते. सर्वत्र लिखाणाचे सारखे नियम असून त्यासाठी [[विकिपीडिया:परिचय]] आणि [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे]] किमान हे दोन लेख व्यवस्थित वाचावेत. तूर्तास इतकेच सांगू इच्छितो की विकिपीडियाचा वापर हा 'सोशल मीडिया' जसेकी फेसबुक, 'वैयक्तिक ब्लॉग', '' किंवा 'आत्मचरित्र लिखाण' यासाठी करता येत नाही.
:न [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:५१, १८ मार्च २०२३ (IST)
::{{साद|पद्माकर कुलकर्णी}}, कृपया लक्षात घ्यावे की आपली संपादने, आपण निर्मिलेली चुकीची पाने वारंवार हटवल्या गेली आहेत. आपल्या चर्चा पानावर तसेच येथे माझ्या चर्चा पानावर देखील आपणास सूचना देण्यात आल्या आहेत. परत एकदा सांगत आहोत की विकिपीडिया हा एक जागतिक विश्वकोश असून याचे काही नियम आहेत. विकिपीडिया चा वापर वैयक्तिक ब्लॉग अथवा सोशल मीडिया प्रमाणे करता येत नाही. कृपया आपण येथे पूर्वीच्याच अस्तित्वात असलेल्या पानांवर छोटी छोटी संपादने करत आपला सहभाग वाढवावा.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:५७, ११ एप्रिल २०२३ (IST)
== विकिडाटा दुरुस्ती ==
[[राजेश शृंगारपुरे]], [[नालासोपारा]], [[दुष्यंत वाघ]], [[बबन (चित्रपट)]], [[नाळ (चित्रपट)]], [[भारती आचरेकर]], [[आलोक राजवाडे]], [[रवी किशन]], [[गोंदिया जंक्शन रेल्वे स्थानक]], [[समीर आठल्ये]], [[चोरीचा मामला]] या पानांची विकिडेटा कलमे दुरुस्त करावीत. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०८, २६ मार्च २०२३ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:२६, २७ मार्च २०२३ (IST)
[[रेवती लेले]], [[पक पक पकाऽऽऽक]], [[धुरळा (चित्रपट)]], [[मोगरा फुलला]], [[लग्न पहावे करून]], [[असेही एकदा व्हावे]], [[धुमधडाका]], [[तू तिथं मी (चित्रपट)]], [[पछाडलेला]], [[नायका]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१२, ४ एप्रिल २०२३ (IST)
[[सुजय डहाके]], [[देविका दफ्तरदार]], [[खडवली रेल्वे स्थानक]], [[खर्डी रेल्वे स्थानक]], [[गार्गी बॅनर्जी]], [[बाळकृष्ण शिंदे]], [[पिस्तुल्या]], [[बेफाम (चित्रपट)]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २१:१९, ५ एप्रिल २०२३ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३३, १२ एप्रिल २०२३ (IST)
[[तुषार दळवी]], [[सक्षम कुलकर्णी]], [[कुंभ रास]], [[धनु रास]], [[मकर रास]], [[सिंह रास]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २०:४६, ५ मे २०२३ (IST)
[[मच्छिंद्र कांबळी]], [[निपुण धर्माधिकारी]], [[पुष्कर जोग]], [[स्वप्नील बांदोडकर]], [[त्यागराज खाडिलकर]], [[अंशू गुप्ता]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०८, २७ जून २०२३ (IST)
[[नितीश चव्हाण]], [[प्रदीप शर्मा]], [[अर्नाळा किल्ला]], [[चतुरंग दंडासन]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४७, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
[[आमच्यासारखे आम्हीच]], [[सरीवर सरी (चित्रपट)]], [[साडे माडे तीन (चित्रपट)]], [[अग्निहोत्र (मालिका)]], [[शेम टू शेम]], [[नवरी मिळे नवऱ्याला (चित्रपट)]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १५:०७, २२ नोव्हेंबर २०२३ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०२, २३ नोव्हेंबर २०२३ (IST)
== कार्यशाळा ==
श्री. संतोष गोरे सर
नमस्कार,
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पीपल्स महाविद्यालय, नांदेड येथे दिय ३.४.२०२३ रोजी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त पान तयार करण्यात येत असताना ते आपल्याद्वारे नष्ट करण्यात येत आहे. तरी तसे करू नये ही विनंती.
[[सदस्य:विकास कांबळे|विकास कांबळे]] ([[सदस्य चर्चा:विकास कांबळे|चर्चा]])
:{{साद|विकास कांबळे}} नमस्कार, कृपया कार्यशाळा घेतल्या नंतर पान बनवावे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:०६, २७ मार्च २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 has been extended ==
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg | logo.svg|right|frameless|300px]]
Greetings Organizers,
Greetings from Feminism and Folklore International Team,
We are pleased to inform you that [[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore]] an international writing contest on your local Wikipedia has been extended till the '''15th of April 2023'''. This is the last chance of the year to write about feminism, women biographies and gender-focused topics such as folk festivals, folk dances, folk music, folk activities, folk games, folk cuisine, folk wear, fairy tales, folk plays, folk arts, folk religion, mythology, folk artists, folk dancers, folk singers, folk musicians, folk game athletes, women in mythology, women warriors in folklore, witches and witch hunting, fairy tales and more
We would like to have your immense participation in the writing contest to document your local Folk culture on Wikipedia. You can also help with the translation of [[m:Feminism and Folklore 2023|project pages]] and share a word in your local language.
Organizers have been notified some instructions on mail. Please get in touch via email if you need any assistance.
Best wishes,
International Team
Feminism and Folklore.
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ०९:५८, ३० मार्च २०२३ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24803574 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== घोडसगाव ==
[[घोडसगाव]] चे आचुक अक्षांश आणि रेखांश - 21°01'21"N 76°08'49"E हे आहेत, कृपया मराठी आणि ईंग्रजी विकी वर आपण हे अचूक पणे नोद्वावे.[[सदस्य:Rock Stone Gold Castle|Rock Stone Gold Castle]] ([[सदस्य चर्चा:Rock Stone Gold Castle|चर्चा]]) १५:५१, २१ एप्रिल २०२३ (IST)
:[[घोडसगाव]] लेखावरील संपादनाच्या माहितीस्तव कृपया मराठी लेख [[वानर]] तसेच इंग्रजी लेख [[:en:Gray langur|Gray langur]] हे लेख पहावेत. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५३, २२ एप्रिल २०२३ (IST)
== मराठी विकी ==
या विकीवर लेखकांची संख्या इतकी कमी का ? मराठी विकी लेखकानं लेखनासाठी हिंदी विकी वणी लॅपटॉप दान करते का ? [[सदस्य:Rock Stone Gold Castle|Rock Stone Gold Castle]] ([[सदस्य चर्चा:Rock Stone Gold Castle|चर्चा]]) १०:३३, २२ एप्रिल २०२३ (IST)
:{{साद|Rock Stone Gold Castle}}
:#नमस्कार, ढोबळ मानाने हिंदी भाषा ही भारत भर बोलली आणि लिहिली जाते तर मराठी भाषा ही महाराष्ट्र आणि गोवा येथे. सबब हिंदी विकिपीडियावर सदस्य संख्या मराठी पेक्षा जास्त आहे. परंतु आपणास माहीत आहे का, की मराठी विकिपीडिया हा लेख संख्येच्या हिशोबाने इतर विविध प्रांतीय विकिपीडियांना मागे टाकत एक एक पाऊल पुढे जात आहे.
:#हिंदी किंवा इतर विकिपीडियावर मोफत लॅपटॉप पुरवल्या जातो का नाही हे मला माहीत नाही. जर तसे काही असेल तर तुम्ही तो मिळवण्यास स्वतंत्र आहात.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:४५, २२ एप्रिल २०२३ (IST)
== मराठी गझलसंग्रह ==
:आपण मराठी गझलसंग्रह येथून काही एन्ट्री काढून टाकल्या आहेत. त्या का काढून टाकल्या ते कळेल का? माझी सोनचाफा ( इंदुजी) हि ७९ व्या ओळीतील एन्ट्री आपण का काढून टाकली? [[सदस्य:Induji.in|Induji.in]] ([[सदस्य चर्चा:Induji.in|चर्चा]]) १७:३३, २७ एप्रिल २०२३ (IST)
:{{साद|Induji.in}}, नमस्कार आपण नक्की कोणत्या लेखाबद्दल बोलत आहात.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:३६, २७ एप्रिल २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 has ended, What's Next? ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">{{int:please-translate}}
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|right|350px]]
Dear {{PAGENAME}},
'''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition has ended. We thank you for organizing it on your local Wikipedia and help in document folk cultures and women in folklore in different regions of the world on Wikipedia. What's next?
# Please complete the jury on or before 15th of May 2023.
# Email us on [mailto:support@wikilovesfolklore.org support@wikilovesfolklore.org] the Wiki usernames of top three users with most accepted articles in local contest.
# Write the information about the winners on the projects Meta Wiki '''[[:m:Feminism and Folklore 2023/Results|Results page]]'''
# You can also put the names of the winners on your local project page.
# We will be contacting the winners in phased manner for distribution of prizes.
Feel free to contact us via mail or [[:m:Talk:Feminism and Folklore 2023|talkpage]] if you need any help, clarification or assistance.
Thanks and regards,
'''International Team'''<br />
'''Feminism and Folklore'''
</div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24803574 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== चुकीचे पुनरनिर्देशित असलेली पान ==
[[:en:Five_Pillars_of_Islam|Five Pillars of Islam]] या लेखाचे मराठी पुनरनिर्देशन [[इस्लाम]] या वर होत आहे, परंतु , [[इस्लाम]] हे इंग्रजी पुष्ट [[:en:Islam|Islam]] वरून पुनरनिर्देशित होत असल्याने गोंधळ निर्माण होत आहे, [[इस्लामचे पाच आधारस्तंभ]] नवीन पुष्ट तयार करून त्यास [[:en:Five_Pillars_of_Islam|Five Pillars of Islam]] ला पुनरनिर्देशित करण्याची गरज आहे.
@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] अशा प्रकारच्या लेखांना दुरुस्त करण्यासाठी, तुम्हाला काळवण्या वैतीरिक्त अजून काय करता येईल? [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २२:०२, २८ मे २०२३ (IST)
:होय, तुम्ही 'इस्लामचे पाच आधारस्तंभ' असा नवीन लेख लिहू शकता. इतर भाषेतील लेख मराठी लेखास जोडण्याच्या पद्धतीला आंतरविकीदुवा म्हणतात. ते तुम्हाला अनुभवाने जोडता येईल. तूर्तास कोणाही जाणकारास संदेश देऊन तुम्ही काम करून घेऊ शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:४७, २९ मे २०२३ (IST)
::धन्यवाद! [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:२६, १ जून २०२३ (IST)
== सफर (इस्लामीक दुसरा महिना) ==
[[सफर (इस्लामी दुसरा महिना)]] या पानावरील आपण केलेल्या बदल बद्दल येथे सांगाल?
[[सफर (इस्लामीक दुसरा महिना)]] या नावाने मी पुष्ट तयार केले होते तुम्ही ते का हटवला व तसेच वर्ग देखील हटवले [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:३३, १ जून २०२३ (IST)
:पान हटवले नाही, अभय नातू यांनी स्थानांतरित केले. तुम्ही निर्माण केले वर्ग हे अनावश्यक असून इंग्रजी वर्गाची नक्कल होती. तसेच अजून काही वर्गात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तूर्तास तुम्ही लिखाण करावे. वर्ग दुरुस्ती परत करता येईल. आणि हो, बरेच लेख हे भाषांतरित करताना अशुद्ध मराठीत लिहिले जात आहेत. अपेक्षा आहे तुमचे लेख आरामात वाचून, पुनर्लिखाण. कराल. [[मोहम्मद पैगंबर यांच्या बायका ]] मधील प्रस्तावना/ पाहिला परिच्छेद पहावा, तो मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३३, २ जून २०२३ (IST)का
::होय, [[मोहम्मद पैगंबर यांच्या बायका]] हा लेख सध्या अपूर्ण आहे... अमराठी तर ठीक आहे परंतु वर्ग अनावश्यक आहे हे आपण कोणत्या आधारावर ठरवतात? [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) ०८:३९, ३ जून २०२३ (IST)
:::अनेक कारणे आहेत.
:::उदाहरणार्थ: वर्ग:अरबी भाषेतील मजकूर असलेले लेख - हा वर्ग त्याच लेखात जोडता येतो ज्यात अरबी भाषेतील विविध आयात, मोठा परिच्छेद लिहिलेला आहे. एक दोन शब्द अरबी भाषेत असतील तर त्याची गरज नाही. तसेच अनेक लेखात जर अरबी भाषेतील उतारे असतील तरच वर्ग बनवायचा असतो. त्या व्यतिरिक्त लेख नाव कसे ठेवायचे यासाठी इतर नावे तपासावित, जसे की हिंदी भाषेतील मजकूर / हिंदीतील मजकूर / हिंदी भाषेमधील मजकूर वगैरे वगैरे. हे वेगवेगळे अस्तित्वात असलेले वर्ग पाहून त्याला मिळता जुळता वर्ग बनवावा. याही पेक्षा महत्वाचे म्हणजे असा कोणता इतर वर्ग आहे का हे देखील पाहावे लागते. असे अनेक मुद्दे असतात. या करिता आपण केवळ लेख लिहावा आणि उपलब्ध असलेला वर्ग जोडावा. जर नवीन वर्गाची गरज असेल तर @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] जोडतील.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५३, ३ जून २०२३ (IST)
::::[[सदस्य:संतोष गोरे|@संतोष गोरे]] सांगितल्या बद्दल ध्यवाद, वर्ग जोडण्या बाबत मी @अभय नातू यांना कळवीन, परंतु एक वर्ग जोडणे आवश्क आहे "इस्लामी दिनदर्शिकेचे महिने " [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:१५, ३ जून २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 - A Heartfelt Appreciation for Your Impactful Contribution! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|center|500px]]
{{int:please-translate}}
Dear Wikimedian,
We extend our sincerest gratitude to you for making an extraordinary impact in the '''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition. Your remarkable dedication and efforts have been instrumental in bridging cultural and gender gaps on Wikipedia. We are truly grateful for the time and energy you've invested in this endeavor.
As a token of our deep appreciation, we'd love to send you a special postcard. It serves as a small gesture to convey our immense thanks for your involvement in the competition. To ensure you receive this token of appreciation, kindly fill out [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeXZaej264LOTM0WQBq9QiGGAC1SWg_pbPByD7gp3sC4j7VKQ/viewform this form] by August 15th, 2023.
Looking ahead, we are thrilled to announce that we'll be hosting Feminism and Folklore in 2024. We eagerly await your presence in the upcoming year as we continue our journey to empower and foster inclusivity.
Once again, thank you for being an essential part of our mission to promote feminism and preserve folklore on Wikipedia.
With warm regards,
'''Feminism and Folklore International Team'''.
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ००:०७, २६ जुलै २०२३ (IST)
</div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf2023p&oldid=25345565 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== लेख नाव बदल ==
कृपया [[उस्मानाबाद]] आणि [[जेसलमेर]] ही पाने [[धाराशिव]] आणि [[जैसलमेर]] या नावांकडे स्थानांतरित करावी. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:५७, ७ ऑगस्ट २०२३ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:११, ७ ऑगस्ट २०२३ (IST)
::जसे संदेश यांनी औरंगाबाद लेखाचे छत्रपती संभाजीनगर नावास स्थानांतरण केले, तसे वरील दोन्ही लेख अजून योग्य नावास स्थानांतिरत झाले नाहीत. कृपया ते करावे, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १३:५६, ८ ऑगस्ट २०२३ (IST)
[[अॅन फ्रँक]] हा लेख सुद्धा [[ॲन फ्रँक]] या अचूक व योग्य नावाकडे स्थानांतरित करावा. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१०, ११ ऑगस्ट २०२३ (IST)
[[अंदमान आणि निकोबार]] या लेखाचे [[अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह]] या बरोबर नावाकडे स्थानांतरण करावे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:५९, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
:का, अंदमान आणि निकोबार बेटे ? अचूक नाव कोणते आहे?- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५७, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
::दोन्ही नावे योग्य आहेत, कोणत्याही एका नावाकडे स्थानांतरित करावे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४१, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
== Invitation to Rejoin the [https://mdwiki.org/wiki/WikiProjectMed:Translation_task_force Healthcare Translation Task Force] ==
[[File:Wiki Project Med Foundation logo.svg|right|frameless|125px]]
You have been a [https://mdwiki.toolforge.org/prior/index.php medical translators within Wikipedia]. We have recently relaunched our efforts and invite you to [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php join the new process]. Let me know if you have questions. Best [[User:Doc James|<span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>]] ([[User talk:Doc James|talk]] · [[Special:Contributions/Doc James|contribs]] · [[Special:EmailUser/Doc James|email]]) 12:34, 13 August 2023 (UTC)
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_translators/10&oldid=25451576 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== परतावा ==
आपण हे पृष्ठ परत करू शकता [[सुशोभन सोनू रॉय]] किंवा मी हे पृष्ठ पुन्हा तयार करू शकतो ? मराठी वृत्तपत्रांमध्येही त्यांच्या बातम्या आहेत। [[विशेष:योगदान/110.224.16.31|110.224.16.31]] १६:५४, १ सप्टेंबर २०२३ (IST)
:क्षमा असावी, सदरील व्यक्ती ही अजून लेख लिहिण्या इतपत उल्लेखनीय नाही. सबब सध्या तरी यावर लेख लिहिला जाऊ शकत नाही.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:२१, १ सप्टेंबर २०२३ (IST)
== नमस्कार... ==
नमस्कार [[सदस्य:Fulabai chavan|Fulabai chavan]] ([[सदस्य चर्चा:Fulabai chavan|चर्चा]]) १४:४८, २९ सप्टेंबर २०२३ (IST)
:नमस्कार :- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३५, २९ सप्टेंबर २०२३ (IST)
::दादोजी खोमणे हे मराठी पेज मी तयार केले आहे तर त्यात लोकं सारखे बदल करत आहेत....तर..ते पृष्ठ लॉक की करावे...ते मला कळेल का.. [[सदस्य:Fulabai chavan|Fulabai chavan]] ([[सदस्य चर्चा:Fulabai chavan|चर्चा]]) १६:२८, २ नोव्हेंबर २०२३ (IST)
:::नमस्कार, विकिपीडिया वरील कोणताही लेख, कोणीही संपादित करू शकतो. अशाच प्रकारे त्यात अतिरिक्त माहितीची भर टाकली जाते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:०३, २ नोव्हेंबर २०२३ (IST)
== बॉटफ्लॅग ==
[[सदस्य:CommonsDelinker]] यांस इंग्लिश विकिपीडियावर बॉटफ्लॅग दिलेला आहे, त्यानुसार मराठी विकिपीडियावर सुद्धा त्यांना बॉटफ्लॅग देण्यात यावा म्हणजे त्यांची संपादने 'अलीकडील बदल' येथे दिसणार नाहीत, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १८:४३, २० जून २०२३ (IST)
:करायला काही हरकत नाही. परंतु खरे तर याची संपादने अत्यल्प असून, याद्वारे एखाद्या लेखातून चित्र हटवल्याचे निदर्शनास येताच तिथे नवीन चित्र जोडता येते. सबब या दृष्टिकोनातून याला बॉट फ्लॅग नाही दिला तरी चालेल असे मला वाटते. तसेच @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], कडे बॉट फ्लॅग चा अधिकार आहे. तेव्हा त्यांनी यावर आपले मत व्यक्त करावे असे मला वाटते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:४७, ९ ऑक्टोबर २०२३ (IST)
::संतोष गोरे यांच्याशी सहमत. अद्याप या बॉटच्या कामाचा उपद्रव वाटत नाही. अधिक बदल होउन त्यामुळे इतरांचे बदल सारखे झाकले जाऊ लागले तर बॉटफ्लॅग देउयात.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:०६, ९ ऑक्टोबर २०२३ (IST)
== Invite to Join Wikipedia Asian Month 2023 ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
''You are receiving this message because you participated in the [[:m:Wikipedia Asian Month 2022|Wikipedia Asian Month 2022]] as an organizer or editor.''
[[File:Wikipedia Asian Month Logo.svg|thumb|Join the Wikipedia Asian Month 2023 ]]
<big>Dear all,</big>
<big>The '''[[:m:Wikipedia Asian Month Home|Wikipedia Asian Month 2023]]'''[1] is coming !</big> <big>The campaign start within a flexible 30 days from November to December. Following with the changes of the rules made by last year, the wish to have more people get to know Asia and Asian related topic is the same! </big>'''<big>Click [[:m:Wikipedia Asian Month 2023/Join an Event|"Here"]] to Organize/Join a WAM Event.</big>'''
'''1. Propose "Focus Theme" related to Asia !'''
If you are based somewhere in Asia, or have specific passion on an Asian topic, please propose your "Focus Theme" by October 25th. The WAM international team will select 5 themes. Please propose your focus theme through [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link this link][2].
'''2. Enhancing existing articles can also count as part of campaign contribution.'''
Any edits, including creating new articles or adding new content to existing articles, over 3000 bytes in total would be able to get a reward. Last year, due to this change of rules, the Programs & Events Dashboard was suggested. However, according to community survey of 2022, Fountain Tool is still the best platform for tracking edit and points. You don’t need to create any Dashboard. For the tracking of editing existing article, the international team is currently designing a form. Will soon publish to the main page of WAM 2023.
'''3. More flexible campaign time'''
The contribution duration would remain 30days, but we extended the overall campaign timeline to 2 months. All organizers can decide when to start their WAM as long as the whole duration is within November 1st to December 31th. It means that you can participate in WAM based on the needs of your local community.
'''Timetable'''
* October 1st, 2023 : Publish International Campaign Page of the Year
* October 5th to 25th, 2023 : Call for focus themes of WAM 2023.
* Before 29 October, 2023: Complete '''[[:m:Wikipedia Asian Month 2023/Join an Event|Registration]]''' [3] of Each language Wikipedia.
* November 1st, UTC 00:00 to December 31th, UTC 00:00, 2023: Running the Campaign. (Find your local campaign for the actual event date.)
* January 1st to March 15th, 2024: Auditing of each language Wikipedia.
* March 30th, 2024: Deadline of reporting statistics and eligible editors to the International Team
* April 1st to May 15th, 2024: The international team distributes Barnstars and Certificates to eligible editors of each event.
For your information, the main page of Wikipedia Asian Month is currently undertaking a reconstruction for archiving purpose. For the 2023 event please bookmarked this page. We hope you will enjoy Wikipedia Asian Month! If you have any inquiry, feel free to contact us by info@asianmonth.wiki [4].
<big>
We look forward to your participation.
Cheers!!!
WAM 2023 International Team</big>
[1] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023
[2] https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link
[3] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023/Join_an_Event
[4] info@asianmonth.wiki
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/Wikipedia_Asian_Month_2023_Message_receiver_main&oldid=25753309 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
What are your plans to arrange Asian Month 2023 Marathi? I am interested to participate. [[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]] ([[सदस्य चर्चा:Vikrantkorde|चर्चा]]) १७:२९, २१ ऑक्टोबर २०२३ (IST)
:@[[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]], नमस्कार, आपल्या सहभाग आणि उत्कंठेबद्दल धन्यवाद. लवकरच या प्रकल्पाबद्दल मराठी विपी वर सूचना देण्यात येईल.
:cc:@[[सदस्य:Tiven2240|टायविन]] आणि @[[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] :- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १०:०३, २२ ऑक्टोबर २०२३ (IST)
== नोव्हेंबर मुखपृष्ठ सदर ==
नमस्कार,
नोव्हेंबर महिन्यात बदलून [[हंपी]] हा लेख सदर करावा असे सुचवत आहे. कृपया या लेखावर एकदा नजर घालावी व उचित बदल करावेत ही विनंती.
[[विकिपीडिया:मुखपृष्ठ_सदर_लेख_नामनिर्देशन#हंपी]]
धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०६:१६, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
:नमस्कार, लेख विस्तृत आणि सुंदर आहे, परंतु यात लाल दुवे तसेच भाषांतरामुळे काही व्याकरणाच्या चुका देखील झाल्या आहेत. तसे प्रमाण कमीच आहे. लेख बऱ्यापैकी व्यवस्थित झाला असे वाटले की मी आपल्याला तसे कळवतो. सध्या मी थोडा व्यस्त असल्याने, काम थोडे हळू हळू होईल असे वाटते.:- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:३५, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
::@[[सदस्य:Nitin.kunjir|Nitin.kunjir]] नमस्कार, यात आपले योगदान पण दिसून येत आहे. कृपया सदरील लेखावर एक नजर फिरवावी आणि काय कमी जास्त आहे ते सुचवावे.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:४२, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
== विकिपीडिया आशियाई महिना २०२३ ==
[[चित्र:Wikipedia Asian Month Logo Mr.svg|right|400px|frameless]]
प्रिय विकिसदस्य,
'''[[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|विकिपीडिया आशियाई महिना ]]''' हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण '''विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल''' तसेच '''डिजीटल बार्नस्टार''' देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३/सहभागी|येथे]] आपली नोंदणी करा आणि [https://fountain.toolforge.org/editathons/wam-mr-2023 हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक [[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे ]], [[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] किंवा [[सदस्य:Tiven2240|टायविन]] यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
:'''आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३'''
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- सदस्य:संतोष गोरे@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/test&oldid=2341857 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== आकाराम दादा पवार यांच्या विकिपीडिया पानाच्या पुनर्स्थापनेची विनंती ==
नमस्कर,
काहि दिवसा अघोधर "[[आकाराम दादा पवार]]" या बद्दलच्या विकिपीडिया पानाला संदर्भांच्या अभावी हटवले आहे. मात्र, माझ्या मते, लिहिलेल्या माहितीची अचूकता सिद्ध करू शकणारे पुरेसे संदर्भ आहेत. [[आकाराम दादा पवार]] यांनी लोकांसाठी आणि देशासाठीही मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल लोकांना माहिती असणे महत्त्वाचे आहे.
मी विनंती करते की तुम्ही विकिपीडिया वर पान पुनर्स्थापीत करा . जर आवश्यक असेल तर, माहितीला आधार देणारे अतिरिक्त संदर्भ देण्यासाठी मी तयार आहे.[[आकाराम दादा पवार]] सारख्या व्यक्तींचे सकारात्मक योगदान ओळखणे आणि त्यावर प्रकाश टाकणे महतवाचे आहे .
या विषयाकडे तुमचे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.
[[सदस्य:Manasi.M.Pawar|Manasi.M.Pawar]] ([[सदस्य चर्चा:Manasi.M.Pawar|चर्चा]]) १३:५०, १५ डिसेंबर २०२३ (IST)
:{{साद|Manasi.M.Pawar}}, नमस्कार, आपल्या सदरील लेखावर संदेश हिवाळे यांनी [https://mr.m.wikipedia.org/wiki/सदस्य_चर्चा:Sandesh9822 त्यांच्या चर्चा पानावर] उत्तर दिले आहे. काही शंका असतील तर तेथे पुढील चर्चा करू शकता. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:५९, १८ डिसेंबर २०२३ (IST)
== Invitation to Organize Feminism and Folklore 2024 Writing Competition ==
<div style="border:8px maroon ridge;padding:6px;>
[[File:Feminism and Folklore 2024 logo.svg|centre|550px|frameless]]
::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
<center>''{{int:please-translate}}''</center>
Dear {{PAGENAME}},
Hope you are doing well, Wishing you a Happy New Year!.
We extend a heartfelt invitation to you to organize the '''[[:m:Feminism and Folklore 2024|Feminism and Folklore 2024]]''' writing competition, which is scheduled to take place from February 1, 2024, to March 31, 2024. This year's edition of Feminism and Folklore will concentrate on feminism, women's issues, and gender-focused topics, aligning with a Wiki Loves Folklore gender gap focus and featuring a folk culture theme on Wikipedia.
This year we have created two new Tools for the Feminism and Folklore project. The tool is called '''Campwiz'''. This tool is created by the international Tech team of Wiki Loves Folkore especially crafted for Feminism and Folklore project. The tool works as same as fountain or dashboard but has extra abilities required for jury and submission of articles.
To create a new campaign on Campwiz, organizers to follow these steps:
# Go to the tool link: <nowiki>https://tools.wikilovesfolklore.org/</nowiki>
# Select your wiki on which you want to organize the campaign (enter the name or short code, such as "{{CONTENTLANG}}" for {{#language:{{PAGELANGUAGE}}}} {{SITENAME}}).
# Give your campaign a name example "Feminism and Folklore 2024 on {{#language:{{PAGELANGUAGE}}}} {{SITENAME}})".
# Select the start and end dates (note: keep your start date as Feb 1 and end date as March 31).
# Provide a description for your campaign (you can briefly describe the campaign in this section).
# Make sure to keep the checkboxes ticked for "Allow users to submit articles that were not created but expanded." if you want to use the campaign for expanded articles also.
# Keep minimum added bytes as 4000 and minimum added words as 400 and click next.
# In the jury section, keep the checkboxes ticked for "Allow jury members to participate in the campaign" and "Prevent jury members from seeing each other's votes." As per your preference.
# Under the jury search box, type the username of your jury and click on the "+" button to add; you can add multiple jury members.
# Click next to review and then click on save.
With this we have also created a '''Missing article tool'''. This tool identifies articles in the English Wikipedia that are absent from your native language Wikipedia. You can customize your selection criteria, and our tool will provide you with a table displaying the missing articles along with suggested titles. You also have the option to download the list in both CSV and wikitable formats.
Both tools, the Missing Article Tool and the Campwiz Tool, are now available for public use during the Feminism and Folklore campaign. You can find more information about these tools here: <nowiki>https://tools.wikilovesfolklore.org/</nowiki>
There are also some changes in the rules and criteria's. Please go through the rules below.
# '''Minimum Length:''' The expanded or new article should have a minimum of '''''4000 bytes or 400 words''''', ensuring sufficient depth and coverage of the chosen topic. The local organizers are free to choose the minimum length criteria as per needs of their local Wikipedia and must be clearly mention on local project page.
# '''Language Quality:''' Articles should not be poorly machine-translated, ensuring that language quality and readability are maintained at a high standard.
# '''Timeline of Creation or Expansion:''' The article should be created or expanded between 1 February and 31 March, aligning with the specified contest timeline.
# '''Theme Relevance''': Articles should directly address the theme of feminism and folklore, exploring connections between gender, cultural traditions, and intangible heritage.
# '''No Orphaned Articles:''' Articles must not be orphaned, meaning they should be linked from at least one other article to ensure visibility within the Wikipedia ecosystem.
# '''No Copyright violations:''' There should be no copyright violations, and articles should adhere to local Wikipedia policies on notability, ensuring that the content meets the standards for notability.
# '''Adequate references and Citations:''' Each article should include proper references and citations following local Wikipedia policies, ensuring the reliability and credibility of the information presented.
Learn more about the contest details and prizes on our project page [[:m:Feminism and Folklore 2024|here]]. Should you require any assistance, please feel free to contact us on our meta talk page or via email.
We eagerly anticipate your enthusiastic coordination and participation in Feminism and Folklore 2024.
Thank you and Best wishes,
'''Feminism and Folklore 2024 International Team'''
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १२:२१, १८ जानेवारी २०२४ (IST)
</div></div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf&oldid=26088038 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Thank you for being a medical contributors! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
{| style="background-color: #fdffe7; border: 1px solid #fceb92;"
|rowspan="2" style="vertical-align: middle; padding: 5px;" | [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|130px]]
|style="font-size: x-large; padding: 3px 3px 0 3px; height: 1.5em;" |'''The 2023 Cure Award'''
|-
| style="vertical-align: middle; padding: 3px;" |In 2023 you '''[https://mdwiki.org/wiki/WikiProjectMed:WikiProject_Medicine/Stats/Top_medical_editors_2023_(all) were one of the top medical editors in your language]'''. Thank you from [[m:WikiProject_Med|Wiki Project Med]] for helping bring free, complete, accurate, up-to-date health information to the public. We really appreciate you and the vital work you do!
Wiki Project Med Foundation is a [[meta:Wikimedia_thematic_organizations|thematic organization]] whose mission is to improve our health content. '''[https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdWfjVFbDO4ji-_qn2SsAgdCflhcOZychLnr1JUacsPaBr1eA/viewform Consider joining for 2024]''', there are no associated costs.
Additionally one of our primary efforts revolves around translation of health content. We invite you to '''[https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php try our new workflow]''' if you have not already. Our dashboard automatically [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/leaderboard.php collects statistics] of your efforts and we are working on [https://mdwiki.toolforge.org/fixwikirefs.php tools to automatically improve formating].
|}
Thanks again :-) -- [https://mdwiki.org/wiki/User:Doc_James <span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>] along with the rest of the team at '''[[m:WikiProject_Med|Wiki Project Med Foundation]]''' ०३:५५, ४ फेब्रुवारी २०२४ (IST)
</div>
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_Other_Language_Editors_2023&oldid=26173705 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== एक लेख जोडा ==
[[विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू]] या लेखात मला एक नाव जोडायचे आहे– 👉🏻[[हेगे गींगोब]]👈🏻, धन्यवाद! --[[सदस्य:Ayesha46|Ayesha46]] ([[सदस्य चर्चा:Ayesha46|चर्चा]]) ०८:१६, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
:ठीक आहे जोडूया. याच सोबत [[फेब्रुवारी ४]] मध्ये मृत्यू या मथळ्या खाली आपण सदरील लेखनाव जोडू शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:०८, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
::सल्ल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते संपादन केले -- [[सदस्य:Ayesha46|Ayesha46]] ([[सदस्य चर्चा:Ayesha46|चर्चा]]) २३:००, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
== कृपया इतर संपादकांना मदत करा ==
आपण अलीकडे [[सदस्य:Sohan wankhade]] यांचे सदस्य पान (Userpage) [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3ASohan_wankhade&diff=2326837&oldid=2326800 पूर्णपणे रिक्त केले] होते [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3ASohan_wankhade&diff=2327312&oldid=2327310 ते ही अनेक वेळा]. आपले कारण "विकिपीडिया चा वैयक्तिक वापर" होते. मी तुमचे लक्ष [[:en:WP:UPYES|WP:UPYES]] वर आणू इच्छितो, हे धोरण प्रत्येक विकिपीडियाच्या सदस्य पानांवर लागू होते (दुर्दैवाने ते मराठी विकिपीडियावर अस्तित्वात नाही, पण तरीही मराठी विकिपीडियावर लागू होते.) त्यात स्पष्टपणे "Non-article Wikipedia material such as reasonable Wikipedia humor, essays and perspectives, personal philosophy, comments on Wikipedia matters allowed" लिहिले आहे. त्यामुळे तुम्ही जे केले त्याऐवजी काही मजकूर तिथेच राहू द्यायला हवे होते आणि त्याला समजावून सांगायला हवे होते. तसे, मी ते केले आहे. धन्यवाद.
(You recently had completely blanked User:Sohan wankhade's userpage multiple times. Your reason was "विकिपीडिया चा वैयक्तिक वापर". I would like to bring your notice to [[:en:WP:UPYES|WP:UPYES]], a policy applicable to all wikipedias' userpages (unfortunately it doesn't exist in marathi wikipedia, but is still applicable). It clearly says "Non-article Wikipedia material such as reasonable Wikipedia humor, essays and perspectives, personal philosophy, comments on Wikipedia matters allowed'. So you should rather have let some content stay there and explain him why you reduced it. By the way, I have did it. Thank you.)
[[सदस्य:ExclusiveEditor|<span style="background:Orange;color:White;padding:2px;">Exclusive</span><span style="background:black; color:White; padding:2px;">Editor</span>]] [[सदस्य चर्चा:ExclusiveEditor|<sub>Notify Me!</sub>]] [[सदस्य:ExclusiveEditor|ExclusiveEditor]] १९:४३, १२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:{{साद|ExclusiveEditor}}नमस्कार, कृपया काही अतिरिक्त खुलासे कराल तर फार बरे होईल.
:# ''कृपया इतर संपादकांना मदत करा'' - आजपर्यंत मी कुणाकुणाला मदत केली नाही त्यांची नावे येथे नमूद करावीत.
:# ''Redundancy'' - आपण येथील संपादन सारांश मध्ये Redundancy (म्हणजे अतिरेक) असे नमूद केले आहे. मी नक्की कशाचा अतिरेक केला आहे?
:# ''ते ही अनेक वेळा'' - मी नक्की सदरील सदस्याचे सदस्य पान कितीवेळा रिकामे केले याची निश्चित संख्या येथे नमूद केल्यास अजून बरे होईल.
:# ''आणि त्याला समजावून सांगायला हवे होते. तसे, मी ते केले आहे'' - आपण Sohan wankhade यांचे चर्चा पान तपासले आहे का? उलट मी तरी त्यांना एकवेळा सूचना दिली आहे; आपण कधी आणि कुठे दिलीय?
:::: अपेक्षा आहे की योग्य आणि मुद्देसूद उत्तरे द्याल.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:१८, १२ फेब्रुवारी २०२४ (IST)
तुमच्या प्रश्नाची उत्तरे:
# मी सहमत आहे की तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी खरोखरच एक प्रशंसनीय काम केले आहे आणि "'''कृपया इतर संपादकांना मदत करा'''" हे शीर्षक अंशतः चुकीचे असू शकते, परंतु मला असे म्हणायचे आहे की फक्त या एका प्रकरणात तुम्ही User:Sohan wankhade यांशी बोलायला हवे होते.
# तुमच्या चर्चा पानावरील माझे दुसरे संपादन तांत्रिक(Technical) होते, ज्यात मी माझी 'डिझाइनशिवाय डुप्लिकेट स्वाक्षरी' काढून टाकली. त्यामुळे माझे संपादन सारांश 'Redundancy' होते आणि तुमच्याशी संबंधित नव्हते.
# मी तुमचे पहिले संपादन "'''पूर्णपणे रिक्त केले'''" या शब्दासह ''विकिलंक'' केले आहे आणि सोबतच '''"ते ही अनेक वेळा'''" तुमच्या पुन्हा रिक्त केलेल्या संपादन सोबत ''wikilink'' केले होते. अशा प्रकारे मी तुमच्या दोन्ही संपादनांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केलेले आहे.
# तुम्ही त्याला (UserːSohan Wankhade) सांगायला हवे होते की वापरकर्ता पानावर फक्त '''काही''' विकिपीडिया संबंधित नसलेल्या सामग्रीला '''परवानगी आहे'''. तुम्ही त्याच्यासाठी [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे|चुकीचा धोरणात्मक लेख]] देखील जोडले आहे, कारण त्यात त्याच्या प्रकरणाचा (कविता) कुठेही उल्लेख केलेला नाही, पण स्वत: लिहिलेल्या कवितांना परवानगी नाही या निष्कर्षावर तुम्ही कसे पोहोचलात हे देखील त्याला सांगितले नाही.
# ''आपण कधी आणि कुठे दिलीय (सूचना)?''- कृपया माझे संपादन सारांश पहा: [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sohan_wankhade&action=history UserːSohan wankhade's history]
आणखी दोन गोष्टीː
* मी मान्य करतो की मी लिहिण्यासाठी मशिन ट्रान्सलेशन वापरतो कारण मराठीत टाईप करण्यास खूप वेळ लागतो, तथापि मला मराठी माहित आहे, आणि माझे लेखन पुरेसे वाचनीय आहे.
*मला तुमच्याशी वाद घालायचे नाही आणि तूम्ही माझे शत्रूही नाही आहात. मला फक्त तूम्च्याकडे या घटनेची नोंद करायची होती, आणि नवीन वापरकर्त्यांना ते स्वतः समस्याग्रस्त आहेत असे वाटणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे कारण त्यांना असे वाटल्यास ते मदत करणार नाहीत.
(कोणतेही शब्दलेखन चुकीचे असल्यास क्षमस्व.)
[[सदस्य:ExclusiveEditor|<span style="background:Orange;color:White;padding:2px;">Exclusive</span><span style="background:black; color:White; padding:2px;">Editor</span>]] [[सदस्य चर्चा:ExclusiveEditor|<sub>Notify Me!</sub>]] [[सदस्य:ExclusiveEditor|ExclusiveEditor]] १५:५७, १३ फेब्रुवारी २०२४ (IST)
:* ३. ''पूर्णपणे रिक्त केले'' आणि ''ते ही अनेक वेळा'' - माफ करा, दोन वेळा (twice) आणि अनेकवेळा (multiple times) यात फरक आहे. मी सदरील सदस्याचे सप्टेंबर २०२३ मध्ये सदस्य पान केवळ दोन वेळा रिक्त केले आणि त्याच सोबत त्यांच्या चर्चा पानावर एक सूचना टाकली होती. त्यानंतर देखील सदरील सदस्य स्वतःचे सदस्य पान पुन्हा पुन्हा संपादत होते. जास्त गंभीर सूचना दिल्यास सदस्य विकिपीडियावर येणे कमी करू शकतो, म्हणून मी त्यांच्या कडे थोडे दुर्लक्ष केले. माझ्या मते असे करणे योग्य होते.
:* ४. ''वापरकर्ता पानावर फक्त काही विकिपीडिया संबंधित नसलेल्या सामग्रीला परवानगी आहे. तुम्ही त्याच्यासाठी चुकीचा धोरणात्मक लेख देखील जोडले आहे'' - कृपया बारकाईने निरीक्षण करावे, सदरील सदस्य सात वर्षांपासून विकिपीडियावर असून या पूर्ण कार्यकाळात त्यांनी मराठी विपी वर आजपावेतो तब्बल २० संपादने केली असून ती सर्व केवळ स्वतःच्या सदस्य पानावरील आहेत. त्यांनी अजून एकही उपयुक्त संपादन केलेले नाही. याचा अर्थ सदरील सदस्य विकिपीडियाचा वापर [[अनुदिनी]] (personal blog) प्रमाणे करत आहे. यासाठी आपण त्यांच्या विकिमिडिया वरील संपादनाचा [https://commons.m.wikimedia.org/wiki/Commons:Deletion_requests/Files_uploaded_by_Sohan_wankhade हा इतिहास] पहावा. येथे त्या ठिकाणच्या प्रचालकानी Out of Scope, personal photo असा शेरा दिला आहे. हेच माझे म्हणणे मराठी विपी वरील संपदानाबाबत आहे. यासाठी मी तुम्हाला दोन दुवे देतो, इंग्रजी [[en:Wikipedia:User pages#What may I not have in my user pages?|What may I not have in my user pages?]] (तुम्हाला इंग्रजीचा सराव जास्त आहे म्हणून) आणि मराठी [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे#विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे|विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे]]. सदरील नियम मला जास्त महत्वाचा वाटतो. माझा सारांश - सदस्य विपिवर योगदान देत असल्यास त्याचा हेतू शुद्ध मानल्या जाऊ शकतो. अशा वेळी त्याने सदस्य पानावर माहिती चौकट साचा जोडणे, सुविचार, आपला विपत्र पत्ता देणे, फेसबुक सहित इतर समाज माध्यमांचे दुवे देणे चालू शकते (जसे की तुम्ही म्हणत आहात). परंतु जर तो केवळ सदस्य पानावर वारंवार संपादन करत असेल तर तो हेतू पूर्वक ब्लॉग प्रमाणे विपीचा दुरुपयोग करत असतो.
:: ''वि. सु. - सप्टेंबर २०२३ पासून मी सदरील सदस्यांकडे ([[सदस्य:Sohan wankhade]]) दुर्लक्ष केले होते. परंतु तुम्ही आज तब्बल सहा महिन्यांनी अनाकलनीय रित्या त्यांची बाजू मांडत आहात म्हणून आता त्यांच्यावर जास्त लक्ष दिल्या जाईल. कदाचित ते प्रतिबंधित देखील होऊ शकतील. -:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:३८, १४ फेब्रुवारी २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०१:०४, १४ फेब्रुवारी २०२४ (IST)
== Translation help ==
Hi, can you please translate (localize per your wiki) [[सदस्य:CampWiz Bot/wlf.json|these summaries]] in Marathi for the bot? [[सदस्य:Nokib Sarkar|Nokib Sarkar]] ([[सदस्य चर्चा:Nokib Sarkar|चर्चा]]) १२:५४, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:Hi, as per my opinion, most of the part is already translated in Marathi. Translation of the table isn't necessary. @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] , am I right? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:१९, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
::Just to confirm, are you talking about the edit summaries listed in [[सदस्य:CampWiz Bot/wlf.json]]? [[सदस्य:Nokib Sarkar|Nokib Sarkar]] ([[सदस्य चर्चा:Nokib Sarkar|चर्चा]]) १८:१८, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:::Yes. I am talking about the same. Which part do you want to translate in Marathi? As per my knowledge the table is a software programming language, about which I have no idea. For more kindly get the help from @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] or @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], they may help you. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:३७, २३ फेब्रुवारी २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०२:०५, ३० मार्च २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुहानी भटनागर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, २ जून २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २०:३०, २ जून २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुहानी भटनागर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = 91 words)
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २३:३०, ८ जून २०२४ (IST)
== राजगड तालुका मॅप Add करा ==
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/94/Velhe_tehsil_in_Pune_district.png [[विशेष:योगदान/2401:4900:550F:B8F7:75A6:5EFE:80ED:A4BA|2401:4900:550F:B8F7:75A6:5EFE:80ED:A4BA]] ०९:५१, १७ ऑगस्ट २०२४ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५४, १७ ऑगस्ट २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा.
[[विशेष:योगदान/2401:4900:5195:ABC6:CC09:F959:C113:F5B9|2401:4900:5195:ABC6:CC09:F959:C113:F5B9]] १४:१९, ३१ ऑगस्ट २०२४ (IST)
:प्रिय अनामिक सदस्य, प्रथम आपण सनोंद प्रवेश करून येथे चर्चा करावी. आपला ip अंकपत्ता नियमित बदलतो, तसेच सनोंद प्रवेश नसल्यास तुमच्याशी चर्चा करता येत नाही. सबब येथे सनोंद प्रवेश करून चर्चा करावी. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२८, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
[[अनंतराव थोपटे]] [[विशेष:योगदान/2401:4900:36C4:605A:DD7E:3A78:DE79:8176|2401:4900:36C4:605A:DD7E:3A78:DE79:8176]] १३:१६, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
:प्रिय अनामिक सदस्य, प्रथम आपण सनोंद प्रवेश करून येथे चर्चा करावी. आपला ip अंकपत्ता नियमित बदलतो, तसेच सनोंद प्रवेश नसल्यास तुमच्याशी चर्चा करता येत नाही. सबब येथे सनोंद प्रवेश करून चर्चा करावी. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२८, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
== विनाकारण माहिती आणि संदर्भ खोडल्याबद्दल ==
हुंडा या लेखात मी काही माहिती जोडली होती. ती माहिती खोडण्याचे काहीही सबब किंवा कारण दिलेले नाही. माहिती चुकीची होती का? याचा खुलासा आपण करावा [[सदस्य:Ranjeetrao.Deshmukh|Ranjeetrao.Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:Ranjeetrao.Deshmukh|चर्चा]]) २०:५२, १३ सप्टेंबर २०२४ (IST)
:# नमस्कार, काहीतरी कारण असेल म्हणून माहिती उडवली असेल ना, मग तिथे विनाकारण हा शब्द योग्य आहे का? असो, विषय बदलायला नको.
:#आपण अनेक लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडली आहे. मुळात बशीर मोमीन कवठेकर या एकाच लेखात ती माहिती जोडणे अपेक्षित आहे. वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट बशीर मोमीन कवठेकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे सबब, तिथे माहिती जोडणे ठिक आहे. परंतु आपण [[हुंडा]] आणि [[भारतातील हुंडा प्रथा]] या दोन लेखात समान मजकूर जोडलात, हे अयोग्य आहे. हुंडा हा शब्द जिथे जिथे आला तिथे लगेच एकसमान माहिती जोडणे हे अपेक्षित नाही.
:#आपण [[भारतातील हुंडा प्रथा]], [[हुंडा]], [[मराठी रंगभूमी]], [[आणीबाणी (भारत)]], [[वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)]], [[नाटक]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]], [[इ.स. २०२१]] तसेच [[इ.स. १९४७]] या लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडली आहे. या पैकी [[वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]], [[इ.स. २०२१]] तसेच [[इ.स. १९४७]] या लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडणे हे योग्य आहे. परंतु बशीर मोमीन कवठेकर यांनी केलेले विविध कार्य प्रत्येक वेगवेगळ्या लेखात जोडण्या ऐवजी बशीर मोमीन कवठेकर या एकाच जोडणे अपेक्षित आहे. तरीही मी केवळ हुंडा आणि भारतातील हुंडा प्रथा या दोन लेखातील माहिती तितकी उडवली आहे. कृपया कवठेकर यांची योग्य ती विश्वकोशीय माहिती आपण त्यांच्या नावातील लेखात जोडताल असे अपेक्षित आहे.
:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:५०, १३ सप्टेंबर २०२४ (IST)
::नमस्कार,
::आधी माहिती खोडताना त्याचे कारण दिले नव्हते म्हणूनच विनाकारण म्हटले. एखाद्याला व्याकरण आवडणार नाही, एखाद्याला भाषातले शब्द प्रयोग आवडणार नाहीत ..असं बरच काही असू शकते. त्यामुळे, विशेषता, दुसऱ्याची माहिती जेव्हा आपण खोडतो तेव्हा थोडेसे स्पष्टीकरण देणे उचितच ठरेल.
::वाचक जेव्हा विकिपीडियावर कोणताही विषय वाचतो तर तेव्हा एकसंध आणि परिपूर्ण माहिती तेथे उपलब्ध असेल तर ते वाचकास निश्चितच फायद्याचे ठरते. त्यामुळे असे माहिती किंवा संदर्भ जोडणे यात गैर काही नाही. [[सदस्य:Ranjeetrao.Deshmukh|Ranjeetrao.Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:Ranjeetrao.Deshmukh|चर्चा]]) २१:१५, १७ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
[[अनंतराव थोपटे]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १४:२३, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
[[अनंतराव थोपटे]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १४:२७, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
:@[[सदस्य:राहुलया|राहुलया]], नमस्कार, अनंतराव थोपटे या लेखात माहिती चौकट जोडली आहे. आपण ती व्यवस्थित भरावी. काही शंका निर्माण झाल्या तर त्या येथे विचाराव्यात. कोणतीही घाई करू नये. तसेच सदरील लेख हा भाषण किंवा व्यक्ती चरित्र लिहल्या सारखा झाला आहे. जमल्यास [[विलासराव देशमुख]] या लेखाचा अभ्यास करून त्या प्रमाणे अनंतराव थोपटे हा लेख लिहावा. भाषा शैली विश्वकोशीय असावी, ललित लिखाण किंवा भाषणा प्रमाणे नसावी. योग्य ते संदर्भ जोडावेत. विशेषणे तसेच स्तुतीसुमने टाळावीत. आणि हो चुका होऊ द्या आपण त्या हळू हळू दुरुस्त करूया.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:१०, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे image upload करणे ==
<nowiki>https://atcbhor.com/img/founder.jpg</nowiki> [[विशेष:योगदान/2401:4900:5030:448E:4CF9:B046:7915:EB80|2401:4900:5030:448E:4CF9:B046:7915:EB80]] १६:१०, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर image upload करणे ==
<nowiki>https:[[//atcbhor.com/img/founder.jpg</nowiki>]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १६:२६, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
:@[[सदस्य:राहुलया|राहुलया]], आपण सनोंद (म्हणजे लाँग इन) करून येथे संपादने करावीत. अन्यथा ना लेख व्यवस्थित होईल ना तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. यापुढे दक्षता घेणे. आणि हो अकारण चुकीची संपादने चालूच ठेवल्यास कोणताही प्रचालक सदरील लेख कायम उडवेल, सबब सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. याच बरोबर कोणत्याही संकेतस्थळावरील चित्र येथे जोडता येत नाही. यासाठी विकिमिडियावर ते उपलब्ध असावे लागते, आणि तेही स्वतः काढलेले प्रताधिकार मुक्त (म्हणजे कॉपी राईट फ्री) असावे लागते.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:२६, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
== Join the Wikipedia Asian Month Campaign 2024 ==
<div lang="en" dir="ltr">
Dear 2022 & 2023 WAM Organizers,
Greetings from Wikipedia Asian Month User Group!
The [[m:Wikipedia_Asian_Month_2024|Wikipedia Asian Month Campaign 2024]] is just around the corner. We invite you to register your language for the event on the "[[m:Wikipedia_Asian_Month_2024/Join_an_Event|Join an event]]" page and once again become an organizer for your language's Wikipedia. Additionally, this year we have selected [[m:Wikipedia_Asian_Month_User_Group/Ambassadors|ambassadors]] for various regions in Asia. If you encounter any issues and need support, feel free to reach out to the ambassador responsible for your area or contact me for further communication. We look forward to seeing you again this year. Thank you!
[[File:Wikipedia Asian Month Logo.svg|thumb|100px|right]]
[[m:User:Betty2407|Betty2407]] ([[m:User talk:Betty2407|talk]]) 11:00, 20 October 2024 (UTC) on behalf of [[m:Wikipedia_Asian_Month_2024/Team|Wikipedia Asian Month 2024 Team]]
<small>You received this message because you was an organizer in the previous campaigns.
- [[m:User:Betty2407/WAMMassMessagelist|Unsubscribe]]</small>
</div>
<!-- सदस्य:Betty2407@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Betty2407/WAMMassMessagelist&oldid=27632678 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Invitation to Participate in the Wikimedia SAARC Conference Community Engagement Survey ==
Dear Community Members,
I hope this message finds you well. Please excuse the use of English; we encourage translations into your local languages to ensure inclusivity.
We are conducting a Community Engagement Survey to assess the sentiments, needs, and interests of South Asian Wikimedia communities in organizing the inaugural Wikimedia SAARC Regional Conference, proposed to be held in Kathmandu, Nepal.
This initiative aims to bring together participants from eight nations to collaborate towards shared goals. Your insights will play a vital role in shaping the event's focus, identifying priorities, and guiding the strategic planning for this landmark conference.
Survey Link: https://forms.gle/en8qSuCvaSxQVD7K6
We kindly request you to dedicate a few moments to complete the survey. Your feedback will significantly contribute to ensuring this conference addresses the community's needs and aspirations.
Deadline to Submit the Survey: 20 January 2025
Your participation is crucial in shaping the future of the Wikimedia SAARC community and fostering regional collaboration. Thank you for your time and valuable input.
Warm regards,<br>
[[:m:User:Biplab Anand|Biplab Anand]]
<!-- सदस्य:Biplab Anand@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Biplab_Anand/lists&oldid=28078122 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Thank you for being a medical contributors! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
{| style="background-color: #fdffe7; border: 1px solid #fceb92;"
|rowspan="2" style="vertical-align: middle; padding: 5px;" | [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|130px]]
|style="font-size: x-large; padding: 3px 3px 0 3px; height: 1.5em;" |'''The 2024 Cure Award'''
|-
| style="vertical-align: middle; padding: 3px;" |In 2024 you '''[[mdwiki:WikiProjectMed:WikiProject_Medicine/Stats/Top_medical_editors_2024_(all)|were one of the top medical editors in your language]]'''. Thank you from [[m:WikiProject_Med|Wiki Project Med]] for helping bring free, complete, accurate, up-to-date health information to the public. We really appreciate you and the vital work you do!
Wiki Project Med Foundation is a [[meta:Wikimedia_thematic_organizations|thematic organization]] whose mission is to improve our health content. '''[[meta:Wiki_Project_Med#People_interested|Consider joining for 2025]]''', there are no associated costs.
Additionally one of our primary efforts revolves around translating health content. We invite you to '''[https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php try our new workflow]''' if you have not already. Our dashboard automatically [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/leaderboard.php collects statistics] of your efforts and we are working on [https://mdwiki.toolforge.org/fixwikirefs.php tools to automatically improve formating].
|}
Thanks again :-) -- [[mdwiki:User:Doc_James|<span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>]] along with the rest of the team at '''[[m:WikiProject_Med|Wiki Project Med Foundation]]''' ११:५४, २६ जानेवारी २०२५ (IST)
</div>
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_Other_Language_Editors_2024&oldid=28172893 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== मार्गदर्शन हवे ==
०१) मजकूर लिहून तो publish करत असताना, मराठी अनिवार्यता असा संदेश येत आहे. तो का? ते कळत नाहीये. कारण मजकूर मराठीमध्येच लिहीत आहे. तसा संदेश आल्यावर काय करावे?
०२) एखादा ब्लॉग official असेल तरीही त्याचा संदर्भ दिलेला चालत नाही का? (तेव्हाही 'मराठी अनिवार्यता' असा संदेश येत आहे. आणि मग dismiss करावे लागत आहे.) तुमच्या admin ला कळवा असे त्यात नमूद केले आहे. ते कोणाला व कसे कळवायचे हे कळत नाहीये.
कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती. धन्यवाद! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:२५, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
:सदरील अडचण [[ज्युडिथ टायबर्ग]] साठीची आहे का? मजकूर जोडताना त्यात संदर्भ नीट जोडला होता का? कदाचित त्यात काही गल्लत झाली असेल. मराठी विकिवर ब्लॉग आणि यूट्यूब वरील विशिष्ट लिंक पोस्ट होत नाहीत. जर ब्लॉग जोडायचा असेल तर माहिती चौकट किंवा बाह्य दुवे मध्ये जोडला जाऊ शकतो, इतरत्र नाही.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:००, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::ता.क. तुम्ही संपादन करत असताना जुडिथ, थिओसिफिकल तसेच असे काही शब्द संपादन गाळणीने नेपाळी किंवा इतर भाषिक म्हणून ओळखल्या. याच सोबत वर्डप्रेसचा दुवा स्व प्रकाशित ब्लॉग म्हणून ओळखला. यावर उपाय म्हणजे इंग्रजी शब्द मराठी अक्षरात लिहिताना थोडे बहुत बदल करून लिहिणे. तसेच वर्डप्रेस किंवा इतर तत्सम दुवे जोडणे टाळावेत. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:१०, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::०१) हो, त्याच लेखाबाबत ही अडचण येत आहे. संदर्भ म्हणून ब्लॉग जोडायचा असेल तर कसे करावे?
::०२) <u>काही शब्द संपादन गाळणीने नेपाळी किंवा इतर भाषिक म्हणून ओळखल्या.</u> - मी काम तसेच पुढे चालू ठेवू ना? काही अडचण नाही ना?
::०३) <u>तसेच वर्डप्रेस किंवा इतर तत्सम दुवे जोडणे टाळावेत....</u> ते संदर्भ वगळता येण्यासारखे नाहीयेत. कारण त्यावरच अधिक authentic data उपलब्ध आहे. काय करावे?
::धन्यवाद! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २०:५८, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
:::इतर भाषिक शब्द म्हणून जरी सूचना आली तरीही आपण काम चालू ठेवावे. काही हरकत नाही. वर्डप्रेस, समाज माध्यमे (सोशल मीडिया) आणि इतर सर्व अनुदिनी (ब्लॉग) संदर्भ म्हणून अजिबात जोडू नका. संदर्भ लगेच नाही मिळाला तरी चालेल.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:१५, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::::ठीक. धन्यवाद!! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १०:३९, ७ फेब्रुवारी २०२५ (IST)
== Khadaan (Marathi translation) ==
@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]], I was editing the Marathi version of the article Khadaan [https://mr.wikipedia.org/wiki/Special:ContentTranslation?title=Special:ContentTranslation&campaign=contributions-page&from=en&to=mr&page=Khadaan&targettitle=%E0%A4%96%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8&revision=1275487694 <nowiki>[1]</nowiki>]. I shall be greatly obliged if you see the technical faults here and publish it.
Thank you [[सदस्य:Chachajaan|Chachajaan]] ([[सदस्य चर्चा:Chachajaan|चर्चा]]) १९:०५, १३ फेब्रुवारी २०२५ (IST)
== टूल ==
कॉपी आहे कि नाही चेक करण्यासाठी Tool असेल तर लिंक द्या सर [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) १७:१४, ४ मार्च २०२५ (IST)
:https://copyvios.toolforge.org/?lang=mr
:फक्त एवढी काळजी घेणे की विकिपीडियावरून इतरत्र देखील मजकूर कॉपी पेस्ट केलेला असू शकतो. त्यामुळे इतर संकेतस्थळावरून विपी वर आलाय का विपी वरून इतरत्र गेलाय, याचा निर्णय विचार करून घ्यावा.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:५३, ४ मार्च २०२५ (IST)
== नारी शक्ती पुरस्कार विजेते ==
नमस्कार,
तुम्ही नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांवरील लेख तयार करीत असलेले पाहून आनंद झाला. या प्रत्येक विजेत्या आपल्या समाजासाठी उदाहरण आहेत. त्यांच्यावर लेखांद्वारे प्रकाशझोत घातल्याबद्दल धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ००:०१, १५ मार्च २०२५ (IST)
:धन्यवाद सर.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:५५, १५ मार्च २०२५ (IST)
== Files without a license ==
Hi! It seems that you are the only one that is deleting files without a license. You may have told me earlier but what is the reason that you (or someone else) does not delete all of the files in one massdelete? If it is because of the flooding of recent changes then [[:m:Meta:Flood flag]] could be a solution. Or is the reason that you are doing some checks of the files before you delete them? [[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १७:१५, १६ मार्च २०२५ (IST)
:Hi, my english is not so fair. So kindly ignore my mistakes.
:# I have no bot as well don't know how to use it.
:# there may be flooding of in recent changes.
:# And yes I check properly every file before deleting it.
::That's why it takes more time.
:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:५४, १६ मार्च २०२५ (IST)
:: Thank you! Your English is good enough for me. I'm not a native English speaker either :-) And even if I was I would not care about any errors.
:: You do not need a bot to delete files faster. You can use a script (see tip at [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]). But you would still flood recent changes unless you get flood flags implemented here.
:: Checking files manually takes a lot of time. Too bad the other admins does not help you. Have you found any errors so far? If there are any known types of errors I might be able to have my bot remove the deletion template from similar files. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१२, १७ मार्च २०२५ (IST)
:::@[[सदस्य:MGA73|MGA73]] thanks for your valuable suggestion. Still now there are two problems.
:::# it's flooding in recent changes.
:::# as an admin, I am checking each and every file before deleting.
::::So, still it will take some time from my side. Once again thanks for your support.-
:::[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:०३, १७ मार्च २०२५ (IST)
::::As long as more files are fixed/deleted than new files are uploaded it is good :-) I will try to move more files to Commons ([[:Category:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons ]] / [[:Category:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]]). --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १५:१५, १७ मार्च २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[शकुंतला मजुमदार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १४:३४, २६ मार्च २०२५ (IST)
== विकीडाटा कलम दुरुस्ती ==
कृपया, खालील पानांची विकीडाटा कलमे दुरुस्त करावीत.
# [[:वर्ग:गुजरात विधानसभा]]
# [[:वर्ग:महाराष्ट्र विधानसभा]]
# [[:वर्ग:महाराष्ट्र विधानसभा निवडणुका]]
# [[:वर्ग:दिल्ली विधानसभा निवडणुका]]
# [[:वर्ग:बिहार विधानसभा निवडणुका]]
[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:१७, २६ एप्रिल २०२५ (IST)
:{{Done}} --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १३:२४, २६ एप्रिल २०२५ (IST)
::# [[:वर्ग:२००२ राष्ट्रकुल खेळ]]
::# [[:वर्ग:२०१० राष्ट्रकुल खेळ]]
::# [[:वर्ग:उल्हासनगर]]
::# [[:वर्ग:कंदहार]]
::# [[:वर्ग:बीजिंग]]
::# [[:वर्ग:क्वांगचौ]]
::# [[:वर्ग:मस्कत]]
::# [[:वर्ग:जेरुसलेम]]
::# [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]]
::# [[:वर्ग:इराणमधील शहरे]]
::# [[:वर्ग:झांबियामधील शहरे]]
::# [[:वर्ग:सीरियामधील शहरे]]
::[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १०:००, २ मे २०२५ (IST)
:::{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:४१, ३ मे २०२५ (IST)
::::फक्त [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] साठी अचूक वर्ग सापडला नाही. कदाचित [[:en:category:Municipalities of Iceland|Municipalities of Iceland]] असावा. @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] नक्की सांगाल का. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:४६, ३ मे २०२५ (IST)
::::: [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] मी दुरुस्त केले आहे, फक्त [[:वर्ग:इराणमधील शहरे]] चुकीच्या पानाशी जोडले आहे. [[:en:category:Cities in Iran]] हे योग्य पान आहे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:१०, ३ मे २०२५ (IST)
{{साद|संतोष गोरे}}
# [[:वर्ग:सुदानमधील शहरे]]
# [[:वर्ग:कोसोव्होमधील शहरे]]
# [[:वर्ग:कँडी]]
# [[:वर्ग:मेरठ]]
# [[:वर्ग:हंपी]]
# [[:वर्ग:आग्रा]]
# [[:वर्ग:जोरहाट]]
# [[:वर्ग:बंगळूर]]
# [[:वर्ग:जाफना]]
# [[:वर्ग:गुवाहाटी]]
# [[:वर्ग:प्रयागराज]]
# [[:वर्ग:विजयवाडा]]
# [[:वर्ग:बेळगांव]]
# [[:वर्ग:गुलबर्गा]]
# [[:वर्ग:अलीगढ]]
# [[:वर्ग:फैजाबाद]]
# [[:वर्ग:तुलूझ]]
# [[:वर्ग:नीस]]
# [[:वर्ग:बोर्दू]]
# [[:वर्ग:लेंस]]
# [[:वर्ग:कराची]]
# [[:वर्ग:नेपियर]]
# [[:वर्ग:वेलिंग्टन]]
# [[:वर्ग:विशाखापट्टणम]]
# [[:वर्ग:मोरोक्कोमधील शहरे]]
# [[:वर्ग:पनामामधील शहरे]]
# [[:वर्ग:गोवा राज्यातील शहरे व गावे]]
# [[:वर्ग:अरुणाचल प्रदेशमधील शहरे]]
# [[शहाड]]
# [[टिटवाळा]]
# [[आसनगाव बुद्रुक]]
# [[आसनगाव (डहाणू)]]
# [[पळसदरी]]
[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०६, ४ मे २०२५ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:०९, ११ मे २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[शकुंतला मजुमदार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुकरी बोम्मागौडा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०६:३१, २९ एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुकरी बोम्मागौडा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[बीना शेठ लष्करी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वर्तिका नंदा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सीमा साखरे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नसीरा अख्तर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुमिता घोष]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनुराधा नाईक]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अमृता पाटील]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १३:३०, २९ एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[लॉरेन पॉवेल जॉब्स]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[ए. सीमा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कलावती देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[दर्शना गुप्ता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सोनिया जब्बार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुनीता देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अंबिका बेरी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ११:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[मिनी वासुदेवन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[दिदी कॉन्ट्रॅक्टर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मुमताज काझी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[नंदिता शाह]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सुभा वारियर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मोनिका]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[निकिता ठुकराल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्नेहलता नाथ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[बीना देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[चामी मुर्मू]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[लतिका ठुकराल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[प्रियंवदा सिंग]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[पुष्पा गिरिमाजी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[निल्झा वांगमो]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[कमल कुंभार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मीरा ठाकूर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मधु जैन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सीमा मेहता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[बानो हरालू]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[दीपिका कुंडजी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[वनस्त्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[लक्ष्मी गौतम]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सुपर्णा बक्षी गांगुली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[नंदिता कृष्णा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[रेवण्णा उमादेवी नागराज]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्मिता तंडी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मालविका अय्यर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[साईलक्ष्मी बालीजेपल्ली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्वराज विद्वान]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनोयारा खातून]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[पी. कौसल्या]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नेहा किरपाल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
:@[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] नमस्कार, [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५ |स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] प्रकल्पात मी जे लेख लिहिलेत ते [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५#नियम|नियमांना]] अनुसरून आहेत असे मला वाटते. कृपया पहिला नियम पाहावा, त्यानुसार 'लेख विस्तारित किंवा नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द असणे आवश्यक आहे.' यानुसार माझे सर्व लेख आहेत. परंतु आपण काही लेख रिजेक्ट केले आहेत अशी सूचना दिसून येत आहे. खुलासा कराल का..? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:०१, ३० एप्रिल २०२५ (IST)
::नमस्कार, मी वापरत असलेल्या [https://tools.wikilovesfolklore.org/campwiz/campaign/110 या] टूलमध्ये लेखात नव्याने जोडलेली शब्दसंख्या ३०० पेक्षा कमी दाखवत आहे (नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द). या कारणाने काही लेख नामंजूर केले आहेत, तथापि हा निकाल अंतिम समजू नये. टूल मधील त्रुटी शोधून लेखांना पुन्हा तपासले जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १८:२७, ३० एप्रिल २०२५ (IST)
सादर केलेल्या काही लेखांची एकूण शब्दसंख्या (संदर्भातील शब्द वगळून) 300 पेक्षा कमी आढळून येत आहे. आणि असे लेख नामंजूर करण्यात आले आहेत. तथापि, माझ्याकडून मोबाईलवर संपादन करताना काही लेखांवर "300 पेक्षा कमी शब्द असल्याची टीप" टाकली गेली, प्रत्यक्षात ते 300 पेक्षा जास्त शब्दांचे व '''मंजूरही''' झालेले लेख आहेत. अनावश्यक ठिकाणी असलेली ती टीप काढून टाकली जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २१:११, ३० एप्रिल २०२५ (IST)
:'नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द असणे आवश्यक आहे.' या नियमानुसार शब्द संख्या जरी ३०० भरली नाही तरी बाईट्स च्या नियमात सर्व लेख बसतात असे मला वाटते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५२, ३० एप्रिल २०२५ (IST)
::ठीक. मी लवकरच सर्व लेखांची पुनर्तपासनी करेन. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ११:०७, ३ मे २०२५ (IST)
:::@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] Don't worry where the स्थिती = approved and note = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली. That is a system bug I feel because I am also facing the same. I will ask developer to fix it soon. [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १९:०९, ३ मे २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सौरभ सुमन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या २६८ आहे)
* [[बसंती देवी (पर्यावरणतज्ज्ञ)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[उत्तरा पडवार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मीना शर्मा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वासु प्रिमलानी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कृष्णा यादव]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[छांव फाउंडेशन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[साधना महिला संघ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २१:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[बीना शेठ लष्करी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वर्तिका नंदा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सीमा साखरे]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नसीरा अख्तर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुमिता घोष]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनुराधा नाईक]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अमृता पाटील]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[लॉरेन पॉवेल जॉब्स]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[ए. सीमा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कलावती देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[दर्शना गुप्ता]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सोनिया जब्बार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुनीता देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अंबिका बेरी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिनी वासुदेवन]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[दिदी कॉन्ट्रॅक्टर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[मुमताज काझी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[नंदिता शाह]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[सुभा वारियर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[मोनिका]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[निकिता ठुकराल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[स्नेहलता नाथ]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[बीना देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १९:३०, ३ मे २०२५ (IST)
== [[:वर्ग:Files uploaded by Archanapote]] ==
I see that you use the script to mass delete. That makes things easier :-)
One of the users with many uploads is [[User:Archanapote]]. I have asked user to add a license because user was active. But I asked in English.
If Archanapote confirm to be the photographer and confirm a license I can fix the files with my bot. Same if any other users are active.
If you ask any users in local language and get a reply just let me know. [[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:४२, ८ मे २०२५ (IST)
:{{झाले}}- sent her a message. Let's see what happens.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:५६, ८ मे २०२५ (IST)
And now that you use "Files uploaded by ..." to delete files I have started removing those categories from all files with a license template. That should make it easier. I can also add a non-free template to logos. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:४५, १० मे २०२५ (IST)
Removed...
* Except [[:वर्ग:Files uploaded by Rahuldeshmukh101]] that seems to be active. So Rahuldeshmukh101 should be able to add a license.
* Except [[:वर्ग:Files uploaded by Archanapote - cc]] that are all licensed Creative Commons but Archanapote could perhaps check the files.
Perhaps you can leave a note to Rahuldeshmukh101 and skip those categories for now. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:०३, १० मे २०२५ (IST)
:Thanks for your help. I need ''category:Files uploaded by...'' so that I can check and delete those files using the script to mass delete. And yes, it will be better if you make 50 to 100 files in each category.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:२२, १० मे २०२५ (IST)
:: Okay. I will add a license to a number of logos first and then I can split up the files in smaller categories. Perhaps you can start with [[:वर्ग:Files uploaded by Kaustubh]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:३३, १० मे २०२५ (IST)
Hi! Do you mean like with [[:वर्ग:Files uploaded by Bantee]] where I put files in smaller sub categories? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१८, १४ मे २०२५ (IST)
:Thanks, it will save my time and speed up the deletion.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०८, १४ मे २०२५ (IST)
::Okay I will make more categories like this soon. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १२:१७, १४ मे २०२५ (IST)
The files I nominated for deletion are in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]] and I have only marked files that was unused when I marked them. The Files in "Files uploaded by..." also included files with a license but I removed them from the categories as written above. But I came to think that some files in "Files uploaded by..." may be in use. So my question is if you would like only to delete unused files or if you delete all unlicensed files? Since uploaders had months and years to add a license I doubt they will add one so the files should in my opinion be deleted even if in use. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १७:३०, १६ मे २०२५ (IST)
:At presentI am deleting unused files, that's why I am spending more time to check every nominated file. I have no idea what to do with unlicensed used files. We will discuss it later after the deletion of unlicensed unused files. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:५३, १६ मे २०२५ (IST)
:: In that case I will move all the unused files in subcategories of "Files uploaded by..." and leave the files in use in the top category. Then it will be easier for you to see which files are in use.
:: Unlicensed files is a violation of [[:wmf:Resolution:Licensing_policy]] so they should be deleted too even if they are in use. So they have to be deleted at some point too. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:०६, १६ मे २०२५ (IST)
Perhaps you could have a look at the files in [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]]? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १८:४६, २२ मे २०२५ (IST)
:Those files are may be moved on commons. What to do? Do we have to delete them from mrwiki..? [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४३, २२ मे २०२५ (IST)
:Just finished deleting category :Files uploaded by Maihudon. I think that this category includes files use on are.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४४, २२ मे २०२५ (IST)
::It is much easier to clean up if we delete files locally that are also on Commons. About the files in use they should be in the top category and the unused in the sub categories. The category you mention is empty? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:५९, २२ मे २०२५ (IST)
:::Emptied [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]] - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:०९, २४ मे २०२५ (IST)
::::Even [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] too cleared.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:२४, २४ मे २०२५ (IST)
:::::Great! I added some more photos to the two categories. And I noticed that some photos were uploaded by Archanapote here and a few days later by Cherishsantosh. I do not know if it is the same user or what happend. I left a message at [[सदस्य_चर्चा:Archanapote#License,_source_and_author_on_your_uploads]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:५२, २४ मे २०२५ (IST)
::::::I marked the rest of the files to day and replaced the usage. So [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] should be ready to empty one last time. After that I will wait for the deletion of the files allready marked for deletion. When they are done we can figure out what to check next. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:२८, २५ मे २०२५ (IST)
== 1,000 ==
I noticed we are getting closed to 1,000 in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]. Next time you delete the number should get below that number! I hope you have a beer ready or maybe Solkadhi? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १६:१९, ३० मे २०२५ (IST)
== Feminism and Folklore 2025 - Local prize winners ==
[[File:Feminism and Folklore 2025 logo.svg|centre|550px|frameless]]
::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
''{{int:please-translate}}''
Dear Wikimedian,
Congratulations on your outstanding achievement in winning a local prize in the '''Feminism and Folklore 2025''' writing competition! We truly appreciate your dedication and the valuable contribution you’ve made in documenting local folk culture and highlighting women’s representation on your local Wikipedia.
To claim your prize, please complete the [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdONlpmv1iTrvXnXbHPlfFzUcuF71obJKtPGkycgjGObQ4ShA/viewform?usp=dialog prize form] by July 5th, 2025. Kindly note that after this date, the form will be closed and submissions will no longer be accepted.
Please also note that all prizes will be awarded in the form of [https://www.tremendous.com/ Tremendous Vouchers] only.
If you have any questions or need assistance, feel free to contact us via your talk page or email. We're happy to help.
Warm regards,
[[:m:Feminism and Folklore 2025|FNF 2025 International Team]]
::::Stay connected [[File:B&W Facebook icon.png|link=https://www.facebook.com/feminismandfolklore/|30x30px]] [[File:B&W Twitter icon.png|link=https://twitter.com/wikifolklore|30x30px]]
</div>
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १५:५०, २१ जून २०२५ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf25&oldid=28891702 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== पारितोषिक क्रमांकाबाबत ==
नमस्कार, मला स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामध्ये पारितोषिक मिळाले असून त्यासाठी फॉर्म भरण्यास सांगण्यात आले आहे. त्यामध्ये एक प्रश्न - तुम्हाला कितव्या क्रमांकाचे पारितोषिक आहे असा आहे. पण मला अजून तशी कोणतीही मेल किंवा संदेश मिळालेला नाही. त्यामुळे फॉर्म भरण्यात अडचण आहे. मला ते कसे कळेल, कृपया सांगू शकाल का? धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:२१, २१ जून २०२५ (IST)
:@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] तसेच @[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]], नमस्कार, अजून विजेत्यांना कोणत्याही प्रकारचा संदेश देण्यात आलेला नाही. सबब वरील प्रश्न अनुत्तरित राहतोय. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:००, २१ जून २०२५ (IST)
::Please check [https://meta.wikimedia.org/wiki/Feminism_and_Folklore_2025/Results#Marathi_Wikipedia] [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०८:१५, २२ जून २०२५ (IST)
:::@[[सदस्य:Dharmadhyaksha|Dharmadhyaksha]], @[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] आणि @[[सदस्य:Vikrantkorde|Vikrantkorde]], [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] प्रकल्पाचा वरील प्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला आहे. कृपया नोंद घ्यावी.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:३१, २२ जून २०२५ (IST)
::::[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] या पानावर देखील सदस्यांची नावे नमूद केली आहेत.--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १२:०१, २२ जून २०२५ (IST)
::::माहितीसाठी धन्यवाद. फॉर्ममध्ये तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा पर्याय दिलेला नाही. काय करावे? कृपया मार्गदर्शन कराल का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १८:३२, २२ जून २०२५ (IST)
:::::@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], @[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] यांचे तिसरे बक्षीस आहे की उत्तेजनार्थ? कारण तिसऱ्या बक्षिसाचा पर्याय येत नाहीये. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:३१, २२ जून २०२५ (IST)
9ivef7mws9ycqbadjqslkd5a9d8b9va
2581956
2581848
2025-06-23T03:42:17Z
Tiven2240
69269
/* पारितोषिक क्रमांकाबाबत */ Reply
2581956
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=संतोष गोरे}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १२:३५, ७ जुलै २०२१ (IST)
== जुन्या चर्चा ==
{| class="wikitable" style="text-align: center"
|-
! चर्चा क्रमांक
! पासून
! पर्यंत
|-
|[[सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा१|जुनी चर्चा१]]
| २०१५
| ३१ डिसेंबर २०२१
|-
|[[सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा२|जुनी चर्चा२]]
| १ जानेवारी २०२२
| ३१ डिसेंबर २०२२
|}
== विष्णुसहस्रनाम ==
हजारो पुनर्नावासह विष्णुसहस्रनाम भगवान विष्णूचे हे एक महत्त्वाचे स्थान आहे. हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि लोकप्रिय स्तोत्र आहे. विष्णू सहस्रनाम ही महाभारतात उपलब्ध असलेली सर्वात लोकप्रिय आवृत्ती आहे. पद्म पुराण किंवा मत्स्य पुराणात आणखी एक आवृत्ती उपलब्ध आहे. प्रत्येक नाव विष्णूचे असंख्य गुण दर्शवितो. अनेक हिंदू कुटुंबे पूजेच्या वेळी ते पाठ करतात. असे मानले जाते की ते ऐकणे किंवा वाचणे मानवी इच्छा पूर्ण करते. अनुशासनपर्व (महाभारत) धडा 9 ते 14, आजोबा कुरुक्षेत्र भीष्म युधिष्ठिर शिकवण देण्यात आली होती. [[सदस्य:Goresm|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे 💬</span>''']] ०९:५४, ९ फेब्रुवारी २०२१ (IST)
== भाषांतर ==
नमस्कार,
तुमची मदत हवी आहे. Section translation टूल वापरून नवीन पाने तयार करताना मला अडचण येत आहे. मागील अनेक पानांना Rahul Gandhi असे नाव येत आहे. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १४:२४, १६ जानेवारी २०२३ (IST)
:कृपया [https://en.m.wikipedia.org/w/index.php?campaign=specialcx&title=Special:ContentTranslation#suggestions हा दुवा] वापरा तसेच पुढील भाषांतरा करिता बुक मार्क मध्ये जतन करून ठेवा.
::याशिवाय जर शक्य असेल तर नवीन tab उघडून त्याला ऑप्शन मध्ये जाऊन desktop site ला टिचकी देऊन [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:ContentTranslation#suggestions हा दुवा] वापरा. फक्त हे थोडे नाजूक काम असेल. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:३७, १६ जानेवारी २०२३ (IST)
::आपण दिलेला दुवा वापरून [[८०वे गोल्डन ग्लोब पुरस्कार]] हा लेख तयार केला. तरीही तीच समस्या येत आहे. (तत्पूर्वी cache देखील clear केली होती.) [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १९:३७, १६ जानेवारी २०२३ (IST)
: माझ्या बाबतीत पण समान समस्या आली होती. मी वेड चित्रपटाचे मराठीमध्ये भाषांतर केले असता शीर्षक नाव Prajakta Koli असे अचानक झाले. यामागचे कारण काय? [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:४४, १६ जानेवारी २०२३ (IST)
::आपल्या मोबाईलच्या सईमध्ये (cache मध्ये) जो जुना दुवा असतो, तो चुकून वापरल्या गेला की असे होते. असे होत असेल तरीही तुम्ही भाषांतर चालू असताना ते दुरुस्त करून योग्य ते मराठी शीर्षक देऊ शकता.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] )
:::{{साद|अमर राऊत}} तुमच्या दोघांची अडचण लक्षात घेऊन मी एक भाषांतर केले, जे की योग्य झाले. मी वरती दोन दुवे दिलेत. तर दुसरा दुवा वापरून भाषांतर करून पहा. फक्त एकच की तत्पूर्वी 'ब्राऊसर च्या पर्यायात' जाऊन desktop site वर टिचकी द्या आणि मग वरील दुव्यावर जा. तसेच भाषांतर करत असताना सर्वप्रथम वरती जे लेखनाव येते ते देखील एडिट करून घ्या. यामुळे नक्कीच तुमची समस्या दूर होईल. कृपया एक लेख अजून निर्माण करा.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:१०, १६ जानेवारी २०२३ (IST)
:::{{ping| संतोष गोरे}} दुसरा दुवा वापरून [[हजारों ख्वाइशें ऐसी|एक लेख]] तयार केला आहे. आता ती समस्या नाही, पण अडचण अशी आहे की यावेळी मोबाईल फारच लोड घेतो. संकेतस्थळ उघडेपर्यंत फार वेळ वाट पहावी लागते. Section translation जसं सोईस्करपणे आणि वेगात होतं, तसं इथं आशय भाषांतर वापरताना होत नाही. असो.
:::तुमच्या सहकार्यासाठी खूप आभार.
:::~ [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १४:१९, १७ जानेवारी २०२३ (IST)
:: आज पुन्हा तीच समस्या, [[पश्चिम दिल्ली जिल्हा]] पान तयार करताना मराठीमध्ये शीर्षक नाव दिले होते आणि पब्लिश केल्यावर अचानक शीर्षक West Delhi झाले, मी तपासून घेतले असूनही पुन्हा तीच समस्या आली. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ००:००, २९ जानेवारी २०२३ (IST)
:::{{साद|Tiven2240|label=टायविन}} यात आपली मदत हवी आहे. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:५५, २९ जानेवारी २०२३ (IST)
== 2022 Wikipedia Asian Month Organizer Update ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
Dear all WAM organizers,
Happy 2023!
Thank you for updating the Ambassador list. We will '''start issuing the Barnstar''' to all eligible participants by late January. All ambassadors will received an additional special Barnstar. Please be sure to update '''[[:m:Wikipedia_Asian_Month_2022/Ambassadors|the list]]''' if you haven't done so. We also provide a '''[https://docs.google.com/document/d/1t1UEXwVkTsP5oP0sQmE74302M1SUDrlFW-kz2uTT5X0/edit?usp=sharing certificate template]''' for you to edit and print out to your participants.
Once again, thank you for organizing and participating the 2022WAM, we like to hear your comment. Much appreciate for filling, and spreading out this [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8Jo4ixbwKS1rC6KmfC1q6wW53nmoCQATbmsMatbZ4A1RCwA/viewform?usp=sf_link '''feedback survey'''].
Look forward to seeing you again in 2023 WAM!
best,
Wikipedia Asian Month International Team
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/WAM2022_Post_Campaign_Mass_Message_receiver&oldid=24259258 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== पाने वगळणे ==
[[Main other/doc]], [[साचा:Noping/doc]], [[चर्चा:Machindra Jayappa Galande]], [[“मोठी चोच असणारा कावळा"]], [[:वर्ग:Emoji असलेले लेख]], [[:वर्ग:इ.स. 2019 मधील मृत्यू]], [[:वर्ग:इ.स.ची वर्षे]], [[:वर्ग:सदस्य माहिती]], [[:वर्ग:मुक्तछंद]] कृपया ही पाने वगळावीत. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:२१, २० जानेवारी २०२३ (IST)
:{{साद|Tiven2240}}, [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांनी सुचवलेली काही अनावश्यक पाने काढून टाकली आहेत. पैकी सुरुवातीची दोन पाने काढून टाकायची आहेत का राहू द्यावी, कृपया खुलासा करावा. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३१, २० जानेवारी २०२३ (IST)
:{{Done}} [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १७:३६, २० जानेवारी २०२३ (IST)
[[Meena]], [[:वर्ग:वापरकर्ता भारत]], [[:वर्ग:महाराष्ट्रातील शुद्धिकरण न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणारी गावे]], [[साचा:भारताच्या शासकीय योजना]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:१९, २१ जानेवारी २०२३ (IST)
:{{झाले}} [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:३८, २१ जानेवारी २०२३ (IST)
[[:वर्ग:इ.स. १९६६ मधील स्थापना]], [[:वर्ग:इ.स. १९६७ मधील स्थापना]], [[:वर्ग:प्राप्तिकरातुन बचत मिळ्णाऱ्या योजना]], [[चर्चा:विकिपीडिया प्रचालकांचा मनमानीपणा]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४९, ४ फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{झाले}} [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:५५, ४ फेब्रुवारी २०२३ (IST)
[[:वर्ग:इ. स. १९०१]], [[सदस्य:Kishor salvi 9]], [[सदस्य:किशोर साळवी]], [[साचा:Infobox sports competition event]], [[विकिपीडिया चर्चा:Lakhan Kumare]], [[सदस्य चर्चा:चतुर]], [[सदस्य:चतुर]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २०:३६, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{झाले}}-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३२, २२ फेब्रुवारी २०२३ (IST)
[[२०२२-२३ स्पेन महिला तिरंगी मालिका]], [[साउथ एशिया वर्ल्ड]], [[सदस्य:मांडव्य ऋषी]], [[सदस्य चर्चा:मांडव्य ऋषी]], [[प्रा डॉ दिलीप चव्हाण]], [[नाथ (गोरक्षनाथ मंदिर)]], [[सदस्य:तुषार भांबरे]], [[सदस्य चर्चा:तुषार भांबरे]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १९:११, १७ मार्च २०२३ (IST)
[[विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी]], [[2015-17 आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा]], [[2023 मणिपूर हिंसाचार]], [[सदस्य चर्चा:کوروش میهن بان]], [[कानडगाव]], [[कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, लातूर]], [[हा खेळ सावल्यांचा]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२४, २७ जून २०२३ (IST)
:यातील दोन लेख वगळले असून, तीन लेखात भर घातली आहे. तर इंग्रजी आकडे असलेले पुनर्निर्देशित लेख नाव तसेच ठेवावेत असे मला वाटते.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:१९, २८ जून २०२३ (IST)
[[:वर्ग:भाषाविषयक नियतकालिके]], [[गॅव्हिन मॅकेना]], [[गेविन मॅकेना]], [[गेविन मॅकेन्ना]], [[मधुराणी गोखले प्रभुलक]], [[हिंदवी]], [[बीड जिल्ह्यात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका कोणता]], [[पुरंदर जिल्हा]], [[पद्दे ब्राह्मणाची आडनावे]], [[:वर्ग:तारखेनुसार वगळावयाचे लेख]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:३८, १३ ऑगस्ट २०२३ (IST)
== Request for filling up Google Form for Feminism and Folklore 2023 ==
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg | logo.svg|right|frameless|300px]]
Greetings Organisers,
We appreciate your enthusiasm for '''Feminism and Folklore''' and your initiative in setting up the competition on your local wikipedia. We would want to learn more about the needs of your community and for that please fill out the google form ([https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScusayFXTzNWV-QgIiT3bRHQbAs_pVczvput2jehOcahnCdMg/viewform here]) as soon as possible so that we can plan and adapt the demands according to your specifications. By February 8, 2023, all entries for this form will be closed. Do share about the contest on your local Wikipedia. Ask your local administrator to add Feminism and Folklore to [[Mediawiki:Sitenotice]]. Create your own or see an example [[:m:User:Tiven2240/sn-fnf|on meta]]
Also a reminder regarding the prior Google form sent for Internet and Childcare Support Financial Aid ([https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSea81OO0lVgUBd551iIiENXht7BRCISYZlKyBQlemZu_j2OHQ/viewform this]). Anyone who hasn't already filled it out has until February 5, 2023 to do so.
Feel free to contact us via talkpage if you have any questions or concerns.
Thanks and Regards,
Feminism and Folklore 2023 International Team
[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) २०:११, ३० जानेवारी २०२३ (IST)
<!-- सदस्य:Rockpeterson@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24455456 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== संदेश मिळाला ==
एकगठ्ठा पाठविलेला संदेश माझ्या चर्चा पानावर दिसत आहे. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:२६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
: धन्यवाद. मी प्रथमच एकगठ्ठा संदेश प्रणाली वापरली आहे. कृपया सदरील संदेश मध्ये काही बदल/सुधारणा करावयास हवी होती किंवा पुढील काळात काय अपेक्षित आहे हे सुचवावे. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:२७, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
== स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ==
[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] या साठी पेज कसे सबमिट करायचं याचं मार्गदर्शन करा
:कृपया [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr येथे जाणे] आणि submit वर टिचकी देणे. तेथे तुमचा लेखनाव टाकून सबमिट करणे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:३६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
धन्यवाद [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) ०७:२६, ८ फेब्रुवारी २०२३ (IST)
:या स्पर्धेत फक्त महिला चरित्रे (त्यापैकी १/२ महिला) या विषयावर लेख लिहिला तर सहभागी होता येईल का? किमान किती लेख लिहिले पाहिजेत?@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २१:०५, २० फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{साद|Ketaki Modak}} नमस्कार, आपण कमीत कमी एक नवीन लेख निर्माण केला किंवा असलेल्या लेखात ३,००० बाईटस पेक्षा जास्तीची भर घातली तरी चालेल. कृपया [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] या प्रकल्प पानावर जाऊन इतर माहिती व्यवस्थित समजून घेणे. येथे आपण पुरस्कार देखील प्राप्त करू शकता.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०१, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
::माहितीसाठी धन्यवाद.!! प्रयत्न करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:१६, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
::नमस्कार,
::०१) मी नावनोंदणी करून As a trial 'अतिथी भगवान शंकर' नावाची लोककथा submit केली होती. पण मला ती माझ्या account वरून delete करायची आहे, ती कशी करता येईल?
::०२) मी माझ्या अन्य चालू असलेल्या पानांमध्ये भर घालून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिते, म्हणजे असलेल्या पानात भर घातल्यावर त्याची लिंक शेवटी एकदाच पाठवायची, ना? मार्गदर्शन कराल काय? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ०८:५५, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#नमस्कार, आपला लेख सदरील यादीतून हटवला आहे.
::#आपण जो नवीन लेख लिहिणार आहात किंवा लेखात भर घालणार आहात, तो ३१ मार्च पूर्वी कधीही सबमिट करू शकता. त्याला काही बंधन नाही. शक्यतो आपले लिखाण पूर्ण झाले की सबमिट करावे, जेणे करून परीक्षकांना तो तपासणे सोपे जाईल.-:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५४, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#:मनापासून धन्यवाद. आपण सांगितले तसे करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १४:४८, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#::स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामधील सहभाग आणि महिला संपादनेथॉन- २०२३ यातील सहभाग यामध्ये काही फरक आहे का? असेल तर काय, ते कळेल का?
::#::स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामधील सहभाग - यामध्ये स्त्रियांवरील लेखन
::#::आणि
::#::महिला संपादनेथॉन- २०२३ यामध्ये स्त्रियांनी केलेले लेखन असे अपेक्षित आहे का?
::#::कृपया मार्गदर्शन हवे आहे. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १२:०१, ४ मार्च २०२३ (IST)
::#:::दोन्ही प्रकल्प हे वेगवेगळे असून, [[विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२३|महिला संपादनेथॉन- २०२३]] येथील नियम तसेच परीक्षक देखील वेगवेगळे आहेत. अधिक माहितीसाठी वरील दुव्यावर टिचकी देऊन तेथील नियम समजून घेणे.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:५०, ४ मार्च २०२३ (IST)
::#::::धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:४३, ४ मार्च २०२३ (IST)
== Wikipedia Asian Month 2022 Campaign Survey - We'd like to hear from you! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
'''Dear WAM2022 organizors and participants,'''
Once again, the WAM international team would like to hear your feedback by filling out the survey below.
=== [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8Jo4ixbwKS1rC6KmfC1q6wW53nmoCQATbmsMatbZ4A1RCwA/viewform?usp=sf_link Wikipedia Asian Month 2022 Survey] ===
We apologize for the permission setting that was blocking many of you from open the survey, this problem have been fixed. Please share this survey with your community. We hope to see you again with a better version in the 2023 campaign.
all the best,
The WAM International Team
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/WAM2022_Post_Campaign_Mass_Message_receiver&oldid=24259258 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== कृपया माझी माहिती डिलीट करू नये पद्माकर कुलकर्णी ==
माझे विकिपीडिया वरील माहिती कृपया डिलीट करू नये ही आपणास विनंती आहे [[सदस्य:पद्माकर कुलकर्णी|पद्माकर कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:पद्माकर कुलकर्णी|चर्चा]]) ००:०२, १८ मार्च २०२३ (IST)
:नमस्कार, विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असून ३२५+ भाषांत याचे लिखाण होते. सर्वत्र लिखाणाचे सारखे नियम असून त्यासाठी [[विकिपीडिया:परिचय]] आणि [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे]] किमान हे दोन लेख व्यवस्थित वाचावेत. तूर्तास इतकेच सांगू इच्छितो की विकिपीडियाचा वापर हा 'सोशल मीडिया' जसेकी फेसबुक, 'वैयक्तिक ब्लॉग', '' किंवा 'आत्मचरित्र लिखाण' यासाठी करता येत नाही.
:न [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:५१, १८ मार्च २०२३ (IST)
::{{साद|पद्माकर कुलकर्णी}}, कृपया लक्षात घ्यावे की आपली संपादने, आपण निर्मिलेली चुकीची पाने वारंवार हटवल्या गेली आहेत. आपल्या चर्चा पानावर तसेच येथे माझ्या चर्चा पानावर देखील आपणास सूचना देण्यात आल्या आहेत. परत एकदा सांगत आहोत की विकिपीडिया हा एक जागतिक विश्वकोश असून याचे काही नियम आहेत. विकिपीडिया चा वापर वैयक्तिक ब्लॉग अथवा सोशल मीडिया प्रमाणे करता येत नाही. कृपया आपण येथे पूर्वीच्याच अस्तित्वात असलेल्या पानांवर छोटी छोटी संपादने करत आपला सहभाग वाढवावा.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:५७, ११ एप्रिल २०२३ (IST)
== विकिडाटा दुरुस्ती ==
[[राजेश शृंगारपुरे]], [[नालासोपारा]], [[दुष्यंत वाघ]], [[बबन (चित्रपट)]], [[नाळ (चित्रपट)]], [[भारती आचरेकर]], [[आलोक राजवाडे]], [[रवी किशन]], [[गोंदिया जंक्शन रेल्वे स्थानक]], [[समीर आठल्ये]], [[चोरीचा मामला]] या पानांची विकिडेटा कलमे दुरुस्त करावीत. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०८, २६ मार्च २०२३ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:२६, २७ मार्च २०२३ (IST)
[[रेवती लेले]], [[पक पक पकाऽऽऽक]], [[धुरळा (चित्रपट)]], [[मोगरा फुलला]], [[लग्न पहावे करून]], [[असेही एकदा व्हावे]], [[धुमधडाका]], [[तू तिथं मी (चित्रपट)]], [[पछाडलेला]], [[नायका]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१२, ४ एप्रिल २०२३ (IST)
[[सुजय डहाके]], [[देविका दफ्तरदार]], [[खडवली रेल्वे स्थानक]], [[खर्डी रेल्वे स्थानक]], [[गार्गी बॅनर्जी]], [[बाळकृष्ण शिंदे]], [[पिस्तुल्या]], [[बेफाम (चित्रपट)]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २१:१९, ५ एप्रिल २०२३ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३३, १२ एप्रिल २०२३ (IST)
[[तुषार दळवी]], [[सक्षम कुलकर्णी]], [[कुंभ रास]], [[धनु रास]], [[मकर रास]], [[सिंह रास]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २०:४६, ५ मे २०२३ (IST)
[[मच्छिंद्र कांबळी]], [[निपुण धर्माधिकारी]], [[पुष्कर जोग]], [[स्वप्नील बांदोडकर]], [[त्यागराज खाडिलकर]], [[अंशू गुप्ता]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०८, २७ जून २०२३ (IST)
[[नितीश चव्हाण]], [[प्रदीप शर्मा]], [[अर्नाळा किल्ला]], [[चतुरंग दंडासन]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४७, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
[[आमच्यासारखे आम्हीच]], [[सरीवर सरी (चित्रपट)]], [[साडे माडे तीन (चित्रपट)]], [[अग्निहोत्र (मालिका)]], [[शेम टू शेम]], [[नवरी मिळे नवऱ्याला (चित्रपट)]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १५:०७, २२ नोव्हेंबर २०२३ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०२, २३ नोव्हेंबर २०२३ (IST)
== कार्यशाळा ==
श्री. संतोष गोरे सर
नमस्कार,
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पीपल्स महाविद्यालय, नांदेड येथे दिय ३.४.२०२३ रोजी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त पान तयार करण्यात येत असताना ते आपल्याद्वारे नष्ट करण्यात येत आहे. तरी तसे करू नये ही विनंती.
[[सदस्य:विकास कांबळे|विकास कांबळे]] ([[सदस्य चर्चा:विकास कांबळे|चर्चा]])
:{{साद|विकास कांबळे}} नमस्कार, कृपया कार्यशाळा घेतल्या नंतर पान बनवावे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:०६, २७ मार्च २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 has been extended ==
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg | logo.svg|right|frameless|300px]]
Greetings Organizers,
Greetings from Feminism and Folklore International Team,
We are pleased to inform you that [[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore]] an international writing contest on your local Wikipedia has been extended till the '''15th of April 2023'''. This is the last chance of the year to write about feminism, women biographies and gender-focused topics such as folk festivals, folk dances, folk music, folk activities, folk games, folk cuisine, folk wear, fairy tales, folk plays, folk arts, folk religion, mythology, folk artists, folk dancers, folk singers, folk musicians, folk game athletes, women in mythology, women warriors in folklore, witches and witch hunting, fairy tales and more
We would like to have your immense participation in the writing contest to document your local Folk culture on Wikipedia. You can also help with the translation of [[m:Feminism and Folklore 2023|project pages]] and share a word in your local language.
Organizers have been notified some instructions on mail. Please get in touch via email if you need any assistance.
Best wishes,
International Team
Feminism and Folklore.
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ०९:५८, ३० मार्च २०२३ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24803574 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== घोडसगाव ==
[[घोडसगाव]] चे आचुक अक्षांश आणि रेखांश - 21°01'21"N 76°08'49"E हे आहेत, कृपया मराठी आणि ईंग्रजी विकी वर आपण हे अचूक पणे नोद्वावे.[[सदस्य:Rock Stone Gold Castle|Rock Stone Gold Castle]] ([[सदस्य चर्चा:Rock Stone Gold Castle|चर्चा]]) १५:५१, २१ एप्रिल २०२३ (IST)
:[[घोडसगाव]] लेखावरील संपादनाच्या माहितीस्तव कृपया मराठी लेख [[वानर]] तसेच इंग्रजी लेख [[:en:Gray langur|Gray langur]] हे लेख पहावेत. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५३, २२ एप्रिल २०२३ (IST)
== मराठी विकी ==
या विकीवर लेखकांची संख्या इतकी कमी का ? मराठी विकी लेखकानं लेखनासाठी हिंदी विकी वणी लॅपटॉप दान करते का ? [[सदस्य:Rock Stone Gold Castle|Rock Stone Gold Castle]] ([[सदस्य चर्चा:Rock Stone Gold Castle|चर्चा]]) १०:३३, २२ एप्रिल २०२३ (IST)
:{{साद|Rock Stone Gold Castle}}
:#नमस्कार, ढोबळ मानाने हिंदी भाषा ही भारत भर बोलली आणि लिहिली जाते तर मराठी भाषा ही महाराष्ट्र आणि गोवा येथे. सबब हिंदी विकिपीडियावर सदस्य संख्या मराठी पेक्षा जास्त आहे. परंतु आपणास माहीत आहे का, की मराठी विकिपीडिया हा लेख संख्येच्या हिशोबाने इतर विविध प्रांतीय विकिपीडियांना मागे टाकत एक एक पाऊल पुढे जात आहे.
:#हिंदी किंवा इतर विकिपीडियावर मोफत लॅपटॉप पुरवल्या जातो का नाही हे मला माहीत नाही. जर तसे काही असेल तर तुम्ही तो मिळवण्यास स्वतंत्र आहात.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:४५, २२ एप्रिल २०२३ (IST)
== मराठी गझलसंग्रह ==
:आपण मराठी गझलसंग्रह येथून काही एन्ट्री काढून टाकल्या आहेत. त्या का काढून टाकल्या ते कळेल का? माझी सोनचाफा ( इंदुजी) हि ७९ व्या ओळीतील एन्ट्री आपण का काढून टाकली? [[सदस्य:Induji.in|Induji.in]] ([[सदस्य चर्चा:Induji.in|चर्चा]]) १७:३३, २७ एप्रिल २०२३ (IST)
:{{साद|Induji.in}}, नमस्कार आपण नक्की कोणत्या लेखाबद्दल बोलत आहात.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:३६, २७ एप्रिल २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 has ended, What's Next? ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">{{int:please-translate}}
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|right|350px]]
Dear {{PAGENAME}},
'''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition has ended. We thank you for organizing it on your local Wikipedia and help in document folk cultures and women in folklore in different regions of the world on Wikipedia. What's next?
# Please complete the jury on or before 15th of May 2023.
# Email us on [mailto:support@wikilovesfolklore.org support@wikilovesfolklore.org] the Wiki usernames of top three users with most accepted articles in local contest.
# Write the information about the winners on the projects Meta Wiki '''[[:m:Feminism and Folklore 2023/Results|Results page]]'''
# You can also put the names of the winners on your local project page.
# We will be contacting the winners in phased manner for distribution of prizes.
Feel free to contact us via mail or [[:m:Talk:Feminism and Folklore 2023|talkpage]] if you need any help, clarification or assistance.
Thanks and regards,
'''International Team'''<br />
'''Feminism and Folklore'''
</div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24803574 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== चुकीचे पुनरनिर्देशित असलेली पान ==
[[:en:Five_Pillars_of_Islam|Five Pillars of Islam]] या लेखाचे मराठी पुनरनिर्देशन [[इस्लाम]] या वर होत आहे, परंतु , [[इस्लाम]] हे इंग्रजी पुष्ट [[:en:Islam|Islam]] वरून पुनरनिर्देशित होत असल्याने गोंधळ निर्माण होत आहे, [[इस्लामचे पाच आधारस्तंभ]] नवीन पुष्ट तयार करून त्यास [[:en:Five_Pillars_of_Islam|Five Pillars of Islam]] ला पुनरनिर्देशित करण्याची गरज आहे.
@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] अशा प्रकारच्या लेखांना दुरुस्त करण्यासाठी, तुम्हाला काळवण्या वैतीरिक्त अजून काय करता येईल? [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २२:०२, २८ मे २०२३ (IST)
:होय, तुम्ही 'इस्लामचे पाच आधारस्तंभ' असा नवीन लेख लिहू शकता. इतर भाषेतील लेख मराठी लेखास जोडण्याच्या पद्धतीला आंतरविकीदुवा म्हणतात. ते तुम्हाला अनुभवाने जोडता येईल. तूर्तास कोणाही जाणकारास संदेश देऊन तुम्ही काम करून घेऊ शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:४७, २९ मे २०२३ (IST)
::धन्यवाद! [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:२६, १ जून २०२३ (IST)
== सफर (इस्लामीक दुसरा महिना) ==
[[सफर (इस्लामी दुसरा महिना)]] या पानावरील आपण केलेल्या बदल बद्दल येथे सांगाल?
[[सफर (इस्लामीक दुसरा महिना)]] या नावाने मी पुष्ट तयार केले होते तुम्ही ते का हटवला व तसेच वर्ग देखील हटवले [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:३३, १ जून २०२३ (IST)
:पान हटवले नाही, अभय नातू यांनी स्थानांतरित केले. तुम्ही निर्माण केले वर्ग हे अनावश्यक असून इंग्रजी वर्गाची नक्कल होती. तसेच अजून काही वर्गात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तूर्तास तुम्ही लिखाण करावे. वर्ग दुरुस्ती परत करता येईल. आणि हो, बरेच लेख हे भाषांतरित करताना अशुद्ध मराठीत लिहिले जात आहेत. अपेक्षा आहे तुमचे लेख आरामात वाचून, पुनर्लिखाण. कराल. [[मोहम्मद पैगंबर यांच्या बायका ]] मधील प्रस्तावना/ पाहिला परिच्छेद पहावा, तो मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३३, २ जून २०२३ (IST)का
::होय, [[मोहम्मद पैगंबर यांच्या बायका]] हा लेख सध्या अपूर्ण आहे... अमराठी तर ठीक आहे परंतु वर्ग अनावश्यक आहे हे आपण कोणत्या आधारावर ठरवतात? [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) ०८:३९, ३ जून २०२३ (IST)
:::अनेक कारणे आहेत.
:::उदाहरणार्थ: वर्ग:अरबी भाषेतील मजकूर असलेले लेख - हा वर्ग त्याच लेखात जोडता येतो ज्यात अरबी भाषेतील विविध आयात, मोठा परिच्छेद लिहिलेला आहे. एक दोन शब्द अरबी भाषेत असतील तर त्याची गरज नाही. तसेच अनेक लेखात जर अरबी भाषेतील उतारे असतील तरच वर्ग बनवायचा असतो. त्या व्यतिरिक्त लेख नाव कसे ठेवायचे यासाठी इतर नावे तपासावित, जसे की हिंदी भाषेतील मजकूर / हिंदीतील मजकूर / हिंदी भाषेमधील मजकूर वगैरे वगैरे. हे वेगवेगळे अस्तित्वात असलेले वर्ग पाहून त्याला मिळता जुळता वर्ग बनवावा. याही पेक्षा महत्वाचे म्हणजे असा कोणता इतर वर्ग आहे का हे देखील पाहावे लागते. असे अनेक मुद्दे असतात. या करिता आपण केवळ लेख लिहावा आणि उपलब्ध असलेला वर्ग जोडावा. जर नवीन वर्गाची गरज असेल तर @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] जोडतील.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५३, ३ जून २०२३ (IST)
::::[[सदस्य:संतोष गोरे|@संतोष गोरे]] सांगितल्या बद्दल ध्यवाद, वर्ग जोडण्या बाबत मी @अभय नातू यांना कळवीन, परंतु एक वर्ग जोडणे आवश्क आहे "इस्लामी दिनदर्शिकेचे महिने " [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:१५, ३ जून २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 - A Heartfelt Appreciation for Your Impactful Contribution! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|center|500px]]
{{int:please-translate}}
Dear Wikimedian,
We extend our sincerest gratitude to you for making an extraordinary impact in the '''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition. Your remarkable dedication and efforts have been instrumental in bridging cultural and gender gaps on Wikipedia. We are truly grateful for the time and energy you've invested in this endeavor.
As a token of our deep appreciation, we'd love to send you a special postcard. It serves as a small gesture to convey our immense thanks for your involvement in the competition. To ensure you receive this token of appreciation, kindly fill out [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeXZaej264LOTM0WQBq9QiGGAC1SWg_pbPByD7gp3sC4j7VKQ/viewform this form] by August 15th, 2023.
Looking ahead, we are thrilled to announce that we'll be hosting Feminism and Folklore in 2024. We eagerly await your presence in the upcoming year as we continue our journey to empower and foster inclusivity.
Once again, thank you for being an essential part of our mission to promote feminism and preserve folklore on Wikipedia.
With warm regards,
'''Feminism and Folklore International Team'''.
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ००:०७, २६ जुलै २०२३ (IST)
</div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf2023p&oldid=25345565 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== लेख नाव बदल ==
कृपया [[उस्मानाबाद]] आणि [[जेसलमेर]] ही पाने [[धाराशिव]] आणि [[जैसलमेर]] या नावांकडे स्थानांतरित करावी. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:५७, ७ ऑगस्ट २०२३ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:११, ७ ऑगस्ट २०२३ (IST)
::जसे संदेश यांनी औरंगाबाद लेखाचे छत्रपती संभाजीनगर नावास स्थानांतरण केले, तसे वरील दोन्ही लेख अजून योग्य नावास स्थानांतिरत झाले नाहीत. कृपया ते करावे, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १३:५६, ८ ऑगस्ट २०२३ (IST)
[[अॅन फ्रँक]] हा लेख सुद्धा [[ॲन फ्रँक]] या अचूक व योग्य नावाकडे स्थानांतरित करावा. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१०, ११ ऑगस्ट २०२३ (IST)
[[अंदमान आणि निकोबार]] या लेखाचे [[अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह]] या बरोबर नावाकडे स्थानांतरण करावे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:५९, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
:का, अंदमान आणि निकोबार बेटे ? अचूक नाव कोणते आहे?- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५७, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
::दोन्ही नावे योग्य आहेत, कोणत्याही एका नावाकडे स्थानांतरित करावे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४१, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
== Invitation to Rejoin the [https://mdwiki.org/wiki/WikiProjectMed:Translation_task_force Healthcare Translation Task Force] ==
[[File:Wiki Project Med Foundation logo.svg|right|frameless|125px]]
You have been a [https://mdwiki.toolforge.org/prior/index.php medical translators within Wikipedia]. We have recently relaunched our efforts and invite you to [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php join the new process]. Let me know if you have questions. Best [[User:Doc James|<span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>]] ([[User talk:Doc James|talk]] · [[Special:Contributions/Doc James|contribs]] · [[Special:EmailUser/Doc James|email]]) 12:34, 13 August 2023 (UTC)
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_translators/10&oldid=25451576 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== परतावा ==
आपण हे पृष्ठ परत करू शकता [[सुशोभन सोनू रॉय]] किंवा मी हे पृष्ठ पुन्हा तयार करू शकतो ? मराठी वृत्तपत्रांमध्येही त्यांच्या बातम्या आहेत। [[विशेष:योगदान/110.224.16.31|110.224.16.31]] १६:५४, १ सप्टेंबर २०२३ (IST)
:क्षमा असावी, सदरील व्यक्ती ही अजून लेख लिहिण्या इतपत उल्लेखनीय नाही. सबब सध्या तरी यावर लेख लिहिला जाऊ शकत नाही.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:२१, १ सप्टेंबर २०२३ (IST)
== नमस्कार... ==
नमस्कार [[सदस्य:Fulabai chavan|Fulabai chavan]] ([[सदस्य चर्चा:Fulabai chavan|चर्चा]]) १४:४८, २९ सप्टेंबर २०२३ (IST)
:नमस्कार :- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३५, २९ सप्टेंबर २०२३ (IST)
::दादोजी खोमणे हे मराठी पेज मी तयार केले आहे तर त्यात लोकं सारखे बदल करत आहेत....तर..ते पृष्ठ लॉक की करावे...ते मला कळेल का.. [[सदस्य:Fulabai chavan|Fulabai chavan]] ([[सदस्य चर्चा:Fulabai chavan|चर्चा]]) १६:२८, २ नोव्हेंबर २०२३ (IST)
:::नमस्कार, विकिपीडिया वरील कोणताही लेख, कोणीही संपादित करू शकतो. अशाच प्रकारे त्यात अतिरिक्त माहितीची भर टाकली जाते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:०३, २ नोव्हेंबर २०२३ (IST)
== बॉटफ्लॅग ==
[[सदस्य:CommonsDelinker]] यांस इंग्लिश विकिपीडियावर बॉटफ्लॅग दिलेला आहे, त्यानुसार मराठी विकिपीडियावर सुद्धा त्यांना बॉटफ्लॅग देण्यात यावा म्हणजे त्यांची संपादने 'अलीकडील बदल' येथे दिसणार नाहीत, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १८:४३, २० जून २०२३ (IST)
:करायला काही हरकत नाही. परंतु खरे तर याची संपादने अत्यल्प असून, याद्वारे एखाद्या लेखातून चित्र हटवल्याचे निदर्शनास येताच तिथे नवीन चित्र जोडता येते. सबब या दृष्टिकोनातून याला बॉट फ्लॅग नाही दिला तरी चालेल असे मला वाटते. तसेच @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], कडे बॉट फ्लॅग चा अधिकार आहे. तेव्हा त्यांनी यावर आपले मत व्यक्त करावे असे मला वाटते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:४७, ९ ऑक्टोबर २०२३ (IST)
::संतोष गोरे यांच्याशी सहमत. अद्याप या बॉटच्या कामाचा उपद्रव वाटत नाही. अधिक बदल होउन त्यामुळे इतरांचे बदल सारखे झाकले जाऊ लागले तर बॉटफ्लॅग देउयात.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:०६, ९ ऑक्टोबर २०२३ (IST)
== Invite to Join Wikipedia Asian Month 2023 ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
''You are receiving this message because you participated in the [[:m:Wikipedia Asian Month 2022|Wikipedia Asian Month 2022]] as an organizer or editor.''
[[File:Wikipedia Asian Month Logo.svg|thumb|Join the Wikipedia Asian Month 2023 ]]
<big>Dear all,</big>
<big>The '''[[:m:Wikipedia Asian Month Home|Wikipedia Asian Month 2023]]'''[1] is coming !</big> <big>The campaign start within a flexible 30 days from November to December. Following with the changes of the rules made by last year, the wish to have more people get to know Asia and Asian related topic is the same! </big>'''<big>Click [[:m:Wikipedia Asian Month 2023/Join an Event|"Here"]] to Organize/Join a WAM Event.</big>'''
'''1. Propose "Focus Theme" related to Asia !'''
If you are based somewhere in Asia, or have specific passion on an Asian topic, please propose your "Focus Theme" by October 25th. The WAM international team will select 5 themes. Please propose your focus theme through [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link this link][2].
'''2. Enhancing existing articles can also count as part of campaign contribution.'''
Any edits, including creating new articles or adding new content to existing articles, over 3000 bytes in total would be able to get a reward. Last year, due to this change of rules, the Programs & Events Dashboard was suggested. However, according to community survey of 2022, Fountain Tool is still the best platform for tracking edit and points. You don’t need to create any Dashboard. For the tracking of editing existing article, the international team is currently designing a form. Will soon publish to the main page of WAM 2023.
'''3. More flexible campaign time'''
The contribution duration would remain 30days, but we extended the overall campaign timeline to 2 months. All organizers can decide when to start their WAM as long as the whole duration is within November 1st to December 31th. It means that you can participate in WAM based on the needs of your local community.
'''Timetable'''
* October 1st, 2023 : Publish International Campaign Page of the Year
* October 5th to 25th, 2023 : Call for focus themes of WAM 2023.
* Before 29 October, 2023: Complete '''[[:m:Wikipedia Asian Month 2023/Join an Event|Registration]]''' [3] of Each language Wikipedia.
* November 1st, UTC 00:00 to December 31th, UTC 00:00, 2023: Running the Campaign. (Find your local campaign for the actual event date.)
* January 1st to March 15th, 2024: Auditing of each language Wikipedia.
* March 30th, 2024: Deadline of reporting statistics and eligible editors to the International Team
* April 1st to May 15th, 2024: The international team distributes Barnstars and Certificates to eligible editors of each event.
For your information, the main page of Wikipedia Asian Month is currently undertaking a reconstruction for archiving purpose. For the 2023 event please bookmarked this page. We hope you will enjoy Wikipedia Asian Month! If you have any inquiry, feel free to contact us by info@asianmonth.wiki [4].
<big>
We look forward to your participation.
Cheers!!!
WAM 2023 International Team</big>
[1] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023
[2] https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link
[3] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023/Join_an_Event
[4] info@asianmonth.wiki
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/Wikipedia_Asian_Month_2023_Message_receiver_main&oldid=25753309 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
What are your plans to arrange Asian Month 2023 Marathi? I am interested to participate. [[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]] ([[सदस्य चर्चा:Vikrantkorde|चर्चा]]) १७:२९, २१ ऑक्टोबर २०२३ (IST)
:@[[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]], नमस्कार, आपल्या सहभाग आणि उत्कंठेबद्दल धन्यवाद. लवकरच या प्रकल्पाबद्दल मराठी विपी वर सूचना देण्यात येईल.
:cc:@[[सदस्य:Tiven2240|टायविन]] आणि @[[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] :- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १०:०३, २२ ऑक्टोबर २०२३ (IST)
== नोव्हेंबर मुखपृष्ठ सदर ==
नमस्कार,
नोव्हेंबर महिन्यात बदलून [[हंपी]] हा लेख सदर करावा असे सुचवत आहे. कृपया या लेखावर एकदा नजर घालावी व उचित बदल करावेत ही विनंती.
[[विकिपीडिया:मुखपृष्ठ_सदर_लेख_नामनिर्देशन#हंपी]]
धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०६:१६, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
:नमस्कार, लेख विस्तृत आणि सुंदर आहे, परंतु यात लाल दुवे तसेच भाषांतरामुळे काही व्याकरणाच्या चुका देखील झाल्या आहेत. तसे प्रमाण कमीच आहे. लेख बऱ्यापैकी व्यवस्थित झाला असे वाटले की मी आपल्याला तसे कळवतो. सध्या मी थोडा व्यस्त असल्याने, काम थोडे हळू हळू होईल असे वाटते.:- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:३५, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
::@[[सदस्य:Nitin.kunjir|Nitin.kunjir]] नमस्कार, यात आपले योगदान पण दिसून येत आहे. कृपया सदरील लेखावर एक नजर फिरवावी आणि काय कमी जास्त आहे ते सुचवावे.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:४२, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
== विकिपीडिया आशियाई महिना २०२३ ==
[[चित्र:Wikipedia Asian Month Logo Mr.svg|right|400px|frameless]]
प्रिय विकिसदस्य,
'''[[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|विकिपीडिया आशियाई महिना ]]''' हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण '''विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल''' तसेच '''डिजीटल बार्नस्टार''' देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३/सहभागी|येथे]] आपली नोंदणी करा आणि [https://fountain.toolforge.org/editathons/wam-mr-2023 हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक [[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे ]], [[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] किंवा [[सदस्य:Tiven2240|टायविन]] यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
:'''आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३'''
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- सदस्य:संतोष गोरे@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/test&oldid=2341857 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== आकाराम दादा पवार यांच्या विकिपीडिया पानाच्या पुनर्स्थापनेची विनंती ==
नमस्कर,
काहि दिवसा अघोधर "[[आकाराम दादा पवार]]" या बद्दलच्या विकिपीडिया पानाला संदर्भांच्या अभावी हटवले आहे. मात्र, माझ्या मते, लिहिलेल्या माहितीची अचूकता सिद्ध करू शकणारे पुरेसे संदर्भ आहेत. [[आकाराम दादा पवार]] यांनी लोकांसाठी आणि देशासाठीही मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल लोकांना माहिती असणे महत्त्वाचे आहे.
मी विनंती करते की तुम्ही विकिपीडिया वर पान पुनर्स्थापीत करा . जर आवश्यक असेल तर, माहितीला आधार देणारे अतिरिक्त संदर्भ देण्यासाठी मी तयार आहे.[[आकाराम दादा पवार]] सारख्या व्यक्तींचे सकारात्मक योगदान ओळखणे आणि त्यावर प्रकाश टाकणे महतवाचे आहे .
या विषयाकडे तुमचे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.
[[सदस्य:Manasi.M.Pawar|Manasi.M.Pawar]] ([[सदस्य चर्चा:Manasi.M.Pawar|चर्चा]]) १३:५०, १५ डिसेंबर २०२३ (IST)
:{{साद|Manasi.M.Pawar}}, नमस्कार, आपल्या सदरील लेखावर संदेश हिवाळे यांनी [https://mr.m.wikipedia.org/wiki/सदस्य_चर्चा:Sandesh9822 त्यांच्या चर्चा पानावर] उत्तर दिले आहे. काही शंका असतील तर तेथे पुढील चर्चा करू शकता. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:५९, १८ डिसेंबर २०२३ (IST)
== Invitation to Organize Feminism and Folklore 2024 Writing Competition ==
<div style="border:8px maroon ridge;padding:6px;>
[[File:Feminism and Folklore 2024 logo.svg|centre|550px|frameless]]
::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
<center>''{{int:please-translate}}''</center>
Dear {{PAGENAME}},
Hope you are doing well, Wishing you a Happy New Year!.
We extend a heartfelt invitation to you to organize the '''[[:m:Feminism and Folklore 2024|Feminism and Folklore 2024]]''' writing competition, which is scheduled to take place from February 1, 2024, to March 31, 2024. This year's edition of Feminism and Folklore will concentrate on feminism, women's issues, and gender-focused topics, aligning with a Wiki Loves Folklore gender gap focus and featuring a folk culture theme on Wikipedia.
This year we have created two new Tools for the Feminism and Folklore project. The tool is called '''Campwiz'''. This tool is created by the international Tech team of Wiki Loves Folkore especially crafted for Feminism and Folklore project. The tool works as same as fountain or dashboard but has extra abilities required for jury and submission of articles.
To create a new campaign on Campwiz, organizers to follow these steps:
# Go to the tool link: <nowiki>https://tools.wikilovesfolklore.org/</nowiki>
# Select your wiki on which you want to organize the campaign (enter the name or short code, such as "{{CONTENTLANG}}" for {{#language:{{PAGELANGUAGE}}}} {{SITENAME}}).
# Give your campaign a name example "Feminism and Folklore 2024 on {{#language:{{PAGELANGUAGE}}}} {{SITENAME}})".
# Select the start and end dates (note: keep your start date as Feb 1 and end date as March 31).
# Provide a description for your campaign (you can briefly describe the campaign in this section).
# Make sure to keep the checkboxes ticked for "Allow users to submit articles that were not created but expanded." if you want to use the campaign for expanded articles also.
# Keep minimum added bytes as 4000 and minimum added words as 400 and click next.
# In the jury section, keep the checkboxes ticked for "Allow jury members to participate in the campaign" and "Prevent jury members from seeing each other's votes." As per your preference.
# Under the jury search box, type the username of your jury and click on the "+" button to add; you can add multiple jury members.
# Click next to review and then click on save.
With this we have also created a '''Missing article tool'''. This tool identifies articles in the English Wikipedia that are absent from your native language Wikipedia. You can customize your selection criteria, and our tool will provide you with a table displaying the missing articles along with suggested titles. You also have the option to download the list in both CSV and wikitable formats.
Both tools, the Missing Article Tool and the Campwiz Tool, are now available for public use during the Feminism and Folklore campaign. You can find more information about these tools here: <nowiki>https://tools.wikilovesfolklore.org/</nowiki>
There are also some changes in the rules and criteria's. Please go through the rules below.
# '''Minimum Length:''' The expanded or new article should have a minimum of '''''4000 bytes or 400 words''''', ensuring sufficient depth and coverage of the chosen topic. The local organizers are free to choose the minimum length criteria as per needs of their local Wikipedia and must be clearly mention on local project page.
# '''Language Quality:''' Articles should not be poorly machine-translated, ensuring that language quality and readability are maintained at a high standard.
# '''Timeline of Creation or Expansion:''' The article should be created or expanded between 1 February and 31 March, aligning with the specified contest timeline.
# '''Theme Relevance''': Articles should directly address the theme of feminism and folklore, exploring connections between gender, cultural traditions, and intangible heritage.
# '''No Orphaned Articles:''' Articles must not be orphaned, meaning they should be linked from at least one other article to ensure visibility within the Wikipedia ecosystem.
# '''No Copyright violations:''' There should be no copyright violations, and articles should adhere to local Wikipedia policies on notability, ensuring that the content meets the standards for notability.
# '''Adequate references and Citations:''' Each article should include proper references and citations following local Wikipedia policies, ensuring the reliability and credibility of the information presented.
Learn more about the contest details and prizes on our project page [[:m:Feminism and Folklore 2024|here]]. Should you require any assistance, please feel free to contact us on our meta talk page or via email.
We eagerly anticipate your enthusiastic coordination and participation in Feminism and Folklore 2024.
Thank you and Best wishes,
'''Feminism and Folklore 2024 International Team'''
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १२:२१, १८ जानेवारी २०२४ (IST)
</div></div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf&oldid=26088038 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Thank you for being a medical contributors! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
{| style="background-color: #fdffe7; border: 1px solid #fceb92;"
|rowspan="2" style="vertical-align: middle; padding: 5px;" | [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|130px]]
|style="font-size: x-large; padding: 3px 3px 0 3px; height: 1.5em;" |'''The 2023 Cure Award'''
|-
| style="vertical-align: middle; padding: 3px;" |In 2023 you '''[https://mdwiki.org/wiki/WikiProjectMed:WikiProject_Medicine/Stats/Top_medical_editors_2023_(all) were one of the top medical editors in your language]'''. Thank you from [[m:WikiProject_Med|Wiki Project Med]] for helping bring free, complete, accurate, up-to-date health information to the public. We really appreciate you and the vital work you do!
Wiki Project Med Foundation is a [[meta:Wikimedia_thematic_organizations|thematic organization]] whose mission is to improve our health content. '''[https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdWfjVFbDO4ji-_qn2SsAgdCflhcOZychLnr1JUacsPaBr1eA/viewform Consider joining for 2024]''', there are no associated costs.
Additionally one of our primary efforts revolves around translation of health content. We invite you to '''[https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php try our new workflow]''' if you have not already. Our dashboard automatically [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/leaderboard.php collects statistics] of your efforts and we are working on [https://mdwiki.toolforge.org/fixwikirefs.php tools to automatically improve formating].
|}
Thanks again :-) -- [https://mdwiki.org/wiki/User:Doc_James <span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>] along with the rest of the team at '''[[m:WikiProject_Med|Wiki Project Med Foundation]]''' ०३:५५, ४ फेब्रुवारी २०२४ (IST)
</div>
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_Other_Language_Editors_2023&oldid=26173705 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== एक लेख जोडा ==
[[विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू]] या लेखात मला एक नाव जोडायचे आहे– 👉🏻[[हेगे गींगोब]]👈🏻, धन्यवाद! --[[सदस्य:Ayesha46|Ayesha46]] ([[सदस्य चर्चा:Ayesha46|चर्चा]]) ०८:१६, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
:ठीक आहे जोडूया. याच सोबत [[फेब्रुवारी ४]] मध्ये मृत्यू या मथळ्या खाली आपण सदरील लेखनाव जोडू शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:०८, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
::सल्ल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते संपादन केले -- [[सदस्य:Ayesha46|Ayesha46]] ([[सदस्य चर्चा:Ayesha46|चर्चा]]) २३:००, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
== कृपया इतर संपादकांना मदत करा ==
आपण अलीकडे [[सदस्य:Sohan wankhade]] यांचे सदस्य पान (Userpage) [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3ASohan_wankhade&diff=2326837&oldid=2326800 पूर्णपणे रिक्त केले] होते [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3ASohan_wankhade&diff=2327312&oldid=2327310 ते ही अनेक वेळा]. आपले कारण "विकिपीडिया चा वैयक्तिक वापर" होते. मी तुमचे लक्ष [[:en:WP:UPYES|WP:UPYES]] वर आणू इच्छितो, हे धोरण प्रत्येक विकिपीडियाच्या सदस्य पानांवर लागू होते (दुर्दैवाने ते मराठी विकिपीडियावर अस्तित्वात नाही, पण तरीही मराठी विकिपीडियावर लागू होते.) त्यात स्पष्टपणे "Non-article Wikipedia material such as reasonable Wikipedia humor, essays and perspectives, personal philosophy, comments on Wikipedia matters allowed" लिहिले आहे. त्यामुळे तुम्ही जे केले त्याऐवजी काही मजकूर तिथेच राहू द्यायला हवे होते आणि त्याला समजावून सांगायला हवे होते. तसे, मी ते केले आहे. धन्यवाद.
(You recently had completely blanked User:Sohan wankhade's userpage multiple times. Your reason was "विकिपीडिया चा वैयक्तिक वापर". I would like to bring your notice to [[:en:WP:UPYES|WP:UPYES]], a policy applicable to all wikipedias' userpages (unfortunately it doesn't exist in marathi wikipedia, but is still applicable). It clearly says "Non-article Wikipedia material such as reasonable Wikipedia humor, essays and perspectives, personal philosophy, comments on Wikipedia matters allowed'. So you should rather have let some content stay there and explain him why you reduced it. By the way, I have did it. Thank you.)
[[सदस्य:ExclusiveEditor|<span style="background:Orange;color:White;padding:2px;">Exclusive</span><span style="background:black; color:White; padding:2px;">Editor</span>]] [[सदस्य चर्चा:ExclusiveEditor|<sub>Notify Me!</sub>]] [[सदस्य:ExclusiveEditor|ExclusiveEditor]] १९:४३, १२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:{{साद|ExclusiveEditor}}नमस्कार, कृपया काही अतिरिक्त खुलासे कराल तर फार बरे होईल.
:# ''कृपया इतर संपादकांना मदत करा'' - आजपर्यंत मी कुणाकुणाला मदत केली नाही त्यांची नावे येथे नमूद करावीत.
:# ''Redundancy'' - आपण येथील संपादन सारांश मध्ये Redundancy (म्हणजे अतिरेक) असे नमूद केले आहे. मी नक्की कशाचा अतिरेक केला आहे?
:# ''ते ही अनेक वेळा'' - मी नक्की सदरील सदस्याचे सदस्य पान कितीवेळा रिकामे केले याची निश्चित संख्या येथे नमूद केल्यास अजून बरे होईल.
:# ''आणि त्याला समजावून सांगायला हवे होते. तसे, मी ते केले आहे'' - आपण Sohan wankhade यांचे चर्चा पान तपासले आहे का? उलट मी तरी त्यांना एकवेळा सूचना दिली आहे; आपण कधी आणि कुठे दिलीय?
:::: अपेक्षा आहे की योग्य आणि मुद्देसूद उत्तरे द्याल.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:१८, १२ फेब्रुवारी २०२४ (IST)
तुमच्या प्रश्नाची उत्तरे:
# मी सहमत आहे की तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी खरोखरच एक प्रशंसनीय काम केले आहे आणि "'''कृपया इतर संपादकांना मदत करा'''" हे शीर्षक अंशतः चुकीचे असू शकते, परंतु मला असे म्हणायचे आहे की फक्त या एका प्रकरणात तुम्ही User:Sohan wankhade यांशी बोलायला हवे होते.
# तुमच्या चर्चा पानावरील माझे दुसरे संपादन तांत्रिक(Technical) होते, ज्यात मी माझी 'डिझाइनशिवाय डुप्लिकेट स्वाक्षरी' काढून टाकली. त्यामुळे माझे संपादन सारांश 'Redundancy' होते आणि तुमच्याशी संबंधित नव्हते.
# मी तुमचे पहिले संपादन "'''पूर्णपणे रिक्त केले'''" या शब्दासह ''विकिलंक'' केले आहे आणि सोबतच '''"ते ही अनेक वेळा'''" तुमच्या पुन्हा रिक्त केलेल्या संपादन सोबत ''wikilink'' केले होते. अशा प्रकारे मी तुमच्या दोन्ही संपादनांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केलेले आहे.
# तुम्ही त्याला (UserːSohan Wankhade) सांगायला हवे होते की वापरकर्ता पानावर फक्त '''काही''' विकिपीडिया संबंधित नसलेल्या सामग्रीला '''परवानगी आहे'''. तुम्ही त्याच्यासाठी [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे|चुकीचा धोरणात्मक लेख]] देखील जोडले आहे, कारण त्यात त्याच्या प्रकरणाचा (कविता) कुठेही उल्लेख केलेला नाही, पण स्वत: लिहिलेल्या कवितांना परवानगी नाही या निष्कर्षावर तुम्ही कसे पोहोचलात हे देखील त्याला सांगितले नाही.
# ''आपण कधी आणि कुठे दिलीय (सूचना)?''- कृपया माझे संपादन सारांश पहा: [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sohan_wankhade&action=history UserːSohan wankhade's history]
आणखी दोन गोष्टीː
* मी मान्य करतो की मी लिहिण्यासाठी मशिन ट्रान्सलेशन वापरतो कारण मराठीत टाईप करण्यास खूप वेळ लागतो, तथापि मला मराठी माहित आहे, आणि माझे लेखन पुरेसे वाचनीय आहे.
*मला तुमच्याशी वाद घालायचे नाही आणि तूम्ही माझे शत्रूही नाही आहात. मला फक्त तूम्च्याकडे या घटनेची नोंद करायची होती, आणि नवीन वापरकर्त्यांना ते स्वतः समस्याग्रस्त आहेत असे वाटणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे कारण त्यांना असे वाटल्यास ते मदत करणार नाहीत.
(कोणतेही शब्दलेखन चुकीचे असल्यास क्षमस्व.)
[[सदस्य:ExclusiveEditor|<span style="background:Orange;color:White;padding:2px;">Exclusive</span><span style="background:black; color:White; padding:2px;">Editor</span>]] [[सदस्य चर्चा:ExclusiveEditor|<sub>Notify Me!</sub>]] [[सदस्य:ExclusiveEditor|ExclusiveEditor]] १५:५७, १३ फेब्रुवारी २०२४ (IST)
:* ३. ''पूर्णपणे रिक्त केले'' आणि ''ते ही अनेक वेळा'' - माफ करा, दोन वेळा (twice) आणि अनेकवेळा (multiple times) यात फरक आहे. मी सदरील सदस्याचे सप्टेंबर २०२३ मध्ये सदस्य पान केवळ दोन वेळा रिक्त केले आणि त्याच सोबत त्यांच्या चर्चा पानावर एक सूचना टाकली होती. त्यानंतर देखील सदरील सदस्य स्वतःचे सदस्य पान पुन्हा पुन्हा संपादत होते. जास्त गंभीर सूचना दिल्यास सदस्य विकिपीडियावर येणे कमी करू शकतो, म्हणून मी त्यांच्या कडे थोडे दुर्लक्ष केले. माझ्या मते असे करणे योग्य होते.
:* ४. ''वापरकर्ता पानावर फक्त काही विकिपीडिया संबंधित नसलेल्या सामग्रीला परवानगी आहे. तुम्ही त्याच्यासाठी चुकीचा धोरणात्मक लेख देखील जोडले आहे'' - कृपया बारकाईने निरीक्षण करावे, सदरील सदस्य सात वर्षांपासून विकिपीडियावर असून या पूर्ण कार्यकाळात त्यांनी मराठी विपी वर आजपावेतो तब्बल २० संपादने केली असून ती सर्व केवळ स्वतःच्या सदस्य पानावरील आहेत. त्यांनी अजून एकही उपयुक्त संपादन केलेले नाही. याचा अर्थ सदरील सदस्य विकिपीडियाचा वापर [[अनुदिनी]] (personal blog) प्रमाणे करत आहे. यासाठी आपण त्यांच्या विकिमिडिया वरील संपादनाचा [https://commons.m.wikimedia.org/wiki/Commons:Deletion_requests/Files_uploaded_by_Sohan_wankhade हा इतिहास] पहावा. येथे त्या ठिकाणच्या प्रचालकानी Out of Scope, personal photo असा शेरा दिला आहे. हेच माझे म्हणणे मराठी विपी वरील संपदानाबाबत आहे. यासाठी मी तुम्हाला दोन दुवे देतो, इंग्रजी [[en:Wikipedia:User pages#What may I not have in my user pages?|What may I not have in my user pages?]] (तुम्हाला इंग्रजीचा सराव जास्त आहे म्हणून) आणि मराठी [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे#विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे|विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे]]. सदरील नियम मला जास्त महत्वाचा वाटतो. माझा सारांश - सदस्य विपिवर योगदान देत असल्यास त्याचा हेतू शुद्ध मानल्या जाऊ शकतो. अशा वेळी त्याने सदस्य पानावर माहिती चौकट साचा जोडणे, सुविचार, आपला विपत्र पत्ता देणे, फेसबुक सहित इतर समाज माध्यमांचे दुवे देणे चालू शकते (जसे की तुम्ही म्हणत आहात). परंतु जर तो केवळ सदस्य पानावर वारंवार संपादन करत असेल तर तो हेतू पूर्वक ब्लॉग प्रमाणे विपीचा दुरुपयोग करत असतो.
:: ''वि. सु. - सप्टेंबर २०२३ पासून मी सदरील सदस्यांकडे ([[सदस्य:Sohan wankhade]]) दुर्लक्ष केले होते. परंतु तुम्ही आज तब्बल सहा महिन्यांनी अनाकलनीय रित्या त्यांची बाजू मांडत आहात म्हणून आता त्यांच्यावर जास्त लक्ष दिल्या जाईल. कदाचित ते प्रतिबंधित देखील होऊ शकतील. -:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:३८, १४ फेब्रुवारी २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०१:०४, १४ फेब्रुवारी २०२४ (IST)
== Translation help ==
Hi, can you please translate (localize per your wiki) [[सदस्य:CampWiz Bot/wlf.json|these summaries]] in Marathi for the bot? [[सदस्य:Nokib Sarkar|Nokib Sarkar]] ([[सदस्य चर्चा:Nokib Sarkar|चर्चा]]) १२:५४, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:Hi, as per my opinion, most of the part is already translated in Marathi. Translation of the table isn't necessary. @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] , am I right? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:१९, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
::Just to confirm, are you talking about the edit summaries listed in [[सदस्य:CampWiz Bot/wlf.json]]? [[सदस्य:Nokib Sarkar|Nokib Sarkar]] ([[सदस्य चर्चा:Nokib Sarkar|चर्चा]]) १८:१८, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:::Yes. I am talking about the same. Which part do you want to translate in Marathi? As per my knowledge the table is a software programming language, about which I have no idea. For more kindly get the help from @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] or @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], they may help you. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:३७, २३ फेब्रुवारी २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०२:०५, ३० मार्च २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुहानी भटनागर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, २ जून २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २०:३०, २ जून २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुहानी भटनागर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = 91 words)
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २३:३०, ८ जून २०२४ (IST)
== राजगड तालुका मॅप Add करा ==
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/94/Velhe_tehsil_in_Pune_district.png [[विशेष:योगदान/2401:4900:550F:B8F7:75A6:5EFE:80ED:A4BA|2401:4900:550F:B8F7:75A6:5EFE:80ED:A4BA]] ०९:५१, १७ ऑगस्ट २०२४ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५४, १७ ऑगस्ट २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा.
[[विशेष:योगदान/2401:4900:5195:ABC6:CC09:F959:C113:F5B9|2401:4900:5195:ABC6:CC09:F959:C113:F5B9]] १४:१९, ३१ ऑगस्ट २०२४ (IST)
:प्रिय अनामिक सदस्य, प्रथम आपण सनोंद प्रवेश करून येथे चर्चा करावी. आपला ip अंकपत्ता नियमित बदलतो, तसेच सनोंद प्रवेश नसल्यास तुमच्याशी चर्चा करता येत नाही. सबब येथे सनोंद प्रवेश करून चर्चा करावी. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२८, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
[[अनंतराव थोपटे]] [[विशेष:योगदान/2401:4900:36C4:605A:DD7E:3A78:DE79:8176|2401:4900:36C4:605A:DD7E:3A78:DE79:8176]] १३:१६, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
:प्रिय अनामिक सदस्य, प्रथम आपण सनोंद प्रवेश करून येथे चर्चा करावी. आपला ip अंकपत्ता नियमित बदलतो, तसेच सनोंद प्रवेश नसल्यास तुमच्याशी चर्चा करता येत नाही. सबब येथे सनोंद प्रवेश करून चर्चा करावी. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२८, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
== विनाकारण माहिती आणि संदर्भ खोडल्याबद्दल ==
हुंडा या लेखात मी काही माहिती जोडली होती. ती माहिती खोडण्याचे काहीही सबब किंवा कारण दिलेले नाही. माहिती चुकीची होती का? याचा खुलासा आपण करावा [[सदस्य:Ranjeetrao.Deshmukh|Ranjeetrao.Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:Ranjeetrao.Deshmukh|चर्चा]]) २०:५२, १३ सप्टेंबर २०२४ (IST)
:# नमस्कार, काहीतरी कारण असेल म्हणून माहिती उडवली असेल ना, मग तिथे विनाकारण हा शब्द योग्य आहे का? असो, विषय बदलायला नको.
:#आपण अनेक लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडली आहे. मुळात बशीर मोमीन कवठेकर या एकाच लेखात ती माहिती जोडणे अपेक्षित आहे. वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट बशीर मोमीन कवठेकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे सबब, तिथे माहिती जोडणे ठिक आहे. परंतु आपण [[हुंडा]] आणि [[भारतातील हुंडा प्रथा]] या दोन लेखात समान मजकूर जोडलात, हे अयोग्य आहे. हुंडा हा शब्द जिथे जिथे आला तिथे लगेच एकसमान माहिती जोडणे हे अपेक्षित नाही.
:#आपण [[भारतातील हुंडा प्रथा]], [[हुंडा]], [[मराठी रंगभूमी]], [[आणीबाणी (भारत)]], [[वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)]], [[नाटक]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]], [[इ.स. २०२१]] तसेच [[इ.स. १९४७]] या लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडली आहे. या पैकी [[वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]], [[इ.स. २०२१]] तसेच [[इ.स. १९४७]] या लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडणे हे योग्य आहे. परंतु बशीर मोमीन कवठेकर यांनी केलेले विविध कार्य प्रत्येक वेगवेगळ्या लेखात जोडण्या ऐवजी बशीर मोमीन कवठेकर या एकाच जोडणे अपेक्षित आहे. तरीही मी केवळ हुंडा आणि भारतातील हुंडा प्रथा या दोन लेखातील माहिती तितकी उडवली आहे. कृपया कवठेकर यांची योग्य ती विश्वकोशीय माहिती आपण त्यांच्या नावातील लेखात जोडताल असे अपेक्षित आहे.
:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:५०, १३ सप्टेंबर २०२४ (IST)
::नमस्कार,
::आधी माहिती खोडताना त्याचे कारण दिले नव्हते म्हणूनच विनाकारण म्हटले. एखाद्याला व्याकरण आवडणार नाही, एखाद्याला भाषातले शब्द प्रयोग आवडणार नाहीत ..असं बरच काही असू शकते. त्यामुळे, विशेषता, दुसऱ्याची माहिती जेव्हा आपण खोडतो तेव्हा थोडेसे स्पष्टीकरण देणे उचितच ठरेल.
::वाचक जेव्हा विकिपीडियावर कोणताही विषय वाचतो तर तेव्हा एकसंध आणि परिपूर्ण माहिती तेथे उपलब्ध असेल तर ते वाचकास निश्चितच फायद्याचे ठरते. त्यामुळे असे माहिती किंवा संदर्भ जोडणे यात गैर काही नाही. [[सदस्य:Ranjeetrao.Deshmukh|Ranjeetrao.Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:Ranjeetrao.Deshmukh|चर्चा]]) २१:१५, १७ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
[[अनंतराव थोपटे]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १४:२३, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
[[अनंतराव थोपटे]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १४:२७, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
:@[[सदस्य:राहुलया|राहुलया]], नमस्कार, अनंतराव थोपटे या लेखात माहिती चौकट जोडली आहे. आपण ती व्यवस्थित भरावी. काही शंका निर्माण झाल्या तर त्या येथे विचाराव्यात. कोणतीही घाई करू नये. तसेच सदरील लेख हा भाषण किंवा व्यक्ती चरित्र लिहल्या सारखा झाला आहे. जमल्यास [[विलासराव देशमुख]] या लेखाचा अभ्यास करून त्या प्रमाणे अनंतराव थोपटे हा लेख लिहावा. भाषा शैली विश्वकोशीय असावी, ललित लिखाण किंवा भाषणा प्रमाणे नसावी. योग्य ते संदर्भ जोडावेत. विशेषणे तसेच स्तुतीसुमने टाळावीत. आणि हो चुका होऊ द्या आपण त्या हळू हळू दुरुस्त करूया.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:१०, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे image upload करणे ==
<nowiki>https://atcbhor.com/img/founder.jpg</nowiki> [[विशेष:योगदान/2401:4900:5030:448E:4CF9:B046:7915:EB80|2401:4900:5030:448E:4CF9:B046:7915:EB80]] १६:१०, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर image upload करणे ==
<nowiki>https:[[//atcbhor.com/img/founder.jpg</nowiki>]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १६:२६, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
:@[[सदस्य:राहुलया|राहुलया]], आपण सनोंद (म्हणजे लाँग इन) करून येथे संपादने करावीत. अन्यथा ना लेख व्यवस्थित होईल ना तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. यापुढे दक्षता घेणे. आणि हो अकारण चुकीची संपादने चालूच ठेवल्यास कोणताही प्रचालक सदरील लेख कायम उडवेल, सबब सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. याच बरोबर कोणत्याही संकेतस्थळावरील चित्र येथे जोडता येत नाही. यासाठी विकिमिडियावर ते उपलब्ध असावे लागते, आणि तेही स्वतः काढलेले प्रताधिकार मुक्त (म्हणजे कॉपी राईट फ्री) असावे लागते.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:२६, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
== Join the Wikipedia Asian Month Campaign 2024 ==
<div lang="en" dir="ltr">
Dear 2022 & 2023 WAM Organizers,
Greetings from Wikipedia Asian Month User Group!
The [[m:Wikipedia_Asian_Month_2024|Wikipedia Asian Month Campaign 2024]] is just around the corner. We invite you to register your language for the event on the "[[m:Wikipedia_Asian_Month_2024/Join_an_Event|Join an event]]" page and once again become an organizer for your language's Wikipedia. Additionally, this year we have selected [[m:Wikipedia_Asian_Month_User_Group/Ambassadors|ambassadors]] for various regions in Asia. If you encounter any issues and need support, feel free to reach out to the ambassador responsible for your area or contact me for further communication. We look forward to seeing you again this year. Thank you!
[[File:Wikipedia Asian Month Logo.svg|thumb|100px|right]]
[[m:User:Betty2407|Betty2407]] ([[m:User talk:Betty2407|talk]]) 11:00, 20 October 2024 (UTC) on behalf of [[m:Wikipedia_Asian_Month_2024/Team|Wikipedia Asian Month 2024 Team]]
<small>You received this message because you was an organizer in the previous campaigns.
- [[m:User:Betty2407/WAMMassMessagelist|Unsubscribe]]</small>
</div>
<!-- सदस्य:Betty2407@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Betty2407/WAMMassMessagelist&oldid=27632678 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Invitation to Participate in the Wikimedia SAARC Conference Community Engagement Survey ==
Dear Community Members,
I hope this message finds you well. Please excuse the use of English; we encourage translations into your local languages to ensure inclusivity.
We are conducting a Community Engagement Survey to assess the sentiments, needs, and interests of South Asian Wikimedia communities in organizing the inaugural Wikimedia SAARC Regional Conference, proposed to be held in Kathmandu, Nepal.
This initiative aims to bring together participants from eight nations to collaborate towards shared goals. Your insights will play a vital role in shaping the event's focus, identifying priorities, and guiding the strategic planning for this landmark conference.
Survey Link: https://forms.gle/en8qSuCvaSxQVD7K6
We kindly request you to dedicate a few moments to complete the survey. Your feedback will significantly contribute to ensuring this conference addresses the community's needs and aspirations.
Deadline to Submit the Survey: 20 January 2025
Your participation is crucial in shaping the future of the Wikimedia SAARC community and fostering regional collaboration. Thank you for your time and valuable input.
Warm regards,<br>
[[:m:User:Biplab Anand|Biplab Anand]]
<!-- सदस्य:Biplab Anand@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Biplab_Anand/lists&oldid=28078122 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Thank you for being a medical contributors! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
{| style="background-color: #fdffe7; border: 1px solid #fceb92;"
|rowspan="2" style="vertical-align: middle; padding: 5px;" | [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|130px]]
|style="font-size: x-large; padding: 3px 3px 0 3px; height: 1.5em;" |'''The 2024 Cure Award'''
|-
| style="vertical-align: middle; padding: 3px;" |In 2024 you '''[[mdwiki:WikiProjectMed:WikiProject_Medicine/Stats/Top_medical_editors_2024_(all)|were one of the top medical editors in your language]]'''. Thank you from [[m:WikiProject_Med|Wiki Project Med]] for helping bring free, complete, accurate, up-to-date health information to the public. We really appreciate you and the vital work you do!
Wiki Project Med Foundation is a [[meta:Wikimedia_thematic_organizations|thematic organization]] whose mission is to improve our health content. '''[[meta:Wiki_Project_Med#People_interested|Consider joining for 2025]]''', there are no associated costs.
Additionally one of our primary efforts revolves around translating health content. We invite you to '''[https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php try our new workflow]''' if you have not already. Our dashboard automatically [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/leaderboard.php collects statistics] of your efforts and we are working on [https://mdwiki.toolforge.org/fixwikirefs.php tools to automatically improve formating].
|}
Thanks again :-) -- [[mdwiki:User:Doc_James|<span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>]] along with the rest of the team at '''[[m:WikiProject_Med|Wiki Project Med Foundation]]''' ११:५४, २६ जानेवारी २०२५ (IST)
</div>
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_Other_Language_Editors_2024&oldid=28172893 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== मार्गदर्शन हवे ==
०१) मजकूर लिहून तो publish करत असताना, मराठी अनिवार्यता असा संदेश येत आहे. तो का? ते कळत नाहीये. कारण मजकूर मराठीमध्येच लिहीत आहे. तसा संदेश आल्यावर काय करावे?
०२) एखादा ब्लॉग official असेल तरीही त्याचा संदर्भ दिलेला चालत नाही का? (तेव्हाही 'मराठी अनिवार्यता' असा संदेश येत आहे. आणि मग dismiss करावे लागत आहे.) तुमच्या admin ला कळवा असे त्यात नमूद केले आहे. ते कोणाला व कसे कळवायचे हे कळत नाहीये.
कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती. धन्यवाद! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:२५, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
:सदरील अडचण [[ज्युडिथ टायबर्ग]] साठीची आहे का? मजकूर जोडताना त्यात संदर्भ नीट जोडला होता का? कदाचित त्यात काही गल्लत झाली असेल. मराठी विकिवर ब्लॉग आणि यूट्यूब वरील विशिष्ट लिंक पोस्ट होत नाहीत. जर ब्लॉग जोडायचा असेल तर माहिती चौकट किंवा बाह्य दुवे मध्ये जोडला जाऊ शकतो, इतरत्र नाही.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:००, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::ता.क. तुम्ही संपादन करत असताना जुडिथ, थिओसिफिकल तसेच असे काही शब्द संपादन गाळणीने नेपाळी किंवा इतर भाषिक म्हणून ओळखल्या. याच सोबत वर्डप्रेसचा दुवा स्व प्रकाशित ब्लॉग म्हणून ओळखला. यावर उपाय म्हणजे इंग्रजी शब्द मराठी अक्षरात लिहिताना थोडे बहुत बदल करून लिहिणे. तसेच वर्डप्रेस किंवा इतर तत्सम दुवे जोडणे टाळावेत. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:१०, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::०१) हो, त्याच लेखाबाबत ही अडचण येत आहे. संदर्भ म्हणून ब्लॉग जोडायचा असेल तर कसे करावे?
::०२) <u>काही शब्द संपादन गाळणीने नेपाळी किंवा इतर भाषिक म्हणून ओळखल्या.</u> - मी काम तसेच पुढे चालू ठेवू ना? काही अडचण नाही ना?
::०३) <u>तसेच वर्डप्रेस किंवा इतर तत्सम दुवे जोडणे टाळावेत....</u> ते संदर्भ वगळता येण्यासारखे नाहीयेत. कारण त्यावरच अधिक authentic data उपलब्ध आहे. काय करावे?
::धन्यवाद! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २०:५८, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
:::इतर भाषिक शब्द म्हणून जरी सूचना आली तरीही आपण काम चालू ठेवावे. काही हरकत नाही. वर्डप्रेस, समाज माध्यमे (सोशल मीडिया) आणि इतर सर्व अनुदिनी (ब्लॉग) संदर्भ म्हणून अजिबात जोडू नका. संदर्भ लगेच नाही मिळाला तरी चालेल.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:१५, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::::ठीक. धन्यवाद!! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १०:३९, ७ फेब्रुवारी २०२५ (IST)
== Khadaan (Marathi translation) ==
@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]], I was editing the Marathi version of the article Khadaan [https://mr.wikipedia.org/wiki/Special:ContentTranslation?title=Special:ContentTranslation&campaign=contributions-page&from=en&to=mr&page=Khadaan&targettitle=%E0%A4%96%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8&revision=1275487694 <nowiki>[1]</nowiki>]. I shall be greatly obliged if you see the technical faults here and publish it.
Thank you [[सदस्य:Chachajaan|Chachajaan]] ([[सदस्य चर्चा:Chachajaan|चर्चा]]) १९:०५, १३ फेब्रुवारी २०२५ (IST)
== टूल ==
कॉपी आहे कि नाही चेक करण्यासाठी Tool असेल तर लिंक द्या सर [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) १७:१४, ४ मार्च २०२५ (IST)
:https://copyvios.toolforge.org/?lang=mr
:फक्त एवढी काळजी घेणे की विकिपीडियावरून इतरत्र देखील मजकूर कॉपी पेस्ट केलेला असू शकतो. त्यामुळे इतर संकेतस्थळावरून विपी वर आलाय का विपी वरून इतरत्र गेलाय, याचा निर्णय विचार करून घ्यावा.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:५३, ४ मार्च २०२५ (IST)
== नारी शक्ती पुरस्कार विजेते ==
नमस्कार,
तुम्ही नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांवरील लेख तयार करीत असलेले पाहून आनंद झाला. या प्रत्येक विजेत्या आपल्या समाजासाठी उदाहरण आहेत. त्यांच्यावर लेखांद्वारे प्रकाशझोत घातल्याबद्दल धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ००:०१, १५ मार्च २०२५ (IST)
:धन्यवाद सर.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:५५, १५ मार्च २०२५ (IST)
== Files without a license ==
Hi! It seems that you are the only one that is deleting files without a license. You may have told me earlier but what is the reason that you (or someone else) does not delete all of the files in one massdelete? If it is because of the flooding of recent changes then [[:m:Meta:Flood flag]] could be a solution. Or is the reason that you are doing some checks of the files before you delete them? [[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १७:१५, १६ मार्च २०२५ (IST)
:Hi, my english is not so fair. So kindly ignore my mistakes.
:# I have no bot as well don't know how to use it.
:# there may be flooding of in recent changes.
:# And yes I check properly every file before deleting it.
::That's why it takes more time.
:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:५४, १६ मार्च २०२५ (IST)
:: Thank you! Your English is good enough for me. I'm not a native English speaker either :-) And even if I was I would not care about any errors.
:: You do not need a bot to delete files faster. You can use a script (see tip at [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]). But you would still flood recent changes unless you get flood flags implemented here.
:: Checking files manually takes a lot of time. Too bad the other admins does not help you. Have you found any errors so far? If there are any known types of errors I might be able to have my bot remove the deletion template from similar files. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१२, १७ मार्च २०२५ (IST)
:::@[[सदस्य:MGA73|MGA73]] thanks for your valuable suggestion. Still now there are two problems.
:::# it's flooding in recent changes.
:::# as an admin, I am checking each and every file before deleting.
::::So, still it will take some time from my side. Once again thanks for your support.-
:::[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:०३, १७ मार्च २०२५ (IST)
::::As long as more files are fixed/deleted than new files are uploaded it is good :-) I will try to move more files to Commons ([[:Category:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons ]] / [[:Category:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]]). --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १५:१५, १७ मार्च २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[शकुंतला मजुमदार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १४:३४, २६ मार्च २०२५ (IST)
== विकीडाटा कलम दुरुस्ती ==
कृपया, खालील पानांची विकीडाटा कलमे दुरुस्त करावीत.
# [[:वर्ग:गुजरात विधानसभा]]
# [[:वर्ग:महाराष्ट्र विधानसभा]]
# [[:वर्ग:महाराष्ट्र विधानसभा निवडणुका]]
# [[:वर्ग:दिल्ली विधानसभा निवडणुका]]
# [[:वर्ग:बिहार विधानसभा निवडणुका]]
[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:१७, २६ एप्रिल २०२५ (IST)
:{{Done}} --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १३:२४, २६ एप्रिल २०२५ (IST)
::# [[:वर्ग:२००२ राष्ट्रकुल खेळ]]
::# [[:वर्ग:२०१० राष्ट्रकुल खेळ]]
::# [[:वर्ग:उल्हासनगर]]
::# [[:वर्ग:कंदहार]]
::# [[:वर्ग:बीजिंग]]
::# [[:वर्ग:क्वांगचौ]]
::# [[:वर्ग:मस्कत]]
::# [[:वर्ग:जेरुसलेम]]
::# [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]]
::# [[:वर्ग:इराणमधील शहरे]]
::# [[:वर्ग:झांबियामधील शहरे]]
::# [[:वर्ग:सीरियामधील शहरे]]
::[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १०:००, २ मे २०२५ (IST)
:::{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:४१, ३ मे २०२५ (IST)
::::फक्त [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] साठी अचूक वर्ग सापडला नाही. कदाचित [[:en:category:Municipalities of Iceland|Municipalities of Iceland]] असावा. @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] नक्की सांगाल का. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:४६, ३ मे २०२५ (IST)
::::: [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] मी दुरुस्त केले आहे, फक्त [[:वर्ग:इराणमधील शहरे]] चुकीच्या पानाशी जोडले आहे. [[:en:category:Cities in Iran]] हे योग्य पान आहे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:१०, ३ मे २०२५ (IST)
{{साद|संतोष गोरे}}
# [[:वर्ग:सुदानमधील शहरे]]
# [[:वर्ग:कोसोव्होमधील शहरे]]
# [[:वर्ग:कँडी]]
# [[:वर्ग:मेरठ]]
# [[:वर्ग:हंपी]]
# [[:वर्ग:आग्रा]]
# [[:वर्ग:जोरहाट]]
# [[:वर्ग:बंगळूर]]
# [[:वर्ग:जाफना]]
# [[:वर्ग:गुवाहाटी]]
# [[:वर्ग:प्रयागराज]]
# [[:वर्ग:विजयवाडा]]
# [[:वर्ग:बेळगांव]]
# [[:वर्ग:गुलबर्गा]]
# [[:वर्ग:अलीगढ]]
# [[:वर्ग:फैजाबाद]]
# [[:वर्ग:तुलूझ]]
# [[:वर्ग:नीस]]
# [[:वर्ग:बोर्दू]]
# [[:वर्ग:लेंस]]
# [[:वर्ग:कराची]]
# [[:वर्ग:नेपियर]]
# [[:वर्ग:वेलिंग्टन]]
# [[:वर्ग:विशाखापट्टणम]]
# [[:वर्ग:मोरोक्कोमधील शहरे]]
# [[:वर्ग:पनामामधील शहरे]]
# [[:वर्ग:गोवा राज्यातील शहरे व गावे]]
# [[:वर्ग:अरुणाचल प्रदेशमधील शहरे]]
# [[शहाड]]
# [[टिटवाळा]]
# [[आसनगाव बुद्रुक]]
# [[आसनगाव (डहाणू)]]
# [[पळसदरी]]
[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०६, ४ मे २०२५ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:०९, ११ मे २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[शकुंतला मजुमदार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुकरी बोम्मागौडा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०६:३१, २९ एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुकरी बोम्मागौडा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[बीना शेठ लष्करी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वर्तिका नंदा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सीमा साखरे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नसीरा अख्तर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुमिता घोष]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनुराधा नाईक]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अमृता पाटील]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १३:३०, २९ एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[लॉरेन पॉवेल जॉब्स]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[ए. सीमा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कलावती देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[दर्शना गुप्ता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सोनिया जब्बार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुनीता देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अंबिका बेरी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ११:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[मिनी वासुदेवन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[दिदी कॉन्ट्रॅक्टर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मुमताज काझी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[नंदिता शाह]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सुभा वारियर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मोनिका]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[निकिता ठुकराल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्नेहलता नाथ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[बीना देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[चामी मुर्मू]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[लतिका ठुकराल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[प्रियंवदा सिंग]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[पुष्पा गिरिमाजी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[निल्झा वांगमो]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[कमल कुंभार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मीरा ठाकूर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मधु जैन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सीमा मेहता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[बानो हरालू]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[दीपिका कुंडजी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[वनस्त्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[लक्ष्मी गौतम]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सुपर्णा बक्षी गांगुली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[नंदिता कृष्णा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[रेवण्णा उमादेवी नागराज]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्मिता तंडी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मालविका अय्यर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[साईलक्ष्मी बालीजेपल्ली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्वराज विद्वान]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनोयारा खातून]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[पी. कौसल्या]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नेहा किरपाल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
:@[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] नमस्कार, [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५ |स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] प्रकल्पात मी जे लेख लिहिलेत ते [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५#नियम|नियमांना]] अनुसरून आहेत असे मला वाटते. कृपया पहिला नियम पाहावा, त्यानुसार 'लेख विस्तारित किंवा नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द असणे आवश्यक आहे.' यानुसार माझे सर्व लेख आहेत. परंतु आपण काही लेख रिजेक्ट केले आहेत अशी सूचना दिसून येत आहे. खुलासा कराल का..? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:०१, ३० एप्रिल २०२५ (IST)
::नमस्कार, मी वापरत असलेल्या [https://tools.wikilovesfolklore.org/campwiz/campaign/110 या] टूलमध्ये लेखात नव्याने जोडलेली शब्दसंख्या ३०० पेक्षा कमी दाखवत आहे (नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द). या कारणाने काही लेख नामंजूर केले आहेत, तथापि हा निकाल अंतिम समजू नये. टूल मधील त्रुटी शोधून लेखांना पुन्हा तपासले जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १८:२७, ३० एप्रिल २०२५ (IST)
सादर केलेल्या काही लेखांची एकूण शब्दसंख्या (संदर्भातील शब्द वगळून) 300 पेक्षा कमी आढळून येत आहे. आणि असे लेख नामंजूर करण्यात आले आहेत. तथापि, माझ्याकडून मोबाईलवर संपादन करताना काही लेखांवर "300 पेक्षा कमी शब्द असल्याची टीप" टाकली गेली, प्रत्यक्षात ते 300 पेक्षा जास्त शब्दांचे व '''मंजूरही''' झालेले लेख आहेत. अनावश्यक ठिकाणी असलेली ती टीप काढून टाकली जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २१:११, ३० एप्रिल २०२५ (IST)
:'नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द असणे आवश्यक आहे.' या नियमानुसार शब्द संख्या जरी ३०० भरली नाही तरी बाईट्स च्या नियमात सर्व लेख बसतात असे मला वाटते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५२, ३० एप्रिल २०२५ (IST)
::ठीक. मी लवकरच सर्व लेखांची पुनर्तपासनी करेन. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ११:०७, ३ मे २०२५ (IST)
:::@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] Don't worry where the स्थिती = approved and note = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली. That is a system bug I feel because I am also facing the same. I will ask developer to fix it soon. [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १९:०९, ३ मे २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सौरभ सुमन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या २६८ आहे)
* [[बसंती देवी (पर्यावरणतज्ज्ञ)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[उत्तरा पडवार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मीना शर्मा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वासु प्रिमलानी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कृष्णा यादव]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[छांव फाउंडेशन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[साधना महिला संघ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २१:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[बीना शेठ लष्करी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वर्तिका नंदा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सीमा साखरे]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नसीरा अख्तर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुमिता घोष]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनुराधा नाईक]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अमृता पाटील]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[लॉरेन पॉवेल जॉब्स]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[ए. सीमा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कलावती देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[दर्शना गुप्ता]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सोनिया जब्बार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुनीता देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अंबिका बेरी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिनी वासुदेवन]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[दिदी कॉन्ट्रॅक्टर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[मुमताज काझी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[नंदिता शाह]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[सुभा वारियर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[मोनिका]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[निकिता ठुकराल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[स्नेहलता नाथ]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[बीना देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १९:३०, ३ मे २०२५ (IST)
== [[:वर्ग:Files uploaded by Archanapote]] ==
I see that you use the script to mass delete. That makes things easier :-)
One of the users with many uploads is [[User:Archanapote]]. I have asked user to add a license because user was active. But I asked in English.
If Archanapote confirm to be the photographer and confirm a license I can fix the files with my bot. Same if any other users are active.
If you ask any users in local language and get a reply just let me know. [[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:४२, ८ मे २०२५ (IST)
:{{झाले}}- sent her a message. Let's see what happens.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:५६, ८ मे २०२५ (IST)
And now that you use "Files uploaded by ..." to delete files I have started removing those categories from all files with a license template. That should make it easier. I can also add a non-free template to logos. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:४५, १० मे २०२५ (IST)
Removed...
* Except [[:वर्ग:Files uploaded by Rahuldeshmukh101]] that seems to be active. So Rahuldeshmukh101 should be able to add a license.
* Except [[:वर्ग:Files uploaded by Archanapote - cc]] that are all licensed Creative Commons but Archanapote could perhaps check the files.
Perhaps you can leave a note to Rahuldeshmukh101 and skip those categories for now. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:०३, १० मे २०२५ (IST)
:Thanks for your help. I need ''category:Files uploaded by...'' so that I can check and delete those files using the script to mass delete. And yes, it will be better if you make 50 to 100 files in each category.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:२२, १० मे २०२५ (IST)
:: Okay. I will add a license to a number of logos first and then I can split up the files in smaller categories. Perhaps you can start with [[:वर्ग:Files uploaded by Kaustubh]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:३३, १० मे २०२५ (IST)
Hi! Do you mean like with [[:वर्ग:Files uploaded by Bantee]] where I put files in smaller sub categories? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१८, १४ मे २०२५ (IST)
:Thanks, it will save my time and speed up the deletion.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०८, १४ मे २०२५ (IST)
::Okay I will make more categories like this soon. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १२:१७, १४ मे २०२५ (IST)
The files I nominated for deletion are in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]] and I have only marked files that was unused when I marked them. The Files in "Files uploaded by..." also included files with a license but I removed them from the categories as written above. But I came to think that some files in "Files uploaded by..." may be in use. So my question is if you would like only to delete unused files or if you delete all unlicensed files? Since uploaders had months and years to add a license I doubt they will add one so the files should in my opinion be deleted even if in use. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १७:३०, १६ मे २०२५ (IST)
:At presentI am deleting unused files, that's why I am spending more time to check every nominated file. I have no idea what to do with unlicensed used files. We will discuss it later after the deletion of unlicensed unused files. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:५३, १६ मे २०२५ (IST)
:: In that case I will move all the unused files in subcategories of "Files uploaded by..." and leave the files in use in the top category. Then it will be easier for you to see which files are in use.
:: Unlicensed files is a violation of [[:wmf:Resolution:Licensing_policy]] so they should be deleted too even if they are in use. So they have to be deleted at some point too. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:०६, १६ मे २०२५ (IST)
Perhaps you could have a look at the files in [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]]? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १८:४६, २२ मे २०२५ (IST)
:Those files are may be moved on commons. What to do? Do we have to delete them from mrwiki..? [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४३, २२ मे २०२५ (IST)
:Just finished deleting category :Files uploaded by Maihudon. I think that this category includes files use on are.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४४, २२ मे २०२५ (IST)
::It is much easier to clean up if we delete files locally that are also on Commons. About the files in use they should be in the top category and the unused in the sub categories. The category you mention is empty? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:५९, २२ मे २०२५ (IST)
:::Emptied [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]] - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:०९, २४ मे २०२५ (IST)
::::Even [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] too cleared.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:२४, २४ मे २०२५ (IST)
:::::Great! I added some more photos to the two categories. And I noticed that some photos were uploaded by Archanapote here and a few days later by Cherishsantosh. I do not know if it is the same user or what happend. I left a message at [[सदस्य_चर्चा:Archanapote#License,_source_and_author_on_your_uploads]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:५२, २४ मे २०२५ (IST)
::::::I marked the rest of the files to day and replaced the usage. So [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] should be ready to empty one last time. After that I will wait for the deletion of the files allready marked for deletion. When they are done we can figure out what to check next. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:२८, २५ मे २०२५ (IST)
== 1,000 ==
I noticed we are getting closed to 1,000 in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]. Next time you delete the number should get below that number! I hope you have a beer ready or maybe Solkadhi? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १६:१९, ३० मे २०२५ (IST)
== Feminism and Folklore 2025 - Local prize winners ==
[[File:Feminism and Folklore 2025 logo.svg|centre|550px|frameless]]
::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
''{{int:please-translate}}''
Dear Wikimedian,
Congratulations on your outstanding achievement in winning a local prize in the '''Feminism and Folklore 2025''' writing competition! We truly appreciate your dedication and the valuable contribution you’ve made in documenting local folk culture and highlighting women’s representation on your local Wikipedia.
To claim your prize, please complete the [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdONlpmv1iTrvXnXbHPlfFzUcuF71obJKtPGkycgjGObQ4ShA/viewform?usp=dialog prize form] by July 5th, 2025. Kindly note that after this date, the form will be closed and submissions will no longer be accepted.
Please also note that all prizes will be awarded in the form of [https://www.tremendous.com/ Tremendous Vouchers] only.
If you have any questions or need assistance, feel free to contact us via your talk page or email. We're happy to help.
Warm regards,
[[:m:Feminism and Folklore 2025|FNF 2025 International Team]]
::::Stay connected [[File:B&W Facebook icon.png|link=https://www.facebook.com/feminismandfolklore/|30x30px]] [[File:B&W Twitter icon.png|link=https://twitter.com/wikifolklore|30x30px]]
</div>
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १५:५०, २१ जून २०२५ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf25&oldid=28891702 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== पारितोषिक क्रमांकाबाबत ==
नमस्कार, मला स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामध्ये पारितोषिक मिळाले असून त्यासाठी फॉर्म भरण्यास सांगण्यात आले आहे. त्यामध्ये एक प्रश्न - तुम्हाला कितव्या क्रमांकाचे पारितोषिक आहे असा आहे. पण मला अजून तशी कोणतीही मेल किंवा संदेश मिळालेला नाही. त्यामुळे फॉर्म भरण्यात अडचण आहे. मला ते कसे कळेल, कृपया सांगू शकाल का? धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:२१, २१ जून २०२५ (IST)
:@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] तसेच @[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]], नमस्कार, अजून विजेत्यांना कोणत्याही प्रकारचा संदेश देण्यात आलेला नाही. सबब वरील प्रश्न अनुत्तरित राहतोय. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:००, २१ जून २०२५ (IST)
::Please check [https://meta.wikimedia.org/wiki/Feminism_and_Folklore_2025/Results#Marathi_Wikipedia] [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०८:१५, २२ जून २०२५ (IST)
:::@[[सदस्य:Dharmadhyaksha|Dharmadhyaksha]], @[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] आणि @[[सदस्य:Vikrantkorde|Vikrantkorde]], [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] प्रकल्पाचा वरील प्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला आहे. कृपया नोंद घ्यावी.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:३१, २२ जून २०२५ (IST)
::::[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] या पानावर देखील सदस्यांची नावे नमूद केली आहेत.--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १२:०१, २२ जून २०२५ (IST)
::::माहितीसाठी धन्यवाद. फॉर्ममध्ये तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा पर्याय दिलेला नाही. काय करावे? कृपया मार्गदर्शन कराल का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १८:३२, २२ जून २०२५ (IST)
:::::@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], @[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] यांचे तिसरे बक्षीस आहे की उत्तेजनार्थ? कारण तिसऱ्या बक्षिसाचा पर्याय येत नाहीये. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:३१, २२ जून २०२५ (IST)
::::::Third prize (best article) is given to @[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]]. Sorry to type in english. [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०९:१२, २३ जून २०२५ (IST)
2610jvrl07l0p5k87a9es43akyjoyvs
2581987
2581956
2025-06-23T06:22:31Z
Ketaki Modak
21590
/* पारितोषिक क्रमांकाबाबत */ Reply
2581987
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=संतोष गोरे}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १२:३५, ७ जुलै २०२१ (IST)
== जुन्या चर्चा ==
{| class="wikitable" style="text-align: center"
|-
! चर्चा क्रमांक
! पासून
! पर्यंत
|-
|[[सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा१|जुनी चर्चा१]]
| २०१५
| ३१ डिसेंबर २०२१
|-
|[[सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा२|जुनी चर्चा२]]
| १ जानेवारी २०२२
| ३१ डिसेंबर २०२२
|}
== विष्णुसहस्रनाम ==
हजारो पुनर्नावासह विष्णुसहस्रनाम भगवान विष्णूचे हे एक महत्त्वाचे स्थान आहे. हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि लोकप्रिय स्तोत्र आहे. विष्णू सहस्रनाम ही महाभारतात उपलब्ध असलेली सर्वात लोकप्रिय आवृत्ती आहे. पद्म पुराण किंवा मत्स्य पुराणात आणखी एक आवृत्ती उपलब्ध आहे. प्रत्येक नाव विष्णूचे असंख्य गुण दर्शवितो. अनेक हिंदू कुटुंबे पूजेच्या वेळी ते पाठ करतात. असे मानले जाते की ते ऐकणे किंवा वाचणे मानवी इच्छा पूर्ण करते. अनुशासनपर्व (महाभारत) धडा 9 ते 14, आजोबा कुरुक्षेत्र भीष्म युधिष्ठिर शिकवण देण्यात आली होती. [[सदस्य:Goresm|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे 💬</span>''']] ०९:५४, ९ फेब्रुवारी २०२१ (IST)
== भाषांतर ==
नमस्कार,
तुमची मदत हवी आहे. Section translation टूल वापरून नवीन पाने तयार करताना मला अडचण येत आहे. मागील अनेक पानांना Rahul Gandhi असे नाव येत आहे. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १४:२४, १६ जानेवारी २०२३ (IST)
:कृपया [https://en.m.wikipedia.org/w/index.php?campaign=specialcx&title=Special:ContentTranslation#suggestions हा दुवा] वापरा तसेच पुढील भाषांतरा करिता बुक मार्क मध्ये जतन करून ठेवा.
::याशिवाय जर शक्य असेल तर नवीन tab उघडून त्याला ऑप्शन मध्ये जाऊन desktop site ला टिचकी देऊन [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:ContentTranslation#suggestions हा दुवा] वापरा. फक्त हे थोडे नाजूक काम असेल. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:३७, १६ जानेवारी २०२३ (IST)
::आपण दिलेला दुवा वापरून [[८०वे गोल्डन ग्लोब पुरस्कार]] हा लेख तयार केला. तरीही तीच समस्या येत आहे. (तत्पूर्वी cache देखील clear केली होती.) [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १९:३७, १६ जानेवारी २०२३ (IST)
: माझ्या बाबतीत पण समान समस्या आली होती. मी वेड चित्रपटाचे मराठीमध्ये भाषांतर केले असता शीर्षक नाव Prajakta Koli असे अचानक झाले. यामागचे कारण काय? [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:४४, १६ जानेवारी २०२३ (IST)
::आपल्या मोबाईलच्या सईमध्ये (cache मध्ये) जो जुना दुवा असतो, तो चुकून वापरल्या गेला की असे होते. असे होत असेल तरीही तुम्ही भाषांतर चालू असताना ते दुरुस्त करून योग्य ते मराठी शीर्षक देऊ शकता.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] )
:::{{साद|अमर राऊत}} तुमच्या दोघांची अडचण लक्षात घेऊन मी एक भाषांतर केले, जे की योग्य झाले. मी वरती दोन दुवे दिलेत. तर दुसरा दुवा वापरून भाषांतर करून पहा. फक्त एकच की तत्पूर्वी 'ब्राऊसर च्या पर्यायात' जाऊन desktop site वर टिचकी द्या आणि मग वरील दुव्यावर जा. तसेच भाषांतर करत असताना सर्वप्रथम वरती जे लेखनाव येते ते देखील एडिट करून घ्या. यामुळे नक्कीच तुमची समस्या दूर होईल. कृपया एक लेख अजून निर्माण करा.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:१०, १६ जानेवारी २०२३ (IST)
:::{{ping| संतोष गोरे}} दुसरा दुवा वापरून [[हजारों ख्वाइशें ऐसी|एक लेख]] तयार केला आहे. आता ती समस्या नाही, पण अडचण अशी आहे की यावेळी मोबाईल फारच लोड घेतो. संकेतस्थळ उघडेपर्यंत फार वेळ वाट पहावी लागते. Section translation जसं सोईस्करपणे आणि वेगात होतं, तसं इथं आशय भाषांतर वापरताना होत नाही. असो.
:::तुमच्या सहकार्यासाठी खूप आभार.
:::~ [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १४:१९, १७ जानेवारी २०२३ (IST)
:: आज पुन्हा तीच समस्या, [[पश्चिम दिल्ली जिल्हा]] पान तयार करताना मराठीमध्ये शीर्षक नाव दिले होते आणि पब्लिश केल्यावर अचानक शीर्षक West Delhi झाले, मी तपासून घेतले असूनही पुन्हा तीच समस्या आली. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ००:००, २९ जानेवारी २०२३ (IST)
:::{{साद|Tiven2240|label=टायविन}} यात आपली मदत हवी आहे. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:५५, २९ जानेवारी २०२३ (IST)
== 2022 Wikipedia Asian Month Organizer Update ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
Dear all WAM organizers,
Happy 2023!
Thank you for updating the Ambassador list. We will '''start issuing the Barnstar''' to all eligible participants by late January. All ambassadors will received an additional special Barnstar. Please be sure to update '''[[:m:Wikipedia_Asian_Month_2022/Ambassadors|the list]]''' if you haven't done so. We also provide a '''[https://docs.google.com/document/d/1t1UEXwVkTsP5oP0sQmE74302M1SUDrlFW-kz2uTT5X0/edit?usp=sharing certificate template]''' for you to edit and print out to your participants.
Once again, thank you for organizing and participating the 2022WAM, we like to hear your comment. Much appreciate for filling, and spreading out this [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8Jo4ixbwKS1rC6KmfC1q6wW53nmoCQATbmsMatbZ4A1RCwA/viewform?usp=sf_link '''feedback survey'''].
Look forward to seeing you again in 2023 WAM!
best,
Wikipedia Asian Month International Team
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/WAM2022_Post_Campaign_Mass_Message_receiver&oldid=24259258 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== पाने वगळणे ==
[[Main other/doc]], [[साचा:Noping/doc]], [[चर्चा:Machindra Jayappa Galande]], [[“मोठी चोच असणारा कावळा"]], [[:वर्ग:Emoji असलेले लेख]], [[:वर्ग:इ.स. 2019 मधील मृत्यू]], [[:वर्ग:इ.स.ची वर्षे]], [[:वर्ग:सदस्य माहिती]], [[:वर्ग:मुक्तछंद]] कृपया ही पाने वगळावीत. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:२१, २० जानेवारी २०२३ (IST)
:{{साद|Tiven2240}}, [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांनी सुचवलेली काही अनावश्यक पाने काढून टाकली आहेत. पैकी सुरुवातीची दोन पाने काढून टाकायची आहेत का राहू द्यावी, कृपया खुलासा करावा. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३१, २० जानेवारी २०२३ (IST)
:{{Done}} [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १७:३६, २० जानेवारी २०२३ (IST)
[[Meena]], [[:वर्ग:वापरकर्ता भारत]], [[:वर्ग:महाराष्ट्रातील शुद्धिकरण न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणारी गावे]], [[साचा:भारताच्या शासकीय योजना]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:१९, २१ जानेवारी २०२३ (IST)
:{{झाले}} [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:३८, २१ जानेवारी २०२३ (IST)
[[:वर्ग:इ.स. १९६६ मधील स्थापना]], [[:वर्ग:इ.स. १९६७ मधील स्थापना]], [[:वर्ग:प्राप्तिकरातुन बचत मिळ्णाऱ्या योजना]], [[चर्चा:विकिपीडिया प्रचालकांचा मनमानीपणा]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४९, ४ फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{झाले}} [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:५५, ४ फेब्रुवारी २०२३ (IST)
[[:वर्ग:इ. स. १९०१]], [[सदस्य:Kishor salvi 9]], [[सदस्य:किशोर साळवी]], [[साचा:Infobox sports competition event]], [[विकिपीडिया चर्चा:Lakhan Kumare]], [[सदस्य चर्चा:चतुर]], [[सदस्य:चतुर]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २०:३६, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{झाले}}-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३२, २२ फेब्रुवारी २०२३ (IST)
[[२०२२-२३ स्पेन महिला तिरंगी मालिका]], [[साउथ एशिया वर्ल्ड]], [[सदस्य:मांडव्य ऋषी]], [[सदस्य चर्चा:मांडव्य ऋषी]], [[प्रा डॉ दिलीप चव्हाण]], [[नाथ (गोरक्षनाथ मंदिर)]], [[सदस्य:तुषार भांबरे]], [[सदस्य चर्चा:तुषार भांबरे]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १९:११, १७ मार्च २०२३ (IST)
[[विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी]], [[2015-17 आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा]], [[2023 मणिपूर हिंसाचार]], [[सदस्य चर्चा:کوروش میهن بان]], [[कानडगाव]], [[कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, लातूर]], [[हा खेळ सावल्यांचा]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२४, २७ जून २०२३ (IST)
:यातील दोन लेख वगळले असून, तीन लेखात भर घातली आहे. तर इंग्रजी आकडे असलेले पुनर्निर्देशित लेख नाव तसेच ठेवावेत असे मला वाटते.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:१९, २८ जून २०२३ (IST)
[[:वर्ग:भाषाविषयक नियतकालिके]], [[गॅव्हिन मॅकेना]], [[गेविन मॅकेना]], [[गेविन मॅकेन्ना]], [[मधुराणी गोखले प्रभुलक]], [[हिंदवी]], [[बीड जिल्ह्यात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका कोणता]], [[पुरंदर जिल्हा]], [[पद्दे ब्राह्मणाची आडनावे]], [[:वर्ग:तारखेनुसार वगळावयाचे लेख]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:३८, १३ ऑगस्ट २०२३ (IST)
== Request for filling up Google Form for Feminism and Folklore 2023 ==
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg | logo.svg|right|frameless|300px]]
Greetings Organisers,
We appreciate your enthusiasm for '''Feminism and Folklore''' and your initiative in setting up the competition on your local wikipedia. We would want to learn more about the needs of your community and for that please fill out the google form ([https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScusayFXTzNWV-QgIiT3bRHQbAs_pVczvput2jehOcahnCdMg/viewform here]) as soon as possible so that we can plan and adapt the demands according to your specifications. By February 8, 2023, all entries for this form will be closed. Do share about the contest on your local Wikipedia. Ask your local administrator to add Feminism and Folklore to [[Mediawiki:Sitenotice]]. Create your own or see an example [[:m:User:Tiven2240/sn-fnf|on meta]]
Also a reminder regarding the prior Google form sent for Internet and Childcare Support Financial Aid ([https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSea81OO0lVgUBd551iIiENXht7BRCISYZlKyBQlemZu_j2OHQ/viewform this]). Anyone who hasn't already filled it out has until February 5, 2023 to do so.
Feel free to contact us via talkpage if you have any questions or concerns.
Thanks and Regards,
Feminism and Folklore 2023 International Team
[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) २०:११, ३० जानेवारी २०२३ (IST)
<!-- सदस्य:Rockpeterson@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24455456 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== संदेश मिळाला ==
एकगठ्ठा पाठविलेला संदेश माझ्या चर्चा पानावर दिसत आहे. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:२६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
: धन्यवाद. मी प्रथमच एकगठ्ठा संदेश प्रणाली वापरली आहे. कृपया सदरील संदेश मध्ये काही बदल/सुधारणा करावयास हवी होती किंवा पुढील काळात काय अपेक्षित आहे हे सुचवावे. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:२७, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
== स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ==
[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] या साठी पेज कसे सबमिट करायचं याचं मार्गदर्शन करा
:कृपया [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr येथे जाणे] आणि submit वर टिचकी देणे. तेथे तुमचा लेखनाव टाकून सबमिट करणे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:३६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)
धन्यवाद [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) ०७:२६, ८ फेब्रुवारी २०२३ (IST)
:या स्पर्धेत फक्त महिला चरित्रे (त्यापैकी १/२ महिला) या विषयावर लेख लिहिला तर सहभागी होता येईल का? किमान किती लेख लिहिले पाहिजेत?@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २१:०५, २० फेब्रुवारी २०२३ (IST)
:{{साद|Ketaki Modak}} नमस्कार, आपण कमीत कमी एक नवीन लेख निर्माण केला किंवा असलेल्या लेखात ३,००० बाईटस पेक्षा जास्तीची भर घातली तरी चालेल. कृपया [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] या प्रकल्प पानावर जाऊन इतर माहिती व्यवस्थित समजून घेणे. येथे आपण पुरस्कार देखील प्राप्त करू शकता.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०१, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
::माहितीसाठी धन्यवाद.!! प्रयत्न करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:१६, २१ फेब्रुवारी २०२३ (IST)
::नमस्कार,
::०१) मी नावनोंदणी करून As a trial 'अतिथी भगवान शंकर' नावाची लोककथा submit केली होती. पण मला ती माझ्या account वरून delete करायची आहे, ती कशी करता येईल?
::०२) मी माझ्या अन्य चालू असलेल्या पानांमध्ये भर घालून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिते, म्हणजे असलेल्या पानात भर घातल्यावर त्याची लिंक शेवटी एकदाच पाठवायची, ना? मार्गदर्शन कराल काय? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ०८:५५, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#नमस्कार, आपला लेख सदरील यादीतून हटवला आहे.
::#आपण जो नवीन लेख लिहिणार आहात किंवा लेखात भर घालणार आहात, तो ३१ मार्च पूर्वी कधीही सबमिट करू शकता. त्याला काही बंधन नाही. शक्यतो आपले लिखाण पूर्ण झाले की सबमिट करावे, जेणे करून परीक्षकांना तो तपासणे सोपे जाईल.-:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५४, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#:मनापासून धन्यवाद. आपण सांगितले तसे करते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १४:४८, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)
::#::स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामधील सहभाग आणि महिला संपादनेथॉन- २०२३ यातील सहभाग यामध्ये काही फरक आहे का? असेल तर काय, ते कळेल का?
::#::स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामधील सहभाग - यामध्ये स्त्रियांवरील लेखन
::#::आणि
::#::महिला संपादनेथॉन- २०२३ यामध्ये स्त्रियांनी केलेले लेखन असे अपेक्षित आहे का?
::#::कृपया मार्गदर्शन हवे आहे. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १२:०१, ४ मार्च २०२३ (IST)
::#:::दोन्ही प्रकल्प हे वेगवेगळे असून, [[विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२३|महिला संपादनेथॉन- २०२३]] येथील नियम तसेच परीक्षक देखील वेगवेगळे आहेत. अधिक माहितीसाठी वरील दुव्यावर टिचकी देऊन तेथील नियम समजून घेणे.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:५०, ४ मार्च २०२३ (IST)
::#::::धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:४३, ४ मार्च २०२३ (IST)
== Wikipedia Asian Month 2022 Campaign Survey - We'd like to hear from you! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
'''Dear WAM2022 organizors and participants,'''
Once again, the WAM international team would like to hear your feedback by filling out the survey below.
=== [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8Jo4ixbwKS1rC6KmfC1q6wW53nmoCQATbmsMatbZ4A1RCwA/viewform?usp=sf_link Wikipedia Asian Month 2022 Survey] ===
We apologize for the permission setting that was blocking many of you from open the survey, this problem have been fixed. Please share this survey with your community. We hope to see you again with a better version in the 2023 campaign.
all the best,
The WAM International Team
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/WAM2022_Post_Campaign_Mass_Message_receiver&oldid=24259258 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== कृपया माझी माहिती डिलीट करू नये पद्माकर कुलकर्णी ==
माझे विकिपीडिया वरील माहिती कृपया डिलीट करू नये ही आपणास विनंती आहे [[सदस्य:पद्माकर कुलकर्णी|पद्माकर कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:पद्माकर कुलकर्णी|चर्चा]]) ००:०२, १८ मार्च २०२३ (IST)
:नमस्कार, विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असून ३२५+ भाषांत याचे लिखाण होते. सर्वत्र लिखाणाचे सारखे नियम असून त्यासाठी [[विकिपीडिया:परिचय]] आणि [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे]] किमान हे दोन लेख व्यवस्थित वाचावेत. तूर्तास इतकेच सांगू इच्छितो की विकिपीडियाचा वापर हा 'सोशल मीडिया' जसेकी फेसबुक, 'वैयक्तिक ब्लॉग', '' किंवा 'आत्मचरित्र लिखाण' यासाठी करता येत नाही.
:न [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:५१, १८ मार्च २०२३ (IST)
::{{साद|पद्माकर कुलकर्णी}}, कृपया लक्षात घ्यावे की आपली संपादने, आपण निर्मिलेली चुकीची पाने वारंवार हटवल्या गेली आहेत. आपल्या चर्चा पानावर तसेच येथे माझ्या चर्चा पानावर देखील आपणास सूचना देण्यात आल्या आहेत. परत एकदा सांगत आहोत की विकिपीडिया हा एक जागतिक विश्वकोश असून याचे काही नियम आहेत. विकिपीडिया चा वापर वैयक्तिक ब्लॉग अथवा सोशल मीडिया प्रमाणे करता येत नाही. कृपया आपण येथे पूर्वीच्याच अस्तित्वात असलेल्या पानांवर छोटी छोटी संपादने करत आपला सहभाग वाढवावा.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:५७, ११ एप्रिल २०२३ (IST)
== विकिडाटा दुरुस्ती ==
[[राजेश शृंगारपुरे]], [[नालासोपारा]], [[दुष्यंत वाघ]], [[बबन (चित्रपट)]], [[नाळ (चित्रपट)]], [[भारती आचरेकर]], [[आलोक राजवाडे]], [[रवी किशन]], [[गोंदिया जंक्शन रेल्वे स्थानक]], [[समीर आठल्ये]], [[चोरीचा मामला]] या पानांची विकिडेटा कलमे दुरुस्त करावीत. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०८, २६ मार्च २०२३ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:२६, २७ मार्च २०२३ (IST)
[[रेवती लेले]], [[पक पक पकाऽऽऽक]], [[धुरळा (चित्रपट)]], [[मोगरा फुलला]], [[लग्न पहावे करून]], [[असेही एकदा व्हावे]], [[धुमधडाका]], [[तू तिथं मी (चित्रपट)]], [[पछाडलेला]], [[नायका]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१२, ४ एप्रिल २०२३ (IST)
[[सुजय डहाके]], [[देविका दफ्तरदार]], [[खडवली रेल्वे स्थानक]], [[खर्डी रेल्वे स्थानक]], [[गार्गी बॅनर्जी]], [[बाळकृष्ण शिंदे]], [[पिस्तुल्या]], [[बेफाम (चित्रपट)]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २१:१९, ५ एप्रिल २०२३ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३३, १२ एप्रिल २०२३ (IST)
[[तुषार दळवी]], [[सक्षम कुलकर्णी]], [[कुंभ रास]], [[धनु रास]], [[मकर रास]], [[सिंह रास]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २०:४६, ५ मे २०२३ (IST)
[[मच्छिंद्र कांबळी]], [[निपुण धर्माधिकारी]], [[पुष्कर जोग]], [[स्वप्नील बांदोडकर]], [[त्यागराज खाडिलकर]], [[अंशू गुप्ता]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०८, २७ जून २०२३ (IST)
[[नितीश चव्हाण]], [[प्रदीप शर्मा]], [[अर्नाळा किल्ला]], [[चतुरंग दंडासन]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४७, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
[[आमच्यासारखे आम्हीच]], [[सरीवर सरी (चित्रपट)]], [[साडे माडे तीन (चित्रपट)]], [[अग्निहोत्र (मालिका)]], [[शेम टू शेम]], [[नवरी मिळे नवऱ्याला (चित्रपट)]] [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १५:०७, २२ नोव्हेंबर २०२३ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०२, २३ नोव्हेंबर २०२३ (IST)
== कार्यशाळा ==
श्री. संतोष गोरे सर
नमस्कार,
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पीपल्स महाविद्यालय, नांदेड येथे दिय ३.४.२०२३ रोजी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त पान तयार करण्यात येत असताना ते आपल्याद्वारे नष्ट करण्यात येत आहे. तरी तसे करू नये ही विनंती.
[[सदस्य:विकास कांबळे|विकास कांबळे]] ([[सदस्य चर्चा:विकास कांबळे|चर्चा]])
:{{साद|विकास कांबळे}} नमस्कार, कृपया कार्यशाळा घेतल्या नंतर पान बनवावे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:०६, २७ मार्च २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 has been extended ==
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg | logo.svg|right|frameless|300px]]
Greetings Organizers,
Greetings from Feminism and Folklore International Team,
We are pleased to inform you that [[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore]] an international writing contest on your local Wikipedia has been extended till the '''15th of April 2023'''. This is the last chance of the year to write about feminism, women biographies and gender-focused topics such as folk festivals, folk dances, folk music, folk activities, folk games, folk cuisine, folk wear, fairy tales, folk plays, folk arts, folk religion, mythology, folk artists, folk dancers, folk singers, folk musicians, folk game athletes, women in mythology, women warriors in folklore, witches and witch hunting, fairy tales and more
We would like to have your immense participation in the writing contest to document your local Folk culture on Wikipedia. You can also help with the translation of [[m:Feminism and Folklore 2023|project pages]] and share a word in your local language.
Organizers have been notified some instructions on mail. Please get in touch via email if you need any assistance.
Best wishes,
International Team
Feminism and Folklore.
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ०९:५८, ३० मार्च २०२३ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24803574 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== घोडसगाव ==
[[घोडसगाव]] चे आचुक अक्षांश आणि रेखांश - 21°01'21"N 76°08'49"E हे आहेत, कृपया मराठी आणि ईंग्रजी विकी वर आपण हे अचूक पणे नोद्वावे.[[सदस्य:Rock Stone Gold Castle|Rock Stone Gold Castle]] ([[सदस्य चर्चा:Rock Stone Gold Castle|चर्चा]]) १५:५१, २१ एप्रिल २०२३ (IST)
:[[घोडसगाव]] लेखावरील संपादनाच्या माहितीस्तव कृपया मराठी लेख [[वानर]] तसेच इंग्रजी लेख [[:en:Gray langur|Gray langur]] हे लेख पहावेत. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५३, २२ एप्रिल २०२३ (IST)
== मराठी विकी ==
या विकीवर लेखकांची संख्या इतकी कमी का ? मराठी विकी लेखकानं लेखनासाठी हिंदी विकी वणी लॅपटॉप दान करते का ? [[सदस्य:Rock Stone Gold Castle|Rock Stone Gold Castle]] ([[सदस्य चर्चा:Rock Stone Gold Castle|चर्चा]]) १०:३३, २२ एप्रिल २०२३ (IST)
:{{साद|Rock Stone Gold Castle}}
:#नमस्कार, ढोबळ मानाने हिंदी भाषा ही भारत भर बोलली आणि लिहिली जाते तर मराठी भाषा ही महाराष्ट्र आणि गोवा येथे. सबब हिंदी विकिपीडियावर सदस्य संख्या मराठी पेक्षा जास्त आहे. परंतु आपणास माहीत आहे का, की मराठी विकिपीडिया हा लेख संख्येच्या हिशोबाने इतर विविध प्रांतीय विकिपीडियांना मागे टाकत एक एक पाऊल पुढे जात आहे.
:#हिंदी किंवा इतर विकिपीडियावर मोफत लॅपटॉप पुरवल्या जातो का नाही हे मला माहीत नाही. जर तसे काही असेल तर तुम्ही तो मिळवण्यास स्वतंत्र आहात.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:४५, २२ एप्रिल २०२३ (IST)
== मराठी गझलसंग्रह ==
:आपण मराठी गझलसंग्रह येथून काही एन्ट्री काढून टाकल्या आहेत. त्या का काढून टाकल्या ते कळेल का? माझी सोनचाफा ( इंदुजी) हि ७९ व्या ओळीतील एन्ट्री आपण का काढून टाकली? [[सदस्य:Induji.in|Induji.in]] ([[सदस्य चर्चा:Induji.in|चर्चा]]) १७:३३, २७ एप्रिल २०२३ (IST)
:{{साद|Induji.in}}, नमस्कार आपण नक्की कोणत्या लेखाबद्दल बोलत आहात.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:३६, २७ एप्रिल २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 has ended, What's Next? ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">{{int:please-translate}}
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|right|350px]]
Dear {{PAGENAME}},
'''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition has ended. We thank you for organizing it on your local Wikipedia and help in document folk cultures and women in folklore in different regions of the world on Wikipedia. What's next?
# Please complete the jury on or before 15th of May 2023.
# Email us on [mailto:support@wikilovesfolklore.org support@wikilovesfolklore.org] the Wiki usernames of top three users with most accepted articles in local contest.
# Write the information about the winners on the projects Meta Wiki '''[[:m:Feminism and Folklore 2023/Results|Results page]]'''
# You can also put the names of the winners on your local project page.
# We will be contacting the winners in phased manner for distribution of prizes.
Feel free to contact us via mail or [[:m:Talk:Feminism and Folklore 2023|talkpage]] if you need any help, clarification or assistance.
Thanks and regards,
'''International Team'''<br />
'''Feminism and Folklore'''
</div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Rockpeterson/wlf2023&oldid=24803574 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== चुकीचे पुनरनिर्देशित असलेली पान ==
[[:en:Five_Pillars_of_Islam|Five Pillars of Islam]] या लेखाचे मराठी पुनरनिर्देशन [[इस्लाम]] या वर होत आहे, परंतु , [[इस्लाम]] हे इंग्रजी पुष्ट [[:en:Islam|Islam]] वरून पुनरनिर्देशित होत असल्याने गोंधळ निर्माण होत आहे, [[इस्लामचे पाच आधारस्तंभ]] नवीन पुष्ट तयार करून त्यास [[:en:Five_Pillars_of_Islam|Five Pillars of Islam]] ला पुनरनिर्देशित करण्याची गरज आहे.
@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] अशा प्रकारच्या लेखांना दुरुस्त करण्यासाठी, तुम्हाला काळवण्या वैतीरिक्त अजून काय करता येईल? [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २२:०२, २८ मे २०२३ (IST)
:होय, तुम्ही 'इस्लामचे पाच आधारस्तंभ' असा नवीन लेख लिहू शकता. इतर भाषेतील लेख मराठी लेखास जोडण्याच्या पद्धतीला आंतरविकीदुवा म्हणतात. ते तुम्हाला अनुभवाने जोडता येईल. तूर्तास कोणाही जाणकारास संदेश देऊन तुम्ही काम करून घेऊ शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:४७, २९ मे २०२३ (IST)
::धन्यवाद! [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:२६, १ जून २०२३ (IST)
== सफर (इस्लामीक दुसरा महिना) ==
[[सफर (इस्लामी दुसरा महिना)]] या पानावरील आपण केलेल्या बदल बद्दल येथे सांगाल?
[[सफर (इस्लामीक दुसरा महिना)]] या नावाने मी पुष्ट तयार केले होते तुम्ही ते का हटवला व तसेच वर्ग देखील हटवले [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:३३, १ जून २०२३ (IST)
:पान हटवले नाही, अभय नातू यांनी स्थानांतरित केले. तुम्ही निर्माण केले वर्ग हे अनावश्यक असून इंग्रजी वर्गाची नक्कल होती. तसेच अजून काही वर्गात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तूर्तास तुम्ही लिखाण करावे. वर्ग दुरुस्ती परत करता येईल. आणि हो, बरेच लेख हे भाषांतरित करताना अशुद्ध मराठीत लिहिले जात आहेत. अपेक्षा आहे तुमचे लेख आरामात वाचून, पुनर्लिखाण. कराल. [[मोहम्मद पैगंबर यांच्या बायका ]] मधील प्रस्तावना/ पाहिला परिच्छेद पहावा, तो मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:३३, २ जून २०२३ (IST)का
::होय, [[मोहम्मद पैगंबर यांच्या बायका]] हा लेख सध्या अपूर्ण आहे... अमराठी तर ठीक आहे परंतु वर्ग अनावश्यक आहे हे आपण कोणत्या आधारावर ठरवतात? [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) ०८:३९, ३ जून २०२३ (IST)
:::अनेक कारणे आहेत.
:::उदाहरणार्थ: वर्ग:अरबी भाषेतील मजकूर असलेले लेख - हा वर्ग त्याच लेखात जोडता येतो ज्यात अरबी भाषेतील विविध आयात, मोठा परिच्छेद लिहिलेला आहे. एक दोन शब्द अरबी भाषेत असतील तर त्याची गरज नाही. तसेच अनेक लेखात जर अरबी भाषेतील उतारे असतील तरच वर्ग बनवायचा असतो. त्या व्यतिरिक्त लेख नाव कसे ठेवायचे यासाठी इतर नावे तपासावित, जसे की हिंदी भाषेतील मजकूर / हिंदीतील मजकूर / हिंदी भाषेमधील मजकूर वगैरे वगैरे. हे वेगवेगळे अस्तित्वात असलेले वर्ग पाहून त्याला मिळता जुळता वर्ग बनवावा. याही पेक्षा महत्वाचे म्हणजे असा कोणता इतर वर्ग आहे का हे देखील पाहावे लागते. असे अनेक मुद्दे असतात. या करिता आपण केवळ लेख लिहावा आणि उपलब्ध असलेला वर्ग जोडावा. जर नवीन वर्गाची गरज असेल तर @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] जोडतील.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५३, ३ जून २०२३ (IST)
::::[[सदस्य:संतोष गोरे|@संतोष गोरे]] सांगितल्या बद्दल ध्यवाद, वर्ग जोडण्या बाबत मी @अभय नातू यांना कळवीन, परंतु एक वर्ग जोडणे आवश्क आहे "इस्लामी दिनदर्शिकेचे महिने " [[सदस्य:Mh21production|Mh21production]] ([[सदस्य चर्चा:Mh21production|चर्चा]]) २३:१५, ३ जून २०२३ (IST)
== Feminism and Folklore 2023 - A Heartfelt Appreciation for Your Impactful Contribution! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
[[File:Feminism and Folklore 2023 logo.svg|center|500px]]
{{int:please-translate}}
Dear Wikimedian,
We extend our sincerest gratitude to you for making an extraordinary impact in the '''[[m:Feminism and Folklore 2023|Feminism and Folklore 2023]]''' writing competition. Your remarkable dedication and efforts have been instrumental in bridging cultural and gender gaps on Wikipedia. We are truly grateful for the time and energy you've invested in this endeavor.
As a token of our deep appreciation, we'd love to send you a special postcard. It serves as a small gesture to convey our immense thanks for your involvement in the competition. To ensure you receive this token of appreciation, kindly fill out [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeXZaej264LOTM0WQBq9QiGGAC1SWg_pbPByD7gp3sC4j7VKQ/viewform this form] by August 15th, 2023.
Looking ahead, we are thrilled to announce that we'll be hosting Feminism and Folklore in 2024. We eagerly await your presence in the upcoming year as we continue our journey to empower and foster inclusivity.
Once again, thank you for being an essential part of our mission to promote feminism and preserve folklore on Wikipedia.
With warm regards,
'''Feminism and Folklore International Team'''.
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ००:०७, २६ जुलै २०२३ (IST)
</div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf2023p&oldid=25345565 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== लेख नाव बदल ==
कृपया [[उस्मानाबाद]] आणि [[जेसलमेर]] ही पाने [[धाराशिव]] आणि [[जैसलमेर]] या नावांकडे स्थानांतरित करावी. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:५७, ७ ऑगस्ट २०२३ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:११, ७ ऑगस्ट २०२३ (IST)
::जसे संदेश यांनी औरंगाबाद लेखाचे छत्रपती संभाजीनगर नावास स्थानांतरण केले, तसे वरील दोन्ही लेख अजून योग्य नावास स्थानांतिरत झाले नाहीत. कृपया ते करावे, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १३:५६, ८ ऑगस्ट २०२३ (IST)
[[अॅन फ्रँक]] हा लेख सुद्धा [[ॲन फ्रँक]] या अचूक व योग्य नावाकडे स्थानांतरित करावा. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१०, ११ ऑगस्ट २०२३ (IST)
[[अंदमान आणि निकोबार]] या लेखाचे [[अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह]] या बरोबर नावाकडे स्थानांतरण करावे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:५९, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
:का, अंदमान आणि निकोबार बेटे ? अचूक नाव कोणते आहे?- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५७, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
::दोन्ही नावे योग्य आहेत, कोणत्याही एका नावाकडे स्थानांतरित करावे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४१, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
== Invitation to Rejoin the [https://mdwiki.org/wiki/WikiProjectMed:Translation_task_force Healthcare Translation Task Force] ==
[[File:Wiki Project Med Foundation logo.svg|right|frameless|125px]]
You have been a [https://mdwiki.toolforge.org/prior/index.php medical translators within Wikipedia]. We have recently relaunched our efforts and invite you to [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php join the new process]. Let me know if you have questions. Best [[User:Doc James|<span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>]] ([[User talk:Doc James|talk]] · [[Special:Contributions/Doc James|contribs]] · [[Special:EmailUser/Doc James|email]]) 12:34, 13 August 2023 (UTC)
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_translators/10&oldid=25451576 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== परतावा ==
आपण हे पृष्ठ परत करू शकता [[सुशोभन सोनू रॉय]] किंवा मी हे पृष्ठ पुन्हा तयार करू शकतो ? मराठी वृत्तपत्रांमध्येही त्यांच्या बातम्या आहेत। [[विशेष:योगदान/110.224.16.31|110.224.16.31]] १६:५४, १ सप्टेंबर २०२३ (IST)
:क्षमा असावी, सदरील व्यक्ती ही अजून लेख लिहिण्या इतपत उल्लेखनीय नाही. सबब सध्या तरी यावर लेख लिहिला जाऊ शकत नाही.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:२१, १ सप्टेंबर २०२३ (IST)
== नमस्कार... ==
नमस्कार [[सदस्य:Fulabai chavan|Fulabai chavan]] ([[सदस्य चर्चा:Fulabai chavan|चर्चा]]) १४:४८, २९ सप्टेंबर २०२३ (IST)
:नमस्कार :- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:३५, २९ सप्टेंबर २०२३ (IST)
::दादोजी खोमणे हे मराठी पेज मी तयार केले आहे तर त्यात लोकं सारखे बदल करत आहेत....तर..ते पृष्ठ लॉक की करावे...ते मला कळेल का.. [[सदस्य:Fulabai chavan|Fulabai chavan]] ([[सदस्य चर्चा:Fulabai chavan|चर्चा]]) १६:२८, २ नोव्हेंबर २०२३ (IST)
:::नमस्कार, विकिपीडिया वरील कोणताही लेख, कोणीही संपादित करू शकतो. अशाच प्रकारे त्यात अतिरिक्त माहितीची भर टाकली जाते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:०३, २ नोव्हेंबर २०२३ (IST)
== बॉटफ्लॅग ==
[[सदस्य:CommonsDelinker]] यांस इंग्लिश विकिपीडियावर बॉटफ्लॅग दिलेला आहे, त्यानुसार मराठी विकिपीडियावर सुद्धा त्यांना बॉटफ्लॅग देण्यात यावा म्हणजे त्यांची संपादने 'अलीकडील बदल' येथे दिसणार नाहीत, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १८:४३, २० जून २०२३ (IST)
:करायला काही हरकत नाही. परंतु खरे तर याची संपादने अत्यल्प असून, याद्वारे एखाद्या लेखातून चित्र हटवल्याचे निदर्शनास येताच तिथे नवीन चित्र जोडता येते. सबब या दृष्टिकोनातून याला बॉट फ्लॅग नाही दिला तरी चालेल असे मला वाटते. तसेच @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], कडे बॉट फ्लॅग चा अधिकार आहे. तेव्हा त्यांनी यावर आपले मत व्यक्त करावे असे मला वाटते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:४७, ९ ऑक्टोबर २०२३ (IST)
::संतोष गोरे यांच्याशी सहमत. अद्याप या बॉटच्या कामाचा उपद्रव वाटत नाही. अधिक बदल होउन त्यामुळे इतरांचे बदल सारखे झाकले जाऊ लागले तर बॉटफ्लॅग देउयात.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:०६, ९ ऑक्टोबर २०२३ (IST)
== Invite to Join Wikipedia Asian Month 2023 ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
''You are receiving this message because you participated in the [[:m:Wikipedia Asian Month 2022|Wikipedia Asian Month 2022]] as an organizer or editor.''
[[File:Wikipedia Asian Month Logo.svg|thumb|Join the Wikipedia Asian Month 2023 ]]
<big>Dear all,</big>
<big>The '''[[:m:Wikipedia Asian Month Home|Wikipedia Asian Month 2023]]'''[1] is coming !</big> <big>The campaign start within a flexible 30 days from November to December. Following with the changes of the rules made by last year, the wish to have more people get to know Asia and Asian related topic is the same! </big>'''<big>Click [[:m:Wikipedia Asian Month 2023/Join an Event|"Here"]] to Organize/Join a WAM Event.</big>'''
'''1. Propose "Focus Theme" related to Asia !'''
If you are based somewhere in Asia, or have specific passion on an Asian topic, please propose your "Focus Theme" by October 25th. The WAM international team will select 5 themes. Please propose your focus theme through [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link this link][2].
'''2. Enhancing existing articles can also count as part of campaign contribution.'''
Any edits, including creating new articles or adding new content to existing articles, over 3000 bytes in total would be able to get a reward. Last year, due to this change of rules, the Programs & Events Dashboard was suggested. However, according to community survey of 2022, Fountain Tool is still the best platform for tracking edit and points. You don’t need to create any Dashboard. For the tracking of editing existing article, the international team is currently designing a form. Will soon publish to the main page of WAM 2023.
'''3. More flexible campaign time'''
The contribution duration would remain 30days, but we extended the overall campaign timeline to 2 months. All organizers can decide when to start their WAM as long as the whole duration is within November 1st to December 31th. It means that you can participate in WAM based on the needs of your local community.
'''Timetable'''
* October 1st, 2023 : Publish International Campaign Page of the Year
* October 5th to 25th, 2023 : Call for focus themes of WAM 2023.
* Before 29 October, 2023: Complete '''[[:m:Wikipedia Asian Month 2023/Join an Event|Registration]]''' [3] of Each language Wikipedia.
* November 1st, UTC 00:00 to December 31th, UTC 00:00, 2023: Running the Campaign. (Find your local campaign for the actual event date.)
* January 1st to March 15th, 2024: Auditing of each language Wikipedia.
* March 30th, 2024: Deadline of reporting statistics and eligible editors to the International Team
* April 1st to May 15th, 2024: The international team distributes Barnstars and Certificates to eligible editors of each event.
For your information, the main page of Wikipedia Asian Month is currently undertaking a reconstruction for archiving purpose. For the 2023 event please bookmarked this page. We hope you will enjoy Wikipedia Asian Month! If you have any inquiry, feel free to contact us by info@asianmonth.wiki [4].
<big>
We look forward to your participation.
Cheers!!!
WAM 2023 International Team</big>
[1] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023
[2] https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPLz8kvSP_0LlI4vGRHAP2ydJPnLY__1hb9-p8AsRcS2R2NQ/viewform?usp=sf_link
[3] https://meta.wikimedia.org/wiki/Wikipedia_Asian_Month_2023/Join_an_Event
[4] info@asianmonth.wiki
</div>
<!-- सदस्य:Joycewikiwiki@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Joycewikiwiki/Wikipedia_Asian_Month_2023_Message_receiver_main&oldid=25753309 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
What are your plans to arrange Asian Month 2023 Marathi? I am interested to participate. [[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]] ([[सदस्य चर्चा:Vikrantkorde|चर्चा]]) १७:२९, २१ ऑक्टोबर २०२३ (IST)
:@[[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]], नमस्कार, आपल्या सहभाग आणि उत्कंठेबद्दल धन्यवाद. लवकरच या प्रकल्पाबद्दल मराठी विपी वर सूचना देण्यात येईल.
:cc:@[[सदस्य:Tiven2240|टायविन]] आणि @[[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] :- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १०:०३, २२ ऑक्टोबर २०२३ (IST)
== नोव्हेंबर मुखपृष्ठ सदर ==
नमस्कार,
नोव्हेंबर महिन्यात बदलून [[हंपी]] हा लेख सदर करावा असे सुचवत आहे. कृपया या लेखावर एकदा नजर घालावी व उचित बदल करावेत ही विनंती.
[[विकिपीडिया:मुखपृष्ठ_सदर_लेख_नामनिर्देशन#हंपी]]
धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०६:१६, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
:नमस्कार, लेख विस्तृत आणि सुंदर आहे, परंतु यात लाल दुवे तसेच भाषांतरामुळे काही व्याकरणाच्या चुका देखील झाल्या आहेत. तसे प्रमाण कमीच आहे. लेख बऱ्यापैकी व्यवस्थित झाला असे वाटले की मी आपल्याला तसे कळवतो. सध्या मी थोडा व्यस्त असल्याने, काम थोडे हळू हळू होईल असे वाटते.:- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:३५, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
::@[[सदस्य:Nitin.kunjir|Nitin.kunjir]] नमस्कार, यात आपले योगदान पण दिसून येत आहे. कृपया सदरील लेखावर एक नजर फिरवावी आणि काय कमी जास्त आहे ते सुचवावे.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०९:४२, ३० ऑक्टोबर २०२३ (IST)
== विकिपीडिया आशियाई महिना २०२३ ==
[[चित्र:Wikipedia Asian Month Logo Mr.svg|right|400px|frameless]]
प्रिय विकिसदस्य,
'''[[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|विकिपीडिया आशियाई महिना ]]''' हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण '''विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल''' तसेच '''डिजीटल बार्नस्टार''' देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२३/सहभागी|येथे]] आपली नोंदणी करा आणि [https://fountain.toolforge.org/editathons/wam-mr-2023 हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक [[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे ]], [[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] किंवा [[सदस्य:Tiven2240|टायविन]] यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
:'''आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३'''
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- सदस्य:संतोष गोरे@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/test&oldid=2341857 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== आकाराम दादा पवार यांच्या विकिपीडिया पानाच्या पुनर्स्थापनेची विनंती ==
नमस्कर,
काहि दिवसा अघोधर "[[आकाराम दादा पवार]]" या बद्दलच्या विकिपीडिया पानाला संदर्भांच्या अभावी हटवले आहे. मात्र, माझ्या मते, लिहिलेल्या माहितीची अचूकता सिद्ध करू शकणारे पुरेसे संदर्भ आहेत. [[आकाराम दादा पवार]] यांनी लोकांसाठी आणि देशासाठीही मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल लोकांना माहिती असणे महत्त्वाचे आहे.
मी विनंती करते की तुम्ही विकिपीडिया वर पान पुनर्स्थापीत करा . जर आवश्यक असेल तर, माहितीला आधार देणारे अतिरिक्त संदर्भ देण्यासाठी मी तयार आहे.[[आकाराम दादा पवार]] सारख्या व्यक्तींचे सकारात्मक योगदान ओळखणे आणि त्यावर प्रकाश टाकणे महतवाचे आहे .
या विषयाकडे तुमचे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.
[[सदस्य:Manasi.M.Pawar|Manasi.M.Pawar]] ([[सदस्य चर्चा:Manasi.M.Pawar|चर्चा]]) १३:५०, १५ डिसेंबर २०२३ (IST)
:{{साद|Manasi.M.Pawar}}, नमस्कार, आपल्या सदरील लेखावर संदेश हिवाळे यांनी [https://mr.m.wikipedia.org/wiki/सदस्य_चर्चा:Sandesh9822 त्यांच्या चर्चा पानावर] उत्तर दिले आहे. काही शंका असतील तर तेथे पुढील चर्चा करू शकता. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:५९, १८ डिसेंबर २०२३ (IST)
== Invitation to Organize Feminism and Folklore 2024 Writing Competition ==
<div style="border:8px maroon ridge;padding:6px;>
[[File:Feminism and Folklore 2024 logo.svg|centre|550px|frameless]]
::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
<center>''{{int:please-translate}}''</center>
Dear {{PAGENAME}},
Hope you are doing well, Wishing you a Happy New Year!.
We extend a heartfelt invitation to you to organize the '''[[:m:Feminism and Folklore 2024|Feminism and Folklore 2024]]''' writing competition, which is scheduled to take place from February 1, 2024, to March 31, 2024. This year's edition of Feminism and Folklore will concentrate on feminism, women's issues, and gender-focused topics, aligning with a Wiki Loves Folklore gender gap focus and featuring a folk culture theme on Wikipedia.
This year we have created two new Tools for the Feminism and Folklore project. The tool is called '''Campwiz'''. This tool is created by the international Tech team of Wiki Loves Folkore especially crafted for Feminism and Folklore project. The tool works as same as fountain or dashboard but has extra abilities required for jury and submission of articles.
To create a new campaign on Campwiz, organizers to follow these steps:
# Go to the tool link: <nowiki>https://tools.wikilovesfolklore.org/</nowiki>
# Select your wiki on which you want to organize the campaign (enter the name or short code, such as "{{CONTENTLANG}}" for {{#language:{{PAGELANGUAGE}}}} {{SITENAME}}).
# Give your campaign a name example "Feminism and Folklore 2024 on {{#language:{{PAGELANGUAGE}}}} {{SITENAME}})".
# Select the start and end dates (note: keep your start date as Feb 1 and end date as March 31).
# Provide a description for your campaign (you can briefly describe the campaign in this section).
# Make sure to keep the checkboxes ticked for "Allow users to submit articles that were not created but expanded." if you want to use the campaign for expanded articles also.
# Keep minimum added bytes as 4000 and minimum added words as 400 and click next.
# In the jury section, keep the checkboxes ticked for "Allow jury members to participate in the campaign" and "Prevent jury members from seeing each other's votes." As per your preference.
# Under the jury search box, type the username of your jury and click on the "+" button to add; you can add multiple jury members.
# Click next to review and then click on save.
With this we have also created a '''Missing article tool'''. This tool identifies articles in the English Wikipedia that are absent from your native language Wikipedia. You can customize your selection criteria, and our tool will provide you with a table displaying the missing articles along with suggested titles. You also have the option to download the list in both CSV and wikitable formats.
Both tools, the Missing Article Tool and the Campwiz Tool, are now available for public use during the Feminism and Folklore campaign. You can find more information about these tools here: <nowiki>https://tools.wikilovesfolklore.org/</nowiki>
There are also some changes in the rules and criteria's. Please go through the rules below.
# '''Minimum Length:''' The expanded or new article should have a minimum of '''''4000 bytes or 400 words''''', ensuring sufficient depth and coverage of the chosen topic. The local organizers are free to choose the minimum length criteria as per needs of their local Wikipedia and must be clearly mention on local project page.
# '''Language Quality:''' Articles should not be poorly machine-translated, ensuring that language quality and readability are maintained at a high standard.
# '''Timeline of Creation or Expansion:''' The article should be created or expanded between 1 February and 31 March, aligning with the specified contest timeline.
# '''Theme Relevance''': Articles should directly address the theme of feminism and folklore, exploring connections between gender, cultural traditions, and intangible heritage.
# '''No Orphaned Articles:''' Articles must not be orphaned, meaning they should be linked from at least one other article to ensure visibility within the Wikipedia ecosystem.
# '''No Copyright violations:''' There should be no copyright violations, and articles should adhere to local Wikipedia policies on notability, ensuring that the content meets the standards for notability.
# '''Adequate references and Citations:''' Each article should include proper references and citations following local Wikipedia policies, ensuring the reliability and credibility of the information presented.
Learn more about the contest details and prizes on our project page [[:m:Feminism and Folklore 2024|here]]. Should you require any assistance, please feel free to contact us on our meta talk page or via email.
We eagerly anticipate your enthusiastic coordination and participation in Feminism and Folklore 2024.
Thank you and Best wishes,
'''Feminism and Folklore 2024 International Team'''
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १२:२१, १८ जानेवारी २०२४ (IST)
</div></div>
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf&oldid=26088038 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Thank you for being a medical contributors! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
{| style="background-color: #fdffe7; border: 1px solid #fceb92;"
|rowspan="2" style="vertical-align: middle; padding: 5px;" | [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|130px]]
|style="font-size: x-large; padding: 3px 3px 0 3px; height: 1.5em;" |'''The 2023 Cure Award'''
|-
| style="vertical-align: middle; padding: 3px;" |In 2023 you '''[https://mdwiki.org/wiki/WikiProjectMed:WikiProject_Medicine/Stats/Top_medical_editors_2023_(all) were one of the top medical editors in your language]'''. Thank you from [[m:WikiProject_Med|Wiki Project Med]] for helping bring free, complete, accurate, up-to-date health information to the public. We really appreciate you and the vital work you do!
Wiki Project Med Foundation is a [[meta:Wikimedia_thematic_organizations|thematic organization]] whose mission is to improve our health content. '''[https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdWfjVFbDO4ji-_qn2SsAgdCflhcOZychLnr1JUacsPaBr1eA/viewform Consider joining for 2024]''', there are no associated costs.
Additionally one of our primary efforts revolves around translation of health content. We invite you to '''[https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php try our new workflow]''' if you have not already. Our dashboard automatically [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/leaderboard.php collects statistics] of your efforts and we are working on [https://mdwiki.toolforge.org/fixwikirefs.php tools to automatically improve formating].
|}
Thanks again :-) -- [https://mdwiki.org/wiki/User:Doc_James <span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>] along with the rest of the team at '''[[m:WikiProject_Med|Wiki Project Med Foundation]]''' ०३:५५, ४ फेब्रुवारी २०२४ (IST)
</div>
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_Other_Language_Editors_2023&oldid=26173705 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== एक लेख जोडा ==
[[विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू]] या लेखात मला एक नाव जोडायचे आहे– 👉🏻[[हेगे गींगोब]]👈🏻, धन्यवाद! --[[सदस्य:Ayesha46|Ayesha46]] ([[सदस्य चर्चा:Ayesha46|चर्चा]]) ०८:१६, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
:ठीक आहे जोडूया. याच सोबत [[फेब्रुवारी ४]] मध्ये मृत्यू या मथळ्या खाली आपण सदरील लेखनाव जोडू शकता.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:०८, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
::सल्ल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते संपादन केले -- [[सदस्य:Ayesha46|Ayesha46]] ([[सदस्य चर्चा:Ayesha46|चर्चा]]) २३:००, ५ फेब्रुवारी २०२४ (IST)
== कृपया इतर संपादकांना मदत करा ==
आपण अलीकडे [[सदस्य:Sohan wankhade]] यांचे सदस्य पान (Userpage) [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3ASohan_wankhade&diff=2326837&oldid=2326800 पूर्णपणे रिक्त केले] होते [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%3ASohan_wankhade&diff=2327312&oldid=2327310 ते ही अनेक वेळा]. आपले कारण "विकिपीडिया चा वैयक्तिक वापर" होते. मी तुमचे लक्ष [[:en:WP:UPYES|WP:UPYES]] वर आणू इच्छितो, हे धोरण प्रत्येक विकिपीडियाच्या सदस्य पानांवर लागू होते (दुर्दैवाने ते मराठी विकिपीडियावर अस्तित्वात नाही, पण तरीही मराठी विकिपीडियावर लागू होते.) त्यात स्पष्टपणे "Non-article Wikipedia material such as reasonable Wikipedia humor, essays and perspectives, personal philosophy, comments on Wikipedia matters allowed" लिहिले आहे. त्यामुळे तुम्ही जे केले त्याऐवजी काही मजकूर तिथेच राहू द्यायला हवे होते आणि त्याला समजावून सांगायला हवे होते. तसे, मी ते केले आहे. धन्यवाद.
(You recently had completely blanked User:Sohan wankhade's userpage multiple times. Your reason was "विकिपीडिया चा वैयक्तिक वापर". I would like to bring your notice to [[:en:WP:UPYES|WP:UPYES]], a policy applicable to all wikipedias' userpages (unfortunately it doesn't exist in marathi wikipedia, but is still applicable). It clearly says "Non-article Wikipedia material such as reasonable Wikipedia humor, essays and perspectives, personal philosophy, comments on Wikipedia matters allowed'. So you should rather have let some content stay there and explain him why you reduced it. By the way, I have did it. Thank you.)
[[सदस्य:ExclusiveEditor|<span style="background:Orange;color:White;padding:2px;">Exclusive</span><span style="background:black; color:White; padding:2px;">Editor</span>]] [[सदस्य चर्चा:ExclusiveEditor|<sub>Notify Me!</sub>]] [[सदस्य:ExclusiveEditor|ExclusiveEditor]] १९:४३, १२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:{{साद|ExclusiveEditor}}नमस्कार, कृपया काही अतिरिक्त खुलासे कराल तर फार बरे होईल.
:# ''कृपया इतर संपादकांना मदत करा'' - आजपर्यंत मी कुणाकुणाला मदत केली नाही त्यांची नावे येथे नमूद करावीत.
:# ''Redundancy'' - आपण येथील संपादन सारांश मध्ये Redundancy (म्हणजे अतिरेक) असे नमूद केले आहे. मी नक्की कशाचा अतिरेक केला आहे?
:# ''ते ही अनेक वेळा'' - मी नक्की सदरील सदस्याचे सदस्य पान कितीवेळा रिकामे केले याची निश्चित संख्या येथे नमूद केल्यास अजून बरे होईल.
:# ''आणि त्याला समजावून सांगायला हवे होते. तसे, मी ते केले आहे'' - आपण Sohan wankhade यांचे चर्चा पान तपासले आहे का? उलट मी तरी त्यांना एकवेळा सूचना दिली आहे; आपण कधी आणि कुठे दिलीय?
:::: अपेक्षा आहे की योग्य आणि मुद्देसूद उत्तरे द्याल.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:१८, १२ फेब्रुवारी २०२४ (IST)
तुमच्या प्रश्नाची उत्तरे:
# मी सहमत आहे की तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी खरोखरच एक प्रशंसनीय काम केले आहे आणि "'''कृपया इतर संपादकांना मदत करा'''" हे शीर्षक अंशतः चुकीचे असू शकते, परंतु मला असे म्हणायचे आहे की फक्त या एका प्रकरणात तुम्ही User:Sohan wankhade यांशी बोलायला हवे होते.
# तुमच्या चर्चा पानावरील माझे दुसरे संपादन तांत्रिक(Technical) होते, ज्यात मी माझी 'डिझाइनशिवाय डुप्लिकेट स्वाक्षरी' काढून टाकली. त्यामुळे माझे संपादन सारांश 'Redundancy' होते आणि तुमच्याशी संबंधित नव्हते.
# मी तुमचे पहिले संपादन "'''पूर्णपणे रिक्त केले'''" या शब्दासह ''विकिलंक'' केले आहे आणि सोबतच '''"ते ही अनेक वेळा'''" तुमच्या पुन्हा रिक्त केलेल्या संपादन सोबत ''wikilink'' केले होते. अशा प्रकारे मी तुमच्या दोन्ही संपादनांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केलेले आहे.
# तुम्ही त्याला (UserːSohan Wankhade) सांगायला हवे होते की वापरकर्ता पानावर फक्त '''काही''' विकिपीडिया संबंधित नसलेल्या सामग्रीला '''परवानगी आहे'''. तुम्ही त्याच्यासाठी [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे|चुकीचा धोरणात्मक लेख]] देखील जोडले आहे, कारण त्यात त्याच्या प्रकरणाचा (कविता) कुठेही उल्लेख केलेला नाही, पण स्वत: लिहिलेल्या कवितांना परवानगी नाही या निष्कर्षावर तुम्ही कसे पोहोचलात हे देखील त्याला सांगितले नाही.
# ''आपण कधी आणि कुठे दिलीय (सूचना)?''- कृपया माझे संपादन सारांश पहा: [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sohan_wankhade&action=history UserːSohan wankhade's history]
आणखी दोन गोष्टीː
* मी मान्य करतो की मी लिहिण्यासाठी मशिन ट्रान्सलेशन वापरतो कारण मराठीत टाईप करण्यास खूप वेळ लागतो, तथापि मला मराठी माहित आहे, आणि माझे लेखन पुरेसे वाचनीय आहे.
*मला तुमच्याशी वाद घालायचे नाही आणि तूम्ही माझे शत्रूही नाही आहात. मला फक्त तूम्च्याकडे या घटनेची नोंद करायची होती, आणि नवीन वापरकर्त्यांना ते स्वतः समस्याग्रस्त आहेत असे वाटणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे कारण त्यांना असे वाटल्यास ते मदत करणार नाहीत.
(कोणतेही शब्दलेखन चुकीचे असल्यास क्षमस्व.)
[[सदस्य:ExclusiveEditor|<span style="background:Orange;color:White;padding:2px;">Exclusive</span><span style="background:black; color:White; padding:2px;">Editor</span>]] [[सदस्य चर्चा:ExclusiveEditor|<sub>Notify Me!</sub>]] [[सदस्य:ExclusiveEditor|ExclusiveEditor]] १५:५७, १३ फेब्रुवारी २०२४ (IST)
:* ३. ''पूर्णपणे रिक्त केले'' आणि ''ते ही अनेक वेळा'' - माफ करा, दोन वेळा (twice) आणि अनेकवेळा (multiple times) यात फरक आहे. मी सदरील सदस्याचे सप्टेंबर २०२३ मध्ये सदस्य पान केवळ दोन वेळा रिक्त केले आणि त्याच सोबत त्यांच्या चर्चा पानावर एक सूचना टाकली होती. त्यानंतर देखील सदरील सदस्य स्वतःचे सदस्य पान पुन्हा पुन्हा संपादत होते. जास्त गंभीर सूचना दिल्यास सदस्य विकिपीडियावर येणे कमी करू शकतो, म्हणून मी त्यांच्या कडे थोडे दुर्लक्ष केले. माझ्या मते असे करणे योग्य होते.
:* ४. ''वापरकर्ता पानावर फक्त काही विकिपीडिया संबंधित नसलेल्या सामग्रीला परवानगी आहे. तुम्ही त्याच्यासाठी चुकीचा धोरणात्मक लेख देखील जोडले आहे'' - कृपया बारकाईने निरीक्षण करावे, सदरील सदस्य सात वर्षांपासून विकिपीडियावर असून या पूर्ण कार्यकाळात त्यांनी मराठी विपी वर आजपावेतो तब्बल २० संपादने केली असून ती सर्व केवळ स्वतःच्या सदस्य पानावरील आहेत. त्यांनी अजून एकही उपयुक्त संपादन केलेले नाही. याचा अर्थ सदरील सदस्य विकिपीडियाचा वापर [[अनुदिनी]] (personal blog) प्रमाणे करत आहे. यासाठी आपण त्यांच्या विकिमिडिया वरील संपादनाचा [https://commons.m.wikimedia.org/wiki/Commons:Deletion_requests/Files_uploaded_by_Sohan_wankhade हा इतिहास] पहावा. येथे त्या ठिकाणच्या प्रचालकानी Out of Scope, personal photo असा शेरा दिला आहे. हेच माझे म्हणणे मराठी विपी वरील संपदानाबाबत आहे. यासाठी मी तुम्हाला दोन दुवे देतो, इंग्रजी [[en:Wikipedia:User pages#What may I not have in my user pages?|What may I not have in my user pages?]] (तुम्हाला इंग्रजीचा सराव जास्त आहे म्हणून) आणि मराठी [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे#विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे|विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे]]. सदरील नियम मला जास्त महत्वाचा वाटतो. माझा सारांश - सदस्य विपिवर योगदान देत असल्यास त्याचा हेतू शुद्ध मानल्या जाऊ शकतो. अशा वेळी त्याने सदस्य पानावर माहिती चौकट साचा जोडणे, सुविचार, आपला विपत्र पत्ता देणे, फेसबुक सहित इतर समाज माध्यमांचे दुवे देणे चालू शकते (जसे की तुम्ही म्हणत आहात). परंतु जर तो केवळ सदस्य पानावर वारंवार संपादन करत असेल तर तो हेतू पूर्वक ब्लॉग प्रमाणे विपीचा दुरुपयोग करत असतो.
:: ''वि. सु. - सप्टेंबर २०२३ पासून मी सदरील सदस्यांकडे ([[सदस्य:Sohan wankhade]]) दुर्लक्ष केले होते. परंतु तुम्ही आज तब्बल सहा महिन्यांनी अनाकलनीय रित्या त्यांची बाजू मांडत आहात म्हणून आता त्यांच्यावर जास्त लक्ष दिल्या जाईल. कदाचित ते प्रतिबंधित देखील होऊ शकतील. -:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:३८, १४ फेब्रुवारी २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०१:०४, १४ फेब्रुवारी २०२४ (IST)
== Translation help ==
Hi, can you please translate (localize per your wiki) [[सदस्य:CampWiz Bot/wlf.json|these summaries]] in Marathi for the bot? [[सदस्य:Nokib Sarkar|Nokib Sarkar]] ([[सदस्य चर्चा:Nokib Sarkar|चर्चा]]) १२:५४, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:Hi, as per my opinion, most of the part is already translated in Marathi. Translation of the table isn't necessary. @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] , am I right? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:१९, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
::Just to confirm, are you talking about the edit summaries listed in [[सदस्य:CampWiz Bot/wlf.json]]? [[सदस्य:Nokib Sarkar|Nokib Sarkar]] ([[सदस्य चर्चा:Nokib Sarkar|चर्चा]]) १८:१८, २२ फेब्रुवारी २०२४ (IST)
:::Yes. I am talking about the same. Which part do you want to translate in Marathi? As per my knowledge the table is a software programming language, about which I have no idea. For more kindly get the help from @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] or @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], they may help you. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:३७, २३ फेब्रुवारी २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०२:०५, ३० मार्च २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुहानी भटनागर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, २ जून २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[पूनम पांडे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २०:३०, २ जून २०२४ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुहानी भटनागर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = 91 words)
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २३:३०, ८ जून २०२४ (IST)
== राजगड तालुका मॅप Add करा ==
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/94/Velhe_tehsil_in_Pune_district.png [[विशेष:योगदान/2401:4900:550F:B8F7:75A6:5EFE:80ED:A4BA|2401:4900:550F:B8F7:75A6:5EFE:80ED:A4BA]] ०९:५१, १७ ऑगस्ट २०२४ (IST)
:{{झाले}} - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १२:५४, १७ ऑगस्ट २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा.
[[विशेष:योगदान/2401:4900:5195:ABC6:CC09:F959:C113:F5B9|2401:4900:5195:ABC6:CC09:F959:C113:F5B9]] १४:१९, ३१ ऑगस्ट २०२४ (IST)
:प्रिय अनामिक सदस्य, प्रथम आपण सनोंद प्रवेश करून येथे चर्चा करावी. आपला ip अंकपत्ता नियमित बदलतो, तसेच सनोंद प्रवेश नसल्यास तुमच्याशी चर्चा करता येत नाही. सबब येथे सनोंद प्रवेश करून चर्चा करावी. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२८, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
[[अनंतराव थोपटे]] [[विशेष:योगदान/2401:4900:36C4:605A:DD7E:3A78:DE79:8176|2401:4900:36C4:605A:DD7E:3A78:DE79:8176]] १३:१६, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
:प्रिय अनामिक सदस्य, प्रथम आपण सनोंद प्रवेश करून येथे चर्चा करावी. आपला ip अंकपत्ता नियमित बदलतो, तसेच सनोंद प्रवेश नसल्यास तुमच्याशी चर्चा करता येत नाही. सबब येथे सनोंद प्रवेश करून चर्चा करावी. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२८, ७ सप्टेंबर २०२४ (IST)
== विनाकारण माहिती आणि संदर्भ खोडल्याबद्दल ==
हुंडा या लेखात मी काही माहिती जोडली होती. ती माहिती खोडण्याचे काहीही सबब किंवा कारण दिलेले नाही. माहिती चुकीची होती का? याचा खुलासा आपण करावा [[सदस्य:Ranjeetrao.Deshmukh|Ranjeetrao.Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:Ranjeetrao.Deshmukh|चर्चा]]) २०:५२, १३ सप्टेंबर २०२४ (IST)
:# नमस्कार, काहीतरी कारण असेल म्हणून माहिती उडवली असेल ना, मग तिथे विनाकारण हा शब्द योग्य आहे का? असो, विषय बदलायला नको.
:#आपण अनेक लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडली आहे. मुळात बशीर मोमीन कवठेकर या एकाच लेखात ती माहिती जोडणे अपेक्षित आहे. वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट बशीर मोमीन कवठेकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे सबब, तिथे माहिती जोडणे ठिक आहे. परंतु आपण [[हुंडा]] आणि [[भारतातील हुंडा प्रथा]] या दोन लेखात समान मजकूर जोडलात, हे अयोग्य आहे. हुंडा हा शब्द जिथे जिथे आला तिथे लगेच एकसमान माहिती जोडणे हे अपेक्षित नाही.
:#आपण [[भारतातील हुंडा प्रथा]], [[हुंडा]], [[मराठी रंगभूमी]], [[आणीबाणी (भारत)]], [[वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)]], [[नाटक]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]], [[इ.स. २०२१]] तसेच [[इ.स. १९४७]] या लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडली आहे. या पैकी [[वेडात मराठे वीर दौडले सात (चित्रपट)]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]], [[इ.स. २०२१]] तसेच [[इ.स. १९४७]] या लेखात बशीर मोमीन कवठेकर यांची माहिती जोडणे हे योग्य आहे. परंतु बशीर मोमीन कवठेकर यांनी केलेले विविध कार्य प्रत्येक वेगवेगळ्या लेखात जोडण्या ऐवजी बशीर मोमीन कवठेकर या एकाच जोडणे अपेक्षित आहे. तरीही मी केवळ हुंडा आणि भारतातील हुंडा प्रथा या दोन लेखातील माहिती तितकी उडवली आहे. कृपया कवठेकर यांची योग्य ती विश्वकोशीय माहिती आपण त्यांच्या नावातील लेखात जोडताल असे अपेक्षित आहे.
:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:५०, १३ सप्टेंबर २०२४ (IST)
::नमस्कार,
::आधी माहिती खोडताना त्याचे कारण दिले नव्हते म्हणूनच विनाकारण म्हटले. एखाद्याला व्याकरण आवडणार नाही, एखाद्याला भाषातले शब्द प्रयोग आवडणार नाहीत ..असं बरच काही असू शकते. त्यामुळे, विशेषता, दुसऱ्याची माहिती जेव्हा आपण खोडतो तेव्हा थोडेसे स्पष्टीकरण देणे उचितच ठरेल.
::वाचक जेव्हा विकिपीडियावर कोणताही विषय वाचतो तर तेव्हा एकसंध आणि परिपूर्ण माहिती तेथे उपलब्ध असेल तर ते वाचकास निश्चितच फायद्याचे ठरते. त्यामुळे असे माहिती किंवा संदर्भ जोडणे यात गैर काही नाही. [[सदस्य:Ranjeetrao.Deshmukh|Ranjeetrao.Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:Ranjeetrao.Deshmukh|चर्चा]]) २१:१५, १७ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर विधानसभा सदस्य माहितीचौकट add करा. ==
[[अनंतराव थोपटे]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १४:२३, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
[[अनंतराव थोपटे]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १४:२७, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
:@[[सदस्य:राहुलया|राहुलया]], नमस्कार, अनंतराव थोपटे या लेखात माहिती चौकट जोडली आहे. आपण ती व्यवस्थित भरावी. काही शंका निर्माण झाल्या तर त्या येथे विचाराव्यात. कोणतीही घाई करू नये. तसेच सदरील लेख हा भाषण किंवा व्यक्ती चरित्र लिहल्या सारखा झाला आहे. जमल्यास [[विलासराव देशमुख]] या लेखाचा अभ्यास करून त्या प्रमाणे अनंतराव थोपटे हा लेख लिहावा. भाषा शैली विश्वकोशीय असावी, ललित लिखाण किंवा भाषणा प्रमाणे नसावी. योग्य ते संदर्भ जोडावेत. विशेषणे तसेच स्तुतीसुमने टाळावीत. आणि हो चुका होऊ द्या आपण त्या हळू हळू दुरुस्त करूया.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:१०, १४ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे image upload करणे ==
<nowiki>https://atcbhor.com/img/founder.jpg</nowiki> [[विशेष:योगदान/2401:4900:5030:448E:4CF9:B046:7915:EB80|2401:4900:5030:448E:4CF9:B046:7915:EB80]] १६:१०, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
== अनंतराव थोपटे विकिपीडियावर image upload करणे ==
<nowiki>https:[[//atcbhor.com/img/founder.jpg</nowiki>]] [[सदस्य:राहुलया|राहुलया]] ([[सदस्य चर्चा:राहुलया|चर्चा]]) १६:२६, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
:@[[सदस्य:राहुलया|राहुलया]], आपण सनोंद (म्हणजे लाँग इन) करून येथे संपादने करावीत. अन्यथा ना लेख व्यवस्थित होईल ना तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. यापुढे दक्षता घेणे. आणि हो अकारण चुकीची संपादने चालूच ठेवल्यास कोणताही प्रचालक सदरील लेख कायम उडवेल, सबब सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. याच बरोबर कोणत्याही संकेतस्थळावरील चित्र येथे जोडता येत नाही. यासाठी विकिमिडियावर ते उपलब्ध असावे लागते, आणि तेही स्वतः काढलेले प्रताधिकार मुक्त (म्हणजे कॉपी राईट फ्री) असावे लागते.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:२६, १५ सप्टेंबर २०२४ (IST)
== Join the Wikipedia Asian Month Campaign 2024 ==
<div lang="en" dir="ltr">
Dear 2022 & 2023 WAM Organizers,
Greetings from Wikipedia Asian Month User Group!
The [[m:Wikipedia_Asian_Month_2024|Wikipedia Asian Month Campaign 2024]] is just around the corner. We invite you to register your language for the event on the "[[m:Wikipedia_Asian_Month_2024/Join_an_Event|Join an event]]" page and once again become an organizer for your language's Wikipedia. Additionally, this year we have selected [[m:Wikipedia_Asian_Month_User_Group/Ambassadors|ambassadors]] for various regions in Asia. If you encounter any issues and need support, feel free to reach out to the ambassador responsible for your area or contact me for further communication. We look forward to seeing you again this year. Thank you!
[[File:Wikipedia Asian Month Logo.svg|thumb|100px|right]]
[[m:User:Betty2407|Betty2407]] ([[m:User talk:Betty2407|talk]]) 11:00, 20 October 2024 (UTC) on behalf of [[m:Wikipedia_Asian_Month_2024/Team|Wikipedia Asian Month 2024 Team]]
<small>You received this message because you was an organizer in the previous campaigns.
- [[m:User:Betty2407/WAMMassMessagelist|Unsubscribe]]</small>
</div>
<!-- सदस्य:Betty2407@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Betty2407/WAMMassMessagelist&oldid=27632678 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Invitation to Participate in the Wikimedia SAARC Conference Community Engagement Survey ==
Dear Community Members,
I hope this message finds you well. Please excuse the use of English; we encourage translations into your local languages to ensure inclusivity.
We are conducting a Community Engagement Survey to assess the sentiments, needs, and interests of South Asian Wikimedia communities in organizing the inaugural Wikimedia SAARC Regional Conference, proposed to be held in Kathmandu, Nepal.
This initiative aims to bring together participants from eight nations to collaborate towards shared goals. Your insights will play a vital role in shaping the event's focus, identifying priorities, and guiding the strategic planning for this landmark conference.
Survey Link: https://forms.gle/en8qSuCvaSxQVD7K6
We kindly request you to dedicate a few moments to complete the survey. Your feedback will significantly contribute to ensuring this conference addresses the community's needs and aspirations.
Deadline to Submit the Survey: 20 January 2025
Your participation is crucial in shaping the future of the Wikimedia SAARC community and fostering regional collaboration. Thank you for your time and valuable input.
Warm regards,<br>
[[:m:User:Biplab Anand|Biplab Anand]]
<!-- सदस्य:Biplab Anand@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Biplab_Anand/lists&oldid=28078122 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Thank you for being a medical contributors! ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
{| style="background-color: #fdffe7; border: 1px solid #fceb92;"
|rowspan="2" style="vertical-align: middle; padding: 5px;" | [[File:Wiki Project Med Foundation logo.svg|130px]]
|style="font-size: x-large; padding: 3px 3px 0 3px; height: 1.5em;" |'''The 2024 Cure Award'''
|-
| style="vertical-align: middle; padding: 3px;" |In 2024 you '''[[mdwiki:WikiProjectMed:WikiProject_Medicine/Stats/Top_medical_editors_2024_(all)|were one of the top medical editors in your language]]'''. Thank you from [[m:WikiProject_Med|Wiki Project Med]] for helping bring free, complete, accurate, up-to-date health information to the public. We really appreciate you and the vital work you do!
Wiki Project Med Foundation is a [[meta:Wikimedia_thematic_organizations|thematic organization]] whose mission is to improve our health content. '''[[meta:Wiki_Project_Med#People_interested|Consider joining for 2025]]''', there are no associated costs.
Additionally one of our primary efforts revolves around translating health content. We invite you to '''[https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/index.php try our new workflow]''' if you have not already. Our dashboard automatically [https://mdwiki.toolforge.org/Translation_Dashboard/leaderboard.php collects statistics] of your efforts and we are working on [https://mdwiki.toolforge.org/fixwikirefs.php tools to automatically improve formating].
|}
Thanks again :-) -- [[mdwiki:User:Doc_James|<span style="color:#0000f1">'''Doc James'''</span>]] along with the rest of the team at '''[[m:WikiProject_Med|Wiki Project Med Foundation]]''' ११:५४, २६ जानेवारी २०२५ (IST)
</div>
<!-- सदस्य:Doc James@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Top_Other_Language_Editors_2024&oldid=28172893 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== मार्गदर्शन हवे ==
०१) मजकूर लिहून तो publish करत असताना, मराठी अनिवार्यता असा संदेश येत आहे. तो का? ते कळत नाहीये. कारण मजकूर मराठीमध्येच लिहीत आहे. तसा संदेश आल्यावर काय करावे?
०२) एखादा ब्लॉग official असेल तरीही त्याचा संदर्भ दिलेला चालत नाही का? (तेव्हाही 'मराठी अनिवार्यता' असा संदेश येत आहे. आणि मग dismiss करावे लागत आहे.) तुमच्या admin ला कळवा असे त्यात नमूद केले आहे. ते कोणाला व कसे कळवायचे हे कळत नाहीये.
कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती. धन्यवाद! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १५:२५, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
:सदरील अडचण [[ज्युडिथ टायबर्ग]] साठीची आहे का? मजकूर जोडताना त्यात संदर्भ नीट जोडला होता का? कदाचित त्यात काही गल्लत झाली असेल. मराठी विकिवर ब्लॉग आणि यूट्यूब वरील विशिष्ट लिंक पोस्ट होत नाहीत. जर ब्लॉग जोडायचा असेल तर माहिती चौकट किंवा बाह्य दुवे मध्ये जोडला जाऊ शकतो, इतरत्र नाही.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:००, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::ता.क. तुम्ही संपादन करत असताना जुडिथ, थिओसिफिकल तसेच असे काही शब्द संपादन गाळणीने नेपाळी किंवा इतर भाषिक म्हणून ओळखल्या. याच सोबत वर्डप्रेसचा दुवा स्व प्रकाशित ब्लॉग म्हणून ओळखला. यावर उपाय म्हणजे इंग्रजी शब्द मराठी अक्षरात लिहिताना थोडे बहुत बदल करून लिहिणे. तसेच वर्डप्रेस किंवा इतर तत्सम दुवे जोडणे टाळावेत. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १६:१०, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::०१) हो, त्याच लेखाबाबत ही अडचण येत आहे. संदर्भ म्हणून ब्लॉग जोडायचा असेल तर कसे करावे?
::०२) <u>काही शब्द संपादन गाळणीने नेपाळी किंवा इतर भाषिक म्हणून ओळखल्या.</u> - मी काम तसेच पुढे चालू ठेवू ना? काही अडचण नाही ना?
::०३) <u>तसेच वर्डप्रेस किंवा इतर तत्सम दुवे जोडणे टाळावेत....</u> ते संदर्भ वगळता येण्यासारखे नाहीयेत. कारण त्यावरच अधिक authentic data उपलब्ध आहे. काय करावे?
::धन्यवाद! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २०:५८, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
:::इतर भाषिक शब्द म्हणून जरी सूचना आली तरीही आपण काम चालू ठेवावे. काही हरकत नाही. वर्डप्रेस, समाज माध्यमे (सोशल मीडिया) आणि इतर सर्व अनुदिनी (ब्लॉग) संदर्भ म्हणून अजिबात जोडू नका. संदर्भ लगेच नाही मिळाला तरी चालेल.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:१५, ६ फेब्रुवारी २०२५ (IST)
::::ठीक. धन्यवाद!! [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १०:३९, ७ फेब्रुवारी २०२५ (IST)
== Khadaan (Marathi translation) ==
@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]], I was editing the Marathi version of the article Khadaan [https://mr.wikipedia.org/wiki/Special:ContentTranslation?title=Special:ContentTranslation&campaign=contributions-page&from=en&to=mr&page=Khadaan&targettitle=%E0%A4%96%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8&revision=1275487694 <nowiki>[1]</nowiki>]. I shall be greatly obliged if you see the technical faults here and publish it.
Thank you [[सदस्य:Chachajaan|Chachajaan]] ([[सदस्य चर्चा:Chachajaan|चर्चा]]) १९:०५, १३ फेब्रुवारी २०२५ (IST)
== टूल ==
कॉपी आहे कि नाही चेक करण्यासाठी Tool असेल तर लिंक द्या सर [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) १७:१४, ४ मार्च २०२५ (IST)
:https://copyvios.toolforge.org/?lang=mr
:फक्त एवढी काळजी घेणे की विकिपीडियावरून इतरत्र देखील मजकूर कॉपी पेस्ट केलेला असू शकतो. त्यामुळे इतर संकेतस्थळावरून विपी वर आलाय का विपी वरून इतरत्र गेलाय, याचा निर्णय विचार करून घ्यावा.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १७:५३, ४ मार्च २०२५ (IST)
== नारी शक्ती पुरस्कार विजेते ==
नमस्कार,
तुम्ही नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांवरील लेख तयार करीत असलेले पाहून आनंद झाला. या प्रत्येक विजेत्या आपल्या समाजासाठी उदाहरण आहेत. त्यांच्यावर लेखांद्वारे प्रकाशझोत घातल्याबद्दल धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ००:०१, १५ मार्च २०२५ (IST)
:धन्यवाद सर.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०६:५५, १५ मार्च २०२५ (IST)
== Files without a license ==
Hi! It seems that you are the only one that is deleting files without a license. You may have told me earlier but what is the reason that you (or someone else) does not delete all of the files in one massdelete? If it is because of the flooding of recent changes then [[:m:Meta:Flood flag]] could be a solution. Or is the reason that you are doing some checks of the files before you delete them? [[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १७:१५, १६ मार्च २०२५ (IST)
:Hi, my english is not so fair. So kindly ignore my mistakes.
:# I have no bot as well don't know how to use it.
:# there may be flooding of in recent changes.
:# And yes I check properly every file before deleting it.
::That's why it takes more time.
:[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:५४, १६ मार्च २०२५ (IST)
:: Thank you! Your English is good enough for me. I'm not a native English speaker either :-) And even if I was I would not care about any errors.
:: You do not need a bot to delete files faster. You can use a script (see tip at [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]). But you would still flood recent changes unless you get flood flags implemented here.
:: Checking files manually takes a lot of time. Too bad the other admins does not help you. Have you found any errors so far? If there are any known types of errors I might be able to have my bot remove the deletion template from similar files. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१२, १७ मार्च २०२५ (IST)
:::@[[सदस्य:MGA73|MGA73]] thanks for your valuable suggestion. Still now there are two problems.
:::# it's flooding in recent changes.
:::# as an admin, I am checking each and every file before deleting.
::::So, still it will take some time from my side. Once again thanks for your support.-
:::[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:०३, १७ मार्च २०२५ (IST)
::::As long as more files are fixed/deleted than new files are uploaded it is good :-) I will try to move more files to Commons ([[:Category:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons ]] / [[:Category:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]]). --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १५:१५, १७ मार्च २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[शकुंतला मजुमदार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १४:३४, २६ मार्च २०२५ (IST)
== विकीडाटा कलम दुरुस्ती ==
कृपया, खालील पानांची विकीडाटा कलमे दुरुस्त करावीत.
# [[:वर्ग:गुजरात विधानसभा]]
# [[:वर्ग:महाराष्ट्र विधानसभा]]
# [[:वर्ग:महाराष्ट्र विधानसभा निवडणुका]]
# [[:वर्ग:दिल्ली विधानसभा निवडणुका]]
# [[:वर्ग:बिहार विधानसभा निवडणुका]]
[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:१७, २६ एप्रिल २०२५ (IST)
:{{Done}} --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १३:२४, २६ एप्रिल २०२५ (IST)
::# [[:वर्ग:२००२ राष्ट्रकुल खेळ]]
::# [[:वर्ग:२०१० राष्ट्रकुल खेळ]]
::# [[:वर्ग:उल्हासनगर]]
::# [[:वर्ग:कंदहार]]
::# [[:वर्ग:बीजिंग]]
::# [[:वर्ग:क्वांगचौ]]
::# [[:वर्ग:मस्कत]]
::# [[:वर्ग:जेरुसलेम]]
::# [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]]
::# [[:वर्ग:इराणमधील शहरे]]
::# [[:वर्ग:झांबियामधील शहरे]]
::# [[:वर्ग:सीरियामधील शहरे]]
::[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १०:००, २ मे २०२५ (IST)
:::{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:४१, ३ मे २०२५ (IST)
::::फक्त [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] साठी अचूक वर्ग सापडला नाही. कदाचित [[:en:category:Municipalities of Iceland|Municipalities of Iceland]] असावा. @[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] नक्की सांगाल का. [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ११:४६, ३ मे २०२५ (IST)
::::: [[:वर्ग:आइसलँडमधील शहरे]] मी दुरुस्त केले आहे, फक्त [[:वर्ग:इराणमधील शहरे]] चुकीच्या पानाशी जोडले आहे. [[:en:category:Cities in Iran]] हे योग्य पान आहे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:१०, ३ मे २०२५ (IST)
{{साद|संतोष गोरे}}
# [[:वर्ग:सुदानमधील शहरे]]
# [[:वर्ग:कोसोव्होमधील शहरे]]
# [[:वर्ग:कँडी]]
# [[:वर्ग:मेरठ]]
# [[:वर्ग:हंपी]]
# [[:वर्ग:आग्रा]]
# [[:वर्ग:जोरहाट]]
# [[:वर्ग:बंगळूर]]
# [[:वर्ग:जाफना]]
# [[:वर्ग:गुवाहाटी]]
# [[:वर्ग:प्रयागराज]]
# [[:वर्ग:विजयवाडा]]
# [[:वर्ग:बेळगांव]]
# [[:वर्ग:गुलबर्गा]]
# [[:वर्ग:अलीगढ]]
# [[:वर्ग:फैजाबाद]]
# [[:वर्ग:तुलूझ]]
# [[:वर्ग:नीस]]
# [[:वर्ग:बोर्दू]]
# [[:वर्ग:लेंस]]
# [[:वर्ग:कराची]]
# [[:वर्ग:नेपियर]]
# [[:वर्ग:वेलिंग्टन]]
# [[:वर्ग:विशाखापट्टणम]]
# [[:वर्ग:मोरोक्कोमधील शहरे]]
# [[:वर्ग:पनामामधील शहरे]]
# [[:वर्ग:गोवा राज्यातील शहरे व गावे]]
# [[:वर्ग:अरुणाचल प्रदेशमधील शहरे]]
# [[शहाड]]
# [[टिटवाळा]]
# [[आसनगाव बुद्रुक]]
# [[आसनगाव (डहाणू)]]
# [[पळसदरी]]
[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:०६, ४ मे २०२५ (IST)
:{{झाले}}- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:०९, ११ मे २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[शकुंतला मजुमदार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुकरी बोम्मागौडा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ०६:३१, २९ एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सुकरी बोम्मागौडा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[बीना शेठ लष्करी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वर्तिका नंदा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सीमा साखरे]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नसीरा अख्तर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुमिता घोष]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनुराधा नाईक]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अमृता पाटील]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १३:३०, २९ एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[लॉरेन पॉवेल जॉब्स]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[ए. सीमा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कलावती देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[दर्शना गुप्ता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सोनिया जब्बार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुनीता देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अंबिका बेरी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) ११:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[मिनी वासुदेवन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[दिदी कॉन्ट्रॅक्टर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मुमताज काझी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[नंदिता शाह]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सुभा वारियर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मोनिका]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[निकिता ठुकराल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्नेहलता नाथ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[बीना देवी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[चामी मुर्मू]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[लतिका ठुकराल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[प्रियंवदा सिंग]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[पुष्पा गिरिमाजी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[निल्झा वांगमो]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[कमल कुंभार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मीरा ठाकूर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मधु जैन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सीमा मेहता]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[बानो हरालू]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[दीपिका कुंडजी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[वनस्त्री]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[लक्ष्मी गौतम]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[सुपर्णा बक्षी गांगुली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[नंदिता कृष्णा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[रेवण्णा उमादेवी नागराज]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्मिता तंडी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[मालविका अय्यर]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[साईलक्ष्मी बालीजेपल्ली]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली)
* [[स्वराज विद्वान]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनोयारा खातून]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[पी. कौसल्या]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नेहा किरपाल]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १६:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
:@[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] नमस्कार, [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५ |स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] प्रकल्पात मी जे लेख लिहिलेत ते [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५#नियम|नियमांना]] अनुसरून आहेत असे मला वाटते. कृपया पहिला नियम पाहावा, त्यानुसार 'लेख विस्तारित किंवा नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द असणे आवश्यक आहे.' यानुसार माझे सर्व लेख आहेत. परंतु आपण काही लेख रिजेक्ट केले आहेत अशी सूचना दिसून येत आहे. खुलासा कराल का..? - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:०१, ३० एप्रिल २०२५ (IST)
::नमस्कार, मी वापरत असलेल्या [https://tools.wikilovesfolklore.org/campwiz/campaign/110 या] टूलमध्ये लेखात नव्याने जोडलेली शब्दसंख्या ३०० पेक्षा कमी दाखवत आहे (नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द). या कारणाने काही लेख नामंजूर केले आहेत, तथापि हा निकाल अंतिम समजू नये. टूल मधील त्रुटी शोधून लेखांना पुन्हा तपासले जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १८:२७, ३० एप्रिल २०२५ (IST)
सादर केलेल्या काही लेखांची एकूण शब्दसंख्या (संदर्भातील शब्द वगळून) 300 पेक्षा कमी आढळून येत आहे. आणि असे लेख नामंजूर करण्यात आले आहेत. तथापि, माझ्याकडून मोबाईलवर संपादन करताना काही लेखांवर "300 पेक्षा कमी शब्द असल्याची टीप" टाकली गेली, प्रत्यक्षात ते 300 पेक्षा जास्त शब्दांचे व '''मंजूरही''' झालेले लेख आहेत. अनावश्यक ठिकाणी असलेली ती टीप काढून टाकली जाईल. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २१:११, ३० एप्रिल २०२५ (IST)
:'नवीन लेखात किमान ३,००० बाइट्स किंवा ३०० शब्द असणे आवश्यक आहे.' या नियमानुसार शब्द संख्या जरी ३०० भरली नाही तरी बाईट्स च्या नियमात सर्व लेख बसतात असे मला वाटते.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५२, ३० एप्रिल २०२५ (IST)
::ठीक. मी लवकरच सर्व लेखांची पुनर्तपासनी करेन. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ११:०७, ३ मे २०२५ (IST)
:::@[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]] Don't worry where the स्थिती = approved and note = ३०० पेक्षा कमी शब्दांची भर घातली. That is a system bug I feel because I am also facing the same. I will ask developer to fix it soon. [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १९:०९, ३ मे २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[सौरभ सुमन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = rejected; नोट = लेखाची शब्दसंख्या २६८ आहे)
* [[बसंती देवी (पर्यावरणतज्ज्ञ)]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[उत्तरा पडवार]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मीना शर्मा]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वासु प्रिमलानी]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कृष्णा यादव]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[छांव फाउंडेशन]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[साधना महिला संघ]] → (Sandesh9822 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) २१:३०, ३० एप्रिल २०२५ (IST)
== तुमच्या काही लेखांचे मूल्यमापन झाले ==
शेवटच्या अपडेटपासून काही नवीन सबमिशनचे मूल्यांकन केले गेले:
* [[बीना शेठ लष्करी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[वर्तिका नंदा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सीमा साखरे]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[नसीरा अख्तर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुमिता घोष]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अनुराधा नाईक]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अमृता पाटील]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[लॉरेन पॉवेल जॉब्स]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[ए. सीमा]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[कलावती देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[दर्शना गुप्ता]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सोनिया जब्बार]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[सुनीता देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[अंबिका बेरी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = )
* [[मिनी वासुदेवन]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[दिदी कॉन्ट्रॅक्टर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[मुमताज काझी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[नंदिता शाह]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[सुभा वारियर]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[मोनिका]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[निकिता ठुकराल]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[स्नेहलता नाथ]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
* [[बीना देवी]] → (Tiven2240 द्वारे मूल्यमापन; स्थिती = approved; नोट = मोहिमेच्या व्याप्तीत नाही.)
कृपया लक्षात घ्या की, हे कॅम्पविझ बॉट कडून निवडलेले वैशिष्ट्य होते.
- [[सदस्य:CampWiz Bot|CampWiz Bot]] ([[सदस्य चर्चा:CampWiz Bot|चर्चा]]) १९:३०, ३ मे २०२५ (IST)
== [[:वर्ग:Files uploaded by Archanapote]] ==
I see that you use the script to mass delete. That makes things easier :-)
One of the users with many uploads is [[User:Archanapote]]. I have asked user to add a license because user was active. But I asked in English.
If Archanapote confirm to be the photographer and confirm a license I can fix the files with my bot. Same if any other users are active.
If you ask any users in local language and get a reply just let me know. [[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १९:४२, ८ मे २०२५ (IST)
:{{झाले}}- sent her a message. Let's see what happens.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:५६, ८ मे २०२५ (IST)
And now that you use "Files uploaded by ..." to delete files I have started removing those categories from all files with a license template. That should make it easier. I can also add a non-free template to logos. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:४५, १० मे २०२५ (IST)
Removed...
* Except [[:वर्ग:Files uploaded by Rahuldeshmukh101]] that seems to be active. So Rahuldeshmukh101 should be able to add a license.
* Except [[:वर्ग:Files uploaded by Archanapote - cc]] that are all licensed Creative Commons but Archanapote could perhaps check the files.
Perhaps you can leave a note to Rahuldeshmukh101 and skip those categories for now. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:०३, १० मे २०२५ (IST)
:Thanks for your help. I need ''category:Files uploaded by...'' so that I can check and delete those files using the script to mass delete. And yes, it will be better if you make 50 to 100 files in each category.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:२२, १० मे २०२५ (IST)
:: Okay. I will add a license to a number of logos first and then I can split up the files in smaller categories. Perhaps you can start with [[:वर्ग:Files uploaded by Kaustubh]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २१:३३, १० मे २०२५ (IST)
Hi! Do you mean like with [[:वर्ग:Files uploaded by Bantee]] where I put files in smaller sub categories? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) ००:१८, १४ मे २०२५ (IST)
:Thanks, it will save my time and speed up the deletion.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:०८, १४ मे २०२५ (IST)
::Okay I will make more categories like this soon. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १२:१७, १४ मे २०२५ (IST)
The files I nominated for deletion are in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]] and I have only marked files that was unused when I marked them. The Files in "Files uploaded by..." also included files with a license but I removed them from the categories as written above. But I came to think that some files in "Files uploaded by..." may be in use. So my question is if you would like only to delete unused files or if you delete all unlicensed files? Since uploaders had months and years to add a license I doubt they will add one so the files should in my opinion be deleted even if in use. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १७:३०, १६ मे २०२५ (IST)
:At presentI am deleting unused files, that's why I am spending more time to check every nominated file. I have no idea what to do with unlicensed used files. We will discuss it later after the deletion of unlicensed unused files. - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १९:५३, १६ मे २०२५ (IST)
:: In that case I will move all the unused files in subcategories of "Files uploaded by..." and leave the files in use in the top category. Then it will be easier for you to see which files are in use.
:: Unlicensed files is a violation of [[:wmf:Resolution:Licensing_policy]] so they should be deleted too even if they are in use. So they have to be deleted at some point too. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:०६, १६ मे २०२५ (IST)
Perhaps you could have a look at the files in [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]]? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १८:४६, २२ मे २०२५ (IST)
:Those files are may be moved on commons. What to do? Do we have to delete them from mrwiki..? [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४३, २२ मे २०२५ (IST)
:Just finished deleting category :Files uploaded by Maihudon. I think that this category includes files use on are.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २२:४४, २२ मे २०२५ (IST)
::It is much easier to clean up if we delete files locally that are also on Commons. About the files in use they should be in the top category and the unused in the sub categories. The category you mention is empty? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २२:५९, २२ मे २०२५ (IST)
:::Emptied [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]] - [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:०९, २४ मे २०२५ (IST)
::::Even [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] too cleared.- [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:२४, २४ मे २०२५ (IST)
:::::Great! I added some more photos to the two categories. And I noticed that some photos were uploaded by Archanapote here and a few days later by Cherishsantosh. I do not know if it is the same user or what happend. I left a message at [[सदस्य_चर्चा:Archanapote#License,_source_and_author_on_your_uploads]]. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २०:५२, २४ मे २०२५ (IST)
::::::I marked the rest of the files to day and replaced the usage. So [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] should be ready to empty one last time. After that I will wait for the deletion of the files allready marked for deletion. When they are done we can figure out what to check next. --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) २३:२८, २५ मे २०२५ (IST)
== 1,000 ==
I noticed we are getting closed to 1,000 in [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]]. Next time you delete the number should get below that number! I hope you have a beer ready or maybe Solkadhi? --[[सदस्य:MGA73|MGA73]] ([[सदस्य चर्चा:MGA73|चर्चा]]) १६:१९, ३० मे २०२५ (IST)
== Feminism and Folklore 2025 - Local prize winners ==
[[File:Feminism and Folklore 2025 logo.svg|centre|550px|frameless]]
::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
''{{int:please-translate}}''
Dear Wikimedian,
Congratulations on your outstanding achievement in winning a local prize in the '''Feminism and Folklore 2025''' writing competition! We truly appreciate your dedication and the valuable contribution you’ve made in documenting local folk culture and highlighting women’s representation on your local Wikipedia.
To claim your prize, please complete the [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdONlpmv1iTrvXnXbHPlfFzUcuF71obJKtPGkycgjGObQ4ShA/viewform?usp=dialog prize form] by July 5th, 2025. Kindly note that after this date, the form will be closed and submissions will no longer be accepted.
Please also note that all prizes will be awarded in the form of [https://www.tremendous.com/ Tremendous Vouchers] only.
If you have any questions or need assistance, feel free to contact us via your talk page or email. We're happy to help.
Warm regards,
[[:m:Feminism and Folklore 2025|FNF 2025 International Team]]
::::Stay connected [[File:B&W Facebook icon.png|link=https://www.facebook.com/feminismandfolklore/|30x30px]] [[File:B&W Twitter icon.png|link=https://twitter.com/wikifolklore|30x30px]]
</div>
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १५:५०, २१ जून २०२५ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/fnf25&oldid=28891702 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== पारितोषिक क्रमांकाबाबत ==
नमस्कार, मला स्त्रीवाद आणि लोकसाहित्य यामध्ये पारितोषिक मिळाले असून त्यासाठी फॉर्म भरण्यास सांगण्यात आले आहे. त्यामध्ये एक प्रश्न - तुम्हाला कितव्या क्रमांकाचे पारितोषिक आहे असा आहे. पण मला अजून तशी कोणतीही मेल किंवा संदेश मिळालेला नाही. त्यामुळे फॉर्म भरण्यात अडचण आहे. मला ते कसे कळेल, कृपया सांगू शकाल का? धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २२:२१, २१ जून २०२५ (IST)
:@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] तसेच @[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]], नमस्कार, अजून विजेत्यांना कोणत्याही प्रकारचा संदेश देण्यात आलेला नाही. सबब वरील प्रश्न अनुत्तरित राहतोय. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:००, २१ जून २०२५ (IST)
::Please check [https://meta.wikimedia.org/wiki/Feminism_and_Folklore_2025/Results#Marathi_Wikipedia] [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०८:१५, २२ जून २०२५ (IST)
:::@[[सदस्य:Dharmadhyaksha|Dharmadhyaksha]], @[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] आणि @[[सदस्य:Vikrantkorde|Vikrantkorde]], [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] प्रकल्पाचा वरील प्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला आहे. कृपया नोंद घ्यावी.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:३१, २२ जून २०२५ (IST)
::::[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५]] या पानावर देखील सदस्यांची नावे नमूद केली आहेत.--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १२:०१, २२ जून २०२५ (IST)
::::माहितीसाठी धन्यवाद. फॉर्ममध्ये तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा पर्याय दिलेला नाही. काय करावे? कृपया मार्गदर्शन कराल का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १८:३२, २२ जून २०२५ (IST)
:::::@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], @[[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] यांचे तिसरे बक्षीस आहे की उत्तेजनार्थ? कारण तिसऱ्या बक्षिसाचा पर्याय येत नाहीये. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २०:३१, २२ जून २०२५ (IST)
::::::Third prize (best article) is given to @[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]]. Sorry to type in english. [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०९:१२, २३ जून २०२५ (IST)
:::::::धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ११:५२, २३ जून २०२५ (IST)
ct8qttzjh92sldb6bkm4vt7s4tocats
भाग्यलक्ष्मी (मालिका)
0
293590
2582003
2506812
2025-06-23T08:34:47Z
Khirid Harshad
138639
2582003
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
| कार्यक्रम = भाग्यलक्ष्मी
| चित्र = Bhagyalaxmi ZM.jpg
| लोगो_चित्र_शीर्षक =
| उपशीर्षक =
| प्रकार =
| निर्मिती संस्था = विरेन प्रोडक्शन
| दिग्दर्शक = विरेन प्रधान
| क्रिएटीव्ह दिग्दर्शक =
| सूत्रधार =
| कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]]
| पंच =
| आवाज =
| अभिवाचक =
| थीम संगीत संगीतकार = [[निलेश मोहरीर]]
| शीर्षकगीत =
| अंतिम संगीत =
| संगीतकार =
| देश = [[भारत]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| वर्ष संख्या =
| एपिसोड संख्या = ४५४
| कार्यकारी निर्माता = अपर्णा पाडगावकर, अभिव्यक्ती पाटील
| निर्माता = [[ऋग्वेदी प्रधान]]
| सुपरवायझिंग निर्माता =
| असोसिएट निर्माता =
| सह निर्माता = स्वानंद जोशी
| कथा संकलन =
| संकलन =
| स्थळ = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| कॅमेरा =
| चालण्याचा वेळ = सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
| वाहिनी = [[झी मराठी]]
| चित्र प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| पहिला भाग =
| प्रथम प्रसारण = २८ एप्रिल २०१०
| शेवटचे प्रसारण = ८ ऑक्टोबर २०११
| आधी = [[कुंकू (मालिका)|कुंकू]]
| नंतर = [[एकाच ह्या जन्मी जणू]]
| सारखे =
}}
'''भाग्यलक्ष्मी''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
== कलाकार ==
* [[नेहा पेंडसे]] - काशी / बबली
* [[प्रिया बेर्डे]] - जयश्री
* [[विनय आपटे]] - श्रीकांत
* [[विक्रम गोखले]] - सुदामा
* [[सुरेखा कुडची]] - कामिनी
* विवेक राऊत - संजय
* सुनील शेंडे - धनाजी
* केतन क्षीरसागर - सूर्या
* अशित आंबेकर - भाऊ
* संध्या म्हात्रे - गोदा
* श्रीरंग देशमुख - नामदेव
* गुरुराज अवधानी - बाप्पाजी
* अतुल कासवा - बाबा कदम
* अनिल गवस - जंत्रे
* प्रभाकर कर्ले - साळवी
* स्वानंद जोशी - गुरव
* निशा परुळेकर - कोयना
* [[वर्षा दांदळे]]
* [[मिताली मयेकर]]
* [[ऋग्वेदी प्रधान]]
* संजीवनी समेळ
* ओंकार कर्वे
* ज्योत्स्ना दास
* अरुण भडसावळे
== टीआरपी ==
{| class="wikitable sortable" style="text-align:center"
! rowspan="2" | आठवडा
! rowspan="2" | वर्ष
! rowspan="2" | TAM TVT
! colspan="2" | क्रमांक
! rowspan="2" | संदर्भ
|-
! महाराष्ट्र/गोवा
! भारत
|-
|आठवडा २९
|२०१०
|०.७१
|३
|१००
|
|-
|आठवडा ३३
|२०१०
|०.७२
|४
|९४
|
|-
|आठवडा ६
|२०११
|०.८४
|६
|९१
|<ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 06 (06/02/2011-12/02/2011)|archive-url=https://web.archive.org/web/20120615063220/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=06/02/2011&endperiod=12/02/2011|archive-date=2012-06-15|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=06/02/2011&endperiod=12/02/2011}}</ref>
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{झी मराठी संध्या. ७.३०च्या मालिका}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
ernvobuqapt4ti2cqzzd24so4p3axy7
भारताची जनगणना २०११
0
296619
2581980
2437450
2025-06-23T05:24:24Z
2409:40C2:201C:9C9D:8000:0:0:0
2581980
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट जनगणना
| नाव = २०११ भारताची जनगणना
| लोगो =
| लोगो_आकार =
| लोगो_मथळा =
| चित्र =
| चित्र_आकार =
| चित्र_मथळा = भारताच्या राष्ट्रपती [[प्रतिभाताई पाटील]] जनगणना आयुक्त सी. चंद्रमौली यांच्याकडून २०११ च्या जनगणनेचा अहवाल स्विकारताना
| पूर्वीची_जनगणना = भारताची जनगणना २००१
| पूर्वीचे_जनगणना_वर्ष = २००१
| जनगणना_वर्ष = २०१०-२०११
| पुढील_जनगणना = भारताची जनगणना २०२२
| पुढील_जनगणना_वर्ष = २०२२
| राज्य =
| देश = [[भारत]]
| विषय१ =
| विषय२ =
| विषय३ =
| विषय४ =
| विषय५ =
| विषय६ =
| विषय७ =
| विषय८ =
| विषय९ =
| विषय१० =
| अधिकार =
| संकेतस्थळ =
| लोकसंख्या = १,२१०,८५४,९७७
| टक्के_बदल = १७.६४% {{increase}}
| पूर्वीची_लोकसंख्या =
| सर्वाधिक_लोकसंख्या = [[उत्तर प्रदेश]] (१९९,८१२,३४१)
| सर्वात_कमी_लोकसंख्या = [[लक्षद्वीप]] (६४,४७३)
| साक्षरता = ७४.०४%
| लिंग_गुणोत्तर = ९४३
| अतिरिक्त_माहिती_संज्ञा१ =
| अतिरिक्त_माहिती१ =
| अतिरिक्त_माहिती_संज्ञा२ =
| अतिरिक्त_माहिती२ =
| अतिरिक्त_माहिती_संज्ञा३ =
| अतिरिक्त_माहिती३ =
| अतिरिक्त_माहिती_संज्ञा४ =
| अतिरिक्त_माहिती४ =
}}
[[चित्र:Stamp of India - 2011 - Colnect 259244 - Census Of India.jpeg|इवलेसे]]
'''२०११ची भारताची जनगणना''' म्हणजेच '''१५ वी भारतीय जनगणना''' दोन टप्प्यांतकरण्यात आली, घरांची यादी आणि लोकसंख्या गणना. १ एप्रिल २०१० पासून घरांची यादी बनवण्याचा टप्पा सुरू झाला आणि त्यात सर्व इमारतींची माहिती गोळा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात [[राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी]] (NPR-National Population Register) साठी माहिती देखील संकलित करण्यात आली होती, ज्याचा वापर सर्व नोंदणीकृत भारतीय रहिवाशांना [[भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण]]<nowiki/>द्वारे (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) १२ - अंकी विशिष्ट ओळख क्रमांक ([[आधार (ओळखक्रमांक योजना)]]) जारी करण्यासाठी केला जाईल. दुसरा लोकसंख्या गणनेचा टप्पा ९ ते २८ फेब्रुवारी २०११ दरम्यान आयोजित करण्यात आला होता. भारतात २०११ मध्ये पहिल्यांदाच बायोमेट्रिक माहिती गोळा करण्यात आली होती. ३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या १७.७%च्या दशकातील वाढीसह १.२१ अब्ज झाली होती. प्रौढ साक्षरतेत दहा वर्षात ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली. ''''आमची जनगणना, आमचे भविष्य'''' असे या जनगणनेचे ब्रीदवाक्य होते.
२८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या, जनगणनेमध्ये ६४० जिल्हे, ५,९२४ उपजिल्हे, ७,९३५ शहरे आणि ६००,०००हून अधिक गावे समाविष्ट आहेत. एकूण २.७ दशलक्ष अधिकाऱ्यांनी ७,९३५ शहरे आणि ६००,००० गावांमधील घरांना भेट दिली, लिंग, धर्म, शिक्षण आणि व्यवसायानुसार लोकसंख्येचे वर्गीकरण केले. या उपक्रमाची किंमत अंदाजे ₹२,२०० कोटी (US$२९० दशलक्ष) – प्रति व्यक्ती $०.५० पेक्षा कमी आहे, प्रति व्यक्ती $४.६ च्या अंदाजे जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.दर १० वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या या जनगणनेला भारताचे विशाल क्षेत्र आणि संस्कृतीची विविधता आणि त्यात सहभागी मनुष्यबळाचा विरोध लक्षात घेता मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला.
[[भारतीय जनता पक्ष]], [[अकाली दल]], [[शिवसेना]] आणि अण्णा [[द्रविड मुन्नेट्र कळगम|द्रविड मुन्नेत्र कळघम]] या विरोधी पक्षांसह [[लालू प्रसाद यादव]] आणि [[मुलायम सिंह यादव|मुलायमसिंग यादव]] अशा अनेक सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांच्या मागणीनंतर जनगणनेमध्ये जातींच्या माहितीचा समावेश करण्यात आला. १९३१ मध्ये ब्रिटिश राजवटीत शेवटची जातीबद्दलची माहिती गोळा करण्यात आली होती. सुरुवातीच्या जनगणनेच्या वेळी, लोक सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी त्यांच्या जातीच्या स्थितीची अतिशयोक्ती करत आणि सरकारी लाभ मिळविण्याच्या अपेक्षेने लोकांनी आता ती कमी करणे अपेक्षित आहे. भारतातील "[[इतर मागास वर्ग|इतर मागासवर्गीय वर्ग]]" (ओबीसी)ची नेमकी लोकसंख्या शोधण्यासाठी ८० वर्षांनंतर (शेवटची १९३१ मध्ये) प्रथमच २०११ मध्ये जात-आधारित जनगणना केली जाईल, अशी आधी चर्चाही होती. हे नंतर स्वीकारले गेले आणि सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना २०११ आयोजित करण्यात आली ज्याचे पहिले निष्कर्ष ३ जुलै २०१५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री [[अरुण जेटली]] यांनी उघड केले. १९८० च्या मंडल आयोगाच्या अहवालात ओबीसी लोकसंख्या ५२% सांगण्यात आली होती, तर २००६ च्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन (NSSO)च्या सर्वेक्षणात ओबीसी लोकसंख्या ४१% सांगण्यात आली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://articles.timesofindia.indiatimes.com/2006-11-01/india/27792478_1_obc-count-obc-numbers-nsso|title=OBc count: 52 or 41%? - Times Of India|date=2013-12-03|website=web.archive.org|access-date=2021-12-22|archive-date=2013-12-03|archive-url=https://web.archive.org/web/20131203020047/http://articles.timesofindia.indiatimes.com/2006-11-01/india/27792478_1_obc-count-obc-numbers-nsso|url-status=dead}}</ref>
स्वातंत्र्योत्तर भारतात जातिसंख्येचे एकच उदाहरण आहे. विविध खालच्या जातींच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे मूल्यांकन करण्यासाठी [[केरळ]] सरकारने १९६८ मध्ये केरळमध्ये [[ईएमएस नंबुद्रीपाद]] यांनी याचे आयोजन केले होते. या जनगणनेला १९६८ चे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण असे संबोधण्यात आले आणि परिणाम केरळच्या राजपत्रात, १९७१ मध्ये प्रकाशित करण्यात आले.
== जनगणना ==
सी. एम. चंद्रमौली हे २०११ च्या भारतीय जनगणनेसाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते. जनगणनेची माहिती १६ भाषांमध्ये गोळा करण्यात आला आणि प्रशिक्षण पुस्तिका १८ भाषांमध्ये तयार करण्यात आली. २०११ मध्ये, भारत आणि [[बांगलादेश|बांग्लादेश]] यांनी त्यांच्या सीमेवरील क्षेत्रांची पहिली संयुक्त जनगणना देखील केली. जनगणना दोन टप्प्यात झाली. पहिला, घरांची यादीचा टप्पा, १ एप्रिल २०१० रोजी सुरू झाला आणि त्यात सर्व इमारती आणि जनगणनेच्या घरांविषयी माहिती गोळा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठीही माहिती संकलित करण्यात आली. दुसरा, लोकसंख्या गणनेचा टप्पा, ९ ते २८ फेब्रुवारी २०११ या कालावधीत देशभर आयोजित करण्यात आला. साथीच्या रोगांचे निर्मूलन, विविध प्रकारच्या रोगांवर उपचार करण्यासाठी अधिक प्रभावी औषधांची उपलब्धता आणि राहणीमानात सुधारणा ही भारतातील या दशकातील उच्च लोकसंख्येच्या वाढीची मुख्य कारणे होती.
२०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या '''१,२१,०८,५४,९७७''' (एक अब्ज एकवीस करोड आठ लाख चोपन्न हजार नऊशे सत्याहत्तर) होती. २००१ पासून भारताने त्याच्या लोकसंख्येमध्ये १८१.५ दशलक्ष जोडले, जे [[ब्राझील|ब्राझीलच्या]] लोकसंख्येपेक्षा थोडे कमी आहे. जगाच्या पृष्ठभागाच्या २.४% क्षेत्रासह भारताची लोकसंख्या १७.५% आहे. उत्तर प्रदेश हे अंदाजे २०० दशलक्ष लोकसंख्येचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. निम्म्याहून अधिक लोकसंख्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या सहा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये राहते. १.२१ अब्ज भारतीयांपैकी ८३३ दशलक्ष (६८.८४%) ग्रामीण भागात राहतात तर ३७७ दशलक्ष लोक शहरी भागात राहतात. भारतातील ४५३.६ दशलक्ष लोक स्थलांतरित आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या ३७.८% आहे.
भारतामध्ये [[हिंदू धर्म]], [[इस्लाम धर्म|इस्लाम]], [[बौद्ध धर्म|बौद्ध]], [[शीख धर्म|शीख]] आणि [[जैन धर्म]] यांसारख्या अनेक धर्मांचे निवासस्थान आहे, तसेच अनेक स्वदेशी धर्म आणि आदिवासी धर्मांचे घर आहे जे अनेक शतकांपासून प्रमुख धर्मांसोबत पाळले जात आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण कुटुंबांची संख्या २४८.८ दशलक्ष आहे. त्यापैकी २०२.४ दशलक्ष हिंदू, ३१.२ दशलक्ष मुस्लिम, ६.३ दशलक्ष ख्रिश्चन, ४.१ दशलक्ष शीख आणि १.९ दशलक्ष जैन आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात सुमारे ३.०१ दशलक्ष [[प्रार्थनास्थळ|प्रार्थनास्थळे]] होती.
जनगणनेतील तात्पुरती माहिती ३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध करण्यात आली (आणि २० मे २०१३ रोजी अद्यतनित करण्यात आली). २०११ मध्ये भारतातील लोकसंख्येच्या जनगणनेमध्ये प्रथमच [[तृतीयपंथी]] लोकसंख्येची गणना करण्यात आली. २०११ मध्ये लोकसंख्येचे एकूण लिंग गुणोत्तर दर १,००० पुरुषांमागे ९४३ स्त्रिया होते. भारतातील तृतीयपंथीची अधिकृत संख्या ४९०,००० आहे.
सुरुवातीपासूनच, भारताची जनगणनेत भारतातील लोकांनी व्यक्त केलेल्या धार्मिक संबंधांबद्दल माहिती गोळा आणि प्रकाशित करण्यात आली आहे. खरे तर, भारतीय लोकसंख्येचे हे वैविध्यपूर्ण आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य एकत्रित करणारे एकमेव साधन म्हणजे लोकसंख्येची जनगणना आहे.
==राज्य निहाय लोकसंख्या==
२०११ च्या जनगणनेच्यावेळी भारतात २८ राज्ये व ७ [[केंद्रशासित प्रदेश]] होती. जनगणनेमध्ये ६४० जिल्हे, ५,९२४ उपजिल्हे, ७,९३५ शहरे आणि ६००,०००हून अधिक गावे समाविष्ट आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश हे होते तर सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्किम राज्याची होती. लक्षद्वीप हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेश होता. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://censusindia.gov.in/2011-common/census_2011.html|title=Census of India Website : Office of the Registrar General & Census Commissioner, India|website=censusindia.gov.in|access-date=2021-12-22}}</ref>
{| class="wikitable sortable"
|+भारताच्या लोकसंख्येचे राज्य निहाय विवरण
!क्रमांक
![[राज्य]] / [[केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित]] प्रदेश
![[राजधानी]]
!प्रकार
![[लोकसंख्या]]
!एकूण लोकसंख्येच्या %
![[पुरुष]]
![[स्त्री|स्त्रिया]]
![[लिंग गुणोत्तर]]
![[साक्षरता]] (%)
!ग्रामीण लोकसंख्या
!शहरी लोकसंख्या
![[क्षेत्रफळ]] (कि.मी.)
![[लोकसंख्येची घनता|घनता]] (१/कि.मी.)
!दशकातील वाढ % (२००१-२०११)
|-
|१
|[[उत्तर प्रदेश]]
|[[लखनौ]]
|राज्य
|१९९,८१२,३४१
|१६.५
|१०४,४८०,५१०
|९५,३३१,८३१
|९१२
|६७.६८
|१५५,१११,०२२
|४४,४७०,४५५
|२४०,९२८
|८२८
|२०.१०%
|-
|२
|[[महाराष्ट्र]]
|[[मुंबई]]
|राज्य
|११२,३७४,३३३
|९.२८
|५८,२४३,०५६
|५४,१३१,२७७
|९२९
|८२.३४
|६१,५४५,४४१
|५०,८२७,५३१
|३०७,७१३
|३६५
|१६.००%
|-
|३
|[[बिहार]]
|[[पाटणा]]
|राज्य
|१०४,०९९,४५२
|८.६
|५४,२७८,१५७
|४९,८२१,२९५
|९१८
|६१.८
|९२,०७५,०२८
|११,७२९,६०९
|९४,१६३
|१,१०२
|२५.१०%
|-
|४
|[[पश्चिम बंगाल]]
|[[कोलकाता]]
|राज्य
|९१,२७६,११५
|७.५४
|४६,८०९,०२७
|४४,४६७,०८८
|९५०
|७६.२६
|६२,२१३,६७६
|२९,१३४,०६०
|८८,७५२
|१,०३०
|१३.९०%
|-
|५
|[[आंध्र प्रदेश]]
|[[हैद्राबाद|हैदराबाद]]
|राज्य
|८४,५८०,७७७
|६.९९
|४२,४४२,१४६
|४२,१३८,६३१
|९९३
|६७.०२
|५६,३६१,७०२
|२८,२१९,०७५
|२७५,०४५
|३०८
|१०.९८%
|-
|६
|[[मध्य प्रदेश]]
|[[भोपाळ]]
|राज्य
|७२,६२६,८०९
|६
|३७,६१२,३०६
|३५,०१४,५०३
|९३१
|६९.३२
|५२,५३७,८९९
|२०,०५९,६६६
|३०८,२४५
|२३६
|२०.३०%
|-
|७
|[[तमिळनाडू]]
|[[चेन्नई]]
|राज्य
|७२,१४७,०३०
|५.९६
|३६,१३७,९७५
|३६,००९,०५५
|९९६
|८०.०९
|३७,१८९,२२९
|३४,९४९,७२९
|१३०,०५८
|५५५
|१५.६०%
|-
|८
|[[राजस्थान]]
|[[जयपूर]]
|राज्य
|६८,५४८,४३७
|५.६६
|३५,५५०,९९७
|३२,९९७,४४०
|९२८
|६६.११
|५१,५४०,२३६
|१७,०८०,७७६
|३४२,२३९
|२०१
|२१.४०%
|-
|९
|[[कर्नाटक]]
|[[बेंगळुरू]]
|राज्य
|६१,०९५,२९७
|५.०५
|३०,९६६,६५७
|३०,१२८,६४०
|९७३
|७५.३६
|३७,५५२,५२९
|२३,५७८,१७५
|१९१,७९१
|३१९
|१५.७०%
|-
|१०
|[[गुजरात]]
|[[गांधीनगर]]
|राज्य
|६०,४३९,६९२
|४.९९
|३१,४९१,२६०
|२८,९४८,४३२
|९१९
|७८.०३
|३४,६७०,८१७
|२५,७१२,८११
|१९६,०२४
|३०८
|१९.२०%
|-
|११
|[[ओडिशा]]
|[[भुवनेश्वर]]
|राज्य
|४१,९७४,२१८
|३.४७
|२१,२१२,१३६
|२०,७६२,०८२
|९७९
|७२.८७
|३४,९५१,२३४
|६,९९६,१२४
|१५५,७०७
|२६९
|१४.००%
|-
|१२
|[[केरळ]]
|[[तिरुवनंतपुरम]]
|राज्य
|३३,४०६,०६१
|२.७६
|१६,०२७,४१२
|१७,३७८,६४९
|१,०८४
|९४
|१७,४४५,५०६
|१५,९३२,१७१
|३८,८६३
|८५९
|४.९०%
|-
|१३
|[[झारखंड]]
|[[रांची]]
|राज्य
|३२,९८८,१३४
|२.७२
|१६,९३०,३१५
|१६,०५७,८१९
|९४८
|६६.४१
|२५,०३६,९४६
|७,९२९,२९२
|७९,७१४
|४१४
|२२.३०%
|-
|१४
|[[आसाम]]
|[[दिसपूर]]
|राज्य
|३१,२०५,५७६
|२.५८
|१५,९३९,४४३
|१५,२६६,१३३
|९५८
|७२.१९
|२६,७८०,५२६
|४,३८८,७५६
|७८,४३८
|३९७
|१६.९०%
|-
|१५
|[[पंजाब]]
|[[चंदिगढ|चंदीगड]]
|राज्य
|२७,७४३,३३८
|२.२९
|१४,६३९,४६५
|१३,१०३,८७३
|८९५
|७५.८४
|१७,३१६,८००
|१०,३८७,४३६
|५०,३६२
|५५०
|१३.७०%
|-
|१६
|[[छत्तीसगढ]]
|[[रायपूर]]
|राज्य
|२५,५४५,१९८
|२.११
|१२,८३२,८९५
|१२,७१२,३०३
|९९१
|७०.२८
|१९,६०३,६५८
|५,९३६,५३८
|१३५,१९१
|१८९
|२२.६०%
|-
|१७
|[[हरियाणा]]
|[[चंदिगढ|चंदीगड]]
|राज्य
|२५,३५१,४६२
|२.०९
|१३,४९४,७३४
|११,८५६,७२८
|८७९
|७५.५५
|१६,५३१,४९३
|८,८२१,५८८
|४४,२१२
|५७३
|१९.९०%
|-
|१८
|[[दिल्ली]]
|[[दिल्ली]]
|केंद्रशासित प्रदेश
|१६,७८७,९४१
|१.३९
|८,८८७,३२६
|७,८००,६१५
|८६८
|८६.२१
|९४४,७२७
|१२,९०५,७८०
|१,४८४
|११,२९७
|२१%
|-
| rowspan="2" |१९
| rowspan="2" |[[जम्मू आणि काश्मीर]]
|[[जम्मू]] (हिवाळा)
| rowspan="2" |राज्य
| rowspan="2" |१२,५४१,३०२
| rowspan="2" |१.०४
| rowspan="2" |६,६४०,६६२
| rowspan="2" |५,९००,६४०
| rowspan="2" |८८९
| rowspan="2" |६७.१६
| rowspan="2" |९,१३४,८२०
| rowspan="2" |३,४१४,१०६
| rowspan="2" |२२२,२३६
| rowspan="2" |५६
| rowspan="2" |२३.७०%
|-
|[[श्रीनगर]] (उन्हाळा)
|-
|२०
|[[उत्तराखंड]]
|[[देहरादून|देहरादून]]
|राज्य
|१०,०८६,२९२
|०.८३
|५,१३७,७७३
|४,९४८,५१९
|९६३
|७९.६३
|७,०२५,५८३
|३,०९१,१६९
|५३,४८३
|१८९
|१९.२०%
|-
|२१
|[[हिमाचल प्रदेश]]
|[[शिमला]]
|राज्य
|६,८६४,६०२
|०.५७
|३,४८१,८७३
|३,३८२,७२९
|९७२
|८२.८
|६,१६७,८०५
|६८८,७०४
|५५,६७३
|१२३
|१२.८०%
|-
|२२
|[[त्रिपुरा]]
|[[आगरताळा|आगरतळा]]
|राज्य
|३,६७३,९१७
|०.३
|१,८७४,३७६
|१,७९९,५४१
|९६०
|८७.२२
|२,७१०,०५१
|९६०,९८१
|१०,४८६
|३५०
|१४.७०%
|-
|२३
|[[मेघालय]]
|[[शिलाँग]]
|राज्य
|२,९६६,८८९
|०.२५
|१,४९१,८३२
|१,४७५,०५७
|९८९
|७४.४३
|२,३६८,९७१
|५९५,०३६
|२२,४२९
|१३२
|२७.८०%
|-
|२४
|[[मणिपूर]]
|[[इंफाळ]]
|राज्य
|२,७२१,७५६
|०.२१
|१,२९०,१७१
|१,२८०,२१९
|९९२
|७९.२१
|१,८९९,६२४
|८२२,१३२
|२२,३२७
|१२२
|१८.७०%
|-
|२५
|[[नागालॅंड]]
|[[कोहिमा]]
|राज्य
|१,९७८,५०२
|०.१६
|१,०२४,६४९
|९५३,८५३
|९३१
|७९.५५
|१,४०६,८६१
|५७३,७४१
|१६,५७९
|११९
|−०.५%
|-
|२६
|[[गोवा]]
|[[पणजी]]
|राज्य
|१,४५८,५४५
|०.१२
|७३९,१४०
|७१९,४०५
|९७३
|८८.७
|५५१,४१४
|९०६,३०९
|३,७०२
|३९४
|८.२०%
|-
|२७
|[[अरुणाचल प्रदेश]]
|[[इटानगर]]
|राज्य
|१,३८३,७२७
|०.११
|७१३,९१२
|६६९,८१५
|९३८
|६५.३८
|१,०६९,१६५
|३१३,४४६
|८३,७४३
|१७
|२५.९०%
|-
|२८
|[[पुदुच्चेरी]]
|[[पुदुच्चेरी शहर|पाँडिचेरी]]
|केंद्रशासित प्रदेश
|१,२४७,९५३
|०.१
|६१२,५११
|६३५,४४२
|१,०३७
|८५.८५
|३९४,३४१
|८५०,१२३
|४७९
|२,५९८
|२७.७०%
|-
|२९
|[[मिझोरम]]
|[[ऐझॉल]]
|राज्य
|१,०९७,२०६
|०.०९
|५५५,३३९
|५४१,८६७
|९७६
|९१.३३
|५२९,०३७
|५६१,९९७
|२१,०८१
|५२
|२२.८०%
|-
|३०
|[[चंदिगढ]]
|[[चंदिगढ|चंदीगड]]
|केंद्रशासित प्रदेश
|१,०५५,४५०
|०.०९
|५८०,६६३
|४७४,७८७
|८१८
|८६.०५
|२९,००४
|१,०२५,६८२
|११४
|९,२५२
|१७.१०%
|-
|३१
|[[सिक्किम]]
|[[गंगटोक]]
|राज्य
|६१०,५७७
|०.०५
|३२३,०७०
|२८७,५०७
|८९०
|८१.४२
|४५५,९६२
|१५१,७२६
|७,०९६
|८६
|१२.४०%
|-
|३२
|[[अंदमान आणि निकोबार]]
|[[पोर्ट ब्लेअर]]
|केंद्रशासित प्रदेश
|३८०,५८१
|०.०३
|२०२,८७१
|१७७,७१०
|८७६
|८६.६३
|२४४,४११
|१३५,५३३
|८,२४९
|४६
|६.७०%
|-
|३३
|[[दादरा आणि नगर-हवेली]]
|[[सिल्वासा]]
|केंद्रशासित प्रदेश
|३४३,७०९
|०.०३
|१९३,७६०
|१४९,९४९
|७७४
|७६.२४
|१८३,०२४
|१५९,८२९
|४९१
|६९८
|५५.५०%
|-
|३४
|[[दमण आणि दीव]]
|[[दमण]]
|केंद्रशासित प्रदेश
|२४३,२४७
|०.०२
|१५०,३०१
|९२,९४६
|६१८
|८७.१
|६०,३३१
|१८२,५८०
|११२
|२,१६९
|५३.५०%
|-
|३५
|[[लक्षद्वीप]]
|[[कवरत्ती]]
|केंद्रशासित प्रदेश
|६४,४७३
|०.०१
|३३,१२३
|३१,३५०
|९४६
|९१.८५
|१४,१२१
|५०,३०८
|३२
|२,०१३
|६.२०%
|-
!'''''एकूण'''''
|'''''भारत'''''
|[[नवी दिल्ली|'''''नवी दिल्ली''''']]
!'''''३५'''''
|'''''१,२१०,८५४,९७७'''''
|'''''१००'''''
|'''''६२३,७२४,२४८'''''
|'''''५८६,४६९,१७४'''''
|'''''९४३'''''
|'''''७४.०४'''''
|'''''८३३,०८७,६६२'''''
|'''''३७७,१०५,७६०'''''
|'''''३,२८७,२४०'''''
|'''''३८२'''''
|'''''१७.६४%'''''
|}
==धर्म निहाय लोकसंख्या विवरण==
भारत सरकारने २५ ऑगस्ट २०१५ रोजी २०११ च्या भारतीय जनगणनेतील धार्मिक माहिती प्रकाशित केली. हिंदू ७९.८% (९६६.३ [[दशलक्ष]]) आहेत तर शीख लोकसंख्येच्या १.७२% (२०.८ दशलक्ष) आहेत, भारतात १४.२३% (१७२.२ दशलक्ष) मुस्लिम आहेत. आणि ख्रिश्चन २.३०% (२८.७ दशलक्ष) आहेत. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात ५७,२६४ पारशी आहेत. २०११ च्या जनगणनेत प्रथमच "कोणताही धर्म नाही" (निधर्मी) श्रेणी जोडण्यात आली. २०११ च्या जनगणनेमध्ये भारतातील २.८७ दशलक्ष लोक "कोणताही धर्म नाही" या श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले होते, हे भारताच्या १.२१ अब्ज लोकसंख्येपैकी ०.२४% आहेत. भारतात असे सहा धर्म आहेत ज्यांना "राष्ट्रीय अल्पसंख्याक" दर्जा देण्यात आला आहे - [[मुस्लिम]], [[ख्रिश्चन]], [[शीख]], [[जैन धर्म|जैन]], [[बौद्ध]] आणि [[पारशी]]. भारतात [[सुन्नी इस्लाम|सुन्नी]], [[शिया इस्लाम|शिया]], बोहरा, आगाखानी आणि [[अहमदिया]] हे इस्लामचे पंथ म्हणून ओळखले गेले. २०११ च्या जनगणनेनुसार, सहा प्रमुख धर्म- हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन हे भारताच्या १.२१ अब्ज लोकसंख्येपैकी ९९.४% पेक्षा जास्त आहेत, तर "इतर अन्य धर्माचे अनुयायांची" संख्या ८.२ दशलक्ष आहे. इतर धर्मांमध्ये, सहा धर्म- ४.९५७ दशलक्ष सरना , १.०२६ दशलक्ष [[गोंड]], ५०६,००० सारी, अरुणाचल प्रदेशात डोनी-पोलो (३०२,०००), मणिपूरमध्ये सनमाहि (२२२,०००), खासी (१३८,०००) मेघालयात. देशात सर्वाधिक [[नास्तिकता|नास्तिक]] ९,६५२ महाराष्ट्रात आहेत, त्यानंतर केरळचा क्रमांक लागतो.
;
{| class="wikitable sortable"
|+भारताची धार्मिक लोकसंख्या
!धर्म
!लोकसंख्या
!भारताच्या एकूण लोकसंख्येच्या
!राज्य बहुसंख्य
![[साक्षरता]]
![[लिंग गुणोत्तर]]
!कार्य सहभाग (२०११)
|-
|[[हिंदू धर्म|हिंदू]] ([[File:Om.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Om.svg|16x16अंश]])
|९६६,२५७,३५३
|७९.८%
|२५
|७३.३%
|९३९
|४१.०%
|-
|[[इस्लाम]] ([[File:Star_and_Crescent.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Star_and_Crescent.svg|18x18अंश]])
|१७२,२४५,१५८
|१४.२%
|२
|६८.५%
|९५१
|३२.६%
|-
|[[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]] ([[File:Christian_cross.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Christian_cross.svg|17x17अंश]])
|२७,८१९,५८८
|२.३%
|४
|८४.५%
|१०२३
|४१.९%
|-
|[[शीख धर्म|शिख]] ([[File:Khanda.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Khanda.svg|19x19अंश]])
|२०,८३३,११६
|१.७२%
|१
|७५.४%
|९०३
|३६.३%
|-
|[[बौद्ध धर्म|बौद्ध]] ([[File:Dharma_Wheel.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Dharma_Wheel.svg|18x18अंश]])
|८,४४२,९७२
|०.७%
|०
|८१.३%
|९६५
|४३.१%
|-
|[[जैन धर्म|जैन]] ([[File:Jainism.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Jainism.svg|33x33अंश]])
|४,४५१,७५३
|०.३७%
|०
|९४.९%
|९५४
|३५.५%
|-
|अन्य धर्म
|७,९३७,७३४
|०.६७%
|०
| rowspan="2" | -
| rowspan="2" |९५९
| rowspan="2" | -
|-
|कोणताही धर्म सांगितलेला नाही
|२,८६७,३०३
|०.२४%
|०
|-
|'''''एकूण'''''
|'''''१,२१०,८५४,९७७'''''
|'''''१००%'''''
|'''''३५'''''
|'''''७४.०४%'''''
|'''''९४३'''''
|'''''३९.७९%'''''
|}
;
{| class="wikitable sortable" style="margin:auto;"
|+धर्म निहाय भारताच्या लोकसंख्येतील बदल (१९५१–२०११)
|- style="text-align: center;"
!
! लोकसंख्या <br>% '''१९५१'''
! लोकसंख्या<br>% '''१९६१'''
! लोकसंख्या <br>% '''१९७१'''
! लोकसंख्या<br>% '''१९८१'''
! लोकसंख्या <br>% '''१९९१'''
! लोकसंख्या <br>% '''२००१'''
! लोकसंख्या<br>% '''२०११'''<ref name="census_2011_religion">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.censusindia.gov.in/2011census/C-01/DDW00C-01%20MDDS.XLS |title=Population by religious community - 2011 |publisher=Office of the Registrar General & Census Commissioner |work=2011 Census of India |accessdate=25 August 2015 |archiveurl=https://web.archive.org/web/20150825155850/http://www.censusindia.gov.in/2011census/C-01/DDW00C-01%20MDDS.XLS |archivedate=25 August 2015}}</ref>
|-
! style="background:OrangeRed;" | [[हिंदू]]
| ८४.१% || ८३.४५% || ८२ .७३% || ८२ .३०% || ८१.५३% || ८०.४६% || ७९.८०%
|-
! style="background:Green;" | [[इस्लाम]]
| ९.८% || १०.६९% || ११.२ १% || ११.७५% || १२ .६१% || १३.४३% ||१४.२ ३%
|-
! style="background:DodgerBlue;" | [[ख्रिश्चन]]
| २.३% || २ .४४% || २ .६०% || २ .४४% || २ .३२ % || २ .३४% || २ .३०%
|-
! style="background:DarkKhaki;" | [[शीख]]
| १.७९% || १.७९% || १.८९% || १.९२ % || १.९४% || १.८७% || १.७२ %
|-
! style="background:Gold;" | [[बौद्ध]]
| ०.७४% || ०.७४% || ०.७०% || ०.७०% || ०.७७% || ०.७७% || ०.७०%
|-
! style="background:Brown;" | [[जैन]]
| ०.४६% || ०.४६% || ०.४८% || ०.४७% || ०.४०% || ०.४१% || ०.३७%
|-
! style="background:Wheat;" | [[पारशी धर्म|पारसी]]
| ०.१३% || ०.०९% || ०.०९% || ०.०९% || ०.०८% || ०.०६% || n/a
|-
! style="background:GreenYellow;" | अन्य धर्म / धर्म विहीन
| ०.८% || ०.४३% || ०.४१% || ०.४२ % || ०.४४% || ०.७२ % || ०.९%
|}
२०११ मध्ये हिंदू लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण ०.७ टक्के बिंदूने घटले आहे; २००१-२०११ या दशकात शीख लोकसंख्येचे प्रमाण ०.२ टक्के बिंदूने आणि बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण ०.१ टक्के बिंदूने ने घटले आहे. एकूण लोकसंख्येमध्ये मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण ०.८ टक्के बिंदूने ने वाढले आहे. ख्रिश्चन आणि जैन यांच्या प्रमाणामध्ये कोणताही विशेष बदल झालेला नाही. २००१-२०११ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर १७.७% होता. त्याच कालावधीत विविध धार्मिक समुदायांच्या लोकसंख्येचा वाढीचा दर हिंदूं: १६.८%; मुस्लिम: २४.६%; ख्रिश्चन: १५.५%; शीख: ८.४%; बौद्ध: ६.१% आणि जैन: ५.४%. प्रमाणे होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://pib.gov.in/newsite/printrelease.aspx?relid=126326|title=RGI releases Census 2011 data on Population by Religious Communities|website=pib.gov.in|access-date=2021-12-22}}</ref>
== भाषा ==
[[हिंदी भाषा|हिंदी]] ही भारताच्या उत्तर भागात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतीय जनगणनेत "हिंदी"ची "हिंदी भाषा"ची शक्य तितकी विस्तृत व्याख्या घेतली जाते. २०११ च्या जनगणनेनुसार, ५७.१% भारतीय लोकसंख्येला हिंदी येते, ज्यामध्ये ४३.६३% भारतीय लोकांनी हिंदी ही त्यांची [[मातृभाषा]] म्हणून घोषित केली आहे. भिली/भिलोडी ही १०.४ दशलक्ष भाषिकांसह सर्वाधिक बोलली जाणारी अनुसूचित नसलेली भाषा होती, त्यानंतर २.९ दशलक्ष भाषिकांसह [[गोंडी भाषा|गोंडीचा]] क्रमांक लागतो. २०११ च्या जनगणनेत भारतातील ९६.७१% लोक २२ अनुसूचित भाषांपैकी एक त्यांची मातृभाषा म्हणून बोलतात. भारतातील द्विभाषिकांची संख्या ३१४.९ दशलक्ष आहे, जी २०११ मधील भारताच्या लोकसंख्येच्या २६% आहे. भारतीय लोकसंख्येपैकी ७% त्रिभाषी आहे. हिंदी, बंगाली भाषिक हे भारतातील सर्वात कमी बहुभाषिक गट आहेत.
{| class="wikitable sortable"
|+भारतातील भाषिकांच्या संख्येनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा (२०११ जनगणना)
![[भाषा]]
!प्रथम भाषा म्हणून बोलणारे
!एकूण लोकसंख्येच्या प्रथम भाषा म्हणून बोलणाऱ्यांची टक्केवारी
!द्वितीय भाषा म्हणून बोलणारे
!तृतीय भाषा म्हणून बोलणारे
!एकूण भाषिक
!एकूण भाषिकांची एकूण लोकसंख्येतील टक्केवारी
|-
|[[हिंदी भाषा|हिंदी]]
|५२८,३४७,१९३
|४३.६३
|१३९,२०७,१८०
|२४,०००,०००
|६९२,०००,०००
|५७.१
|-
|[[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]
|२५९,६७८
|०.०२
|८३,१२५,२२१
|४६,०००,०००
|१२९,०००,०००
|१०.६
|-
|[[बंगाली भाषा|बंगाली]]
|९७,२३७,६६९
|८.३
|९,०३७,२२२
|१,०००,०००
|१०७,०००,०००
|८.९
|-
|[[मराठी भाषा|मराठी]]
|८३,०२६,६८०
|७.०९
|१३,०००,०००
|३,०००,०००
|९९,०००,०००
|८.२
|-
|[[तेलुगू भाषा|तेलुगु]]
|८१,१२७,७४०
|६.९३
|१२,०००,०००
|१,०००,०००
|९५,०००,०००
|७.८
|-
|[[तमिळ भाषा|तमिळ]]
|६९,०२६,८८१
|५.८९
|७,०००,०००
|१,०००,०००
|७७,०००,०००
|६.३
|-
|[[गुजराती भाषा|गुजराती]]
|५५,४९२,५५४
|४.७४
|४,०००,०००
|१,०००,०००
|६०,०००,०००
|५
|-
|[[उर्दू भाषा|उर्दू]]
|५०,७७२,६३१
|४.३४
|११,०००,०००
|१,०००,०००
|६३,०००,०००
|५.२
|-
|[[कन्नड भाषा|कन्नड]]
|४३,७०६,५१२
|३.७३
|१४,०००,०००
|१,०००,०००
|५९,०००,०००
|४.९४
|-
|[[ओडिआ भाषा|ओडिया]]
|३७,५२१,३२४
|३.२
|५,०००,०००
|३९०,०००
|४३,०००,०००
|३.५६
|-
|[[मलयाळम भाषा|मल्याळम]]
|३४,८३८,८१९
|२.९७
|५००,०००
|२१०,०००
|३६,०००,०००
|२.९
|-
|[[पंजाबी भाषा|पंजाबी]]
|३३,१२४,७२६
|२.८३
|२,२३०,०००
|७२०,०००
|३६,६००,०००
|३
|-
|[[संस्कृत भाषा|संस्कृत]]
|२४,८२१
|<०.०१
|१,२३०,०००
|१,९६०,०००
|३,१९०,०००
|०.१९
|}
==[[साक्षरता]]==
७ वर्षांवरील कोणीही ज्याला समजून कोणतीही भाषा वाचता आणि लिहिता येते, त्याला साक्षर मानले जात असे. १९९१ पूर्वीच्या जनगणनेत, ५ वर्षांखालील मुलांना निरक्षर मानले जात असे. संपूर्ण लोकसंख्येचा विचार करून साक्षरता दराला "ढोबळ साक्षरता दर" असे संबोधले जाते आणि ७ वर्षे व त्यावरील लोकसंख्या विचारात घेतल्यास त्याला "प्रभावी साक्षरता दर" असे संबोधले जाते. प्रभावी साक्षरता दर एकूण ७४.०४% पर्यंत वाढला असून ८२.१४% पुरुष आणि ६५.४६% महिला साक्षर आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.census2011.co.in/|title=Census 2011 India|website=www.census2011.co.in|access-date=2021-12-22}}</ref>
{| class="wikitable" style="margin: 1em auto 1em auto;"
|-
! style="text-align:center; vertical-align:bottom;"|अ.क्र.
! style="text-align:center; vertical-align:bottom;"| जनगणना वर्ष
! style="text-align:center; vertical-align:bottom;"|एकूण (%)
! style="text-align:center; vertical-align:bottom;"|पुरुष (%)
! style="text-align:center; vertical-align:bottom;"|स्त्रिया (%)
|- valign="top"
| style="text-align:center;"|१ || style="text-align:center;" |१९०१ || style="text-align:right;" |५.३५ || style="text-align:right;" |९.८३ || style="text-align:right;" |०.६०
|- valign="top"
| style="text-align:center;"|२ || style="text-align:center;" |१९११ || style="text-align:right;" |५.९२ || style="text-align:right;" |१०.५६ || style="text-align:right;" |१.०५
|- valign="top"
| style="text-align:center;"|३ || style="text-align:center;" |१९२१ || style="text-align:right;" |७.१६ || style="text-align:right;" |१२.२१ || style="text-align:right;" |१.८१
|- valign="top"
| style="text-align:center;"|४ || style="text-align:center;" |१९३१ || style="text-align:right;" |९.५० || style="text-align:right;" |१५.५९ || style="text-align:right;" |२.९३
|- valign="top"
| style="text-align:center;"|५ || style="text-align:center;" |१९४१ || style="text-align:right;" |१६.१० || style="text-align:right;" |२४.९० || style="text-align:right;" |७.३०
|- valign="top"
| style="text-align:center;"|६ || style="text-align:center;" |१९५१ || style="text-align:right;" |१६.६७ || style="text-align:right;" |२४.९५ || style="text-align:right;" |९.४५
|- valign="top"
| style="text-align:center;"|७ || style="text-align:center;" |१९६१ || style="text-align:right;" |२४.०२ || style="text-align:right;" |३४.४४ || style="text-align:right;" |१२.९५
|- valign="top"
| style="text-align:center;"|८ || style="text-align:center;" |१९७१ || style="text-align:right;" |२९.४५ || style="text-align:right;" |३९.४५ || style="text-align:right;" |१८.६९
|- valign="top"
| style="text-align:center;"|९ || style="text-align:center;" |१९८१ || style="text-align:right;" |३६.२३ || style="text-align:right;" |४६.८९ || style="text-align:right;" |२४.८२
|- valign="top"
| style="text-align:center;"|१० || style="text-align:center;" |१९९१ || style="text-align:right;" |४२.८४ || style="text-align:right;" |५२.७४ || style="text-align:right;" |३२.१७
|- valign="top"
| style="text-align:center;"|११ || style="text-align:center;" |२००१ || style="text-align:right;" |६४.८३ || style="text-align:right;" |७५.२६ || style="text-align:right;" |५३.६७
|- valign="top"
| style="text-align:center;"|१२ || style="text-align:center;" |२०११ || style="text-align:right;" |७४.०४ || style="text-align:right;" |८२.१४ || style="text-align:right;" |६५.४६
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{Commonscat|Census of India, २०११|{{लेखनाव}}
*[http://www.censusindia.gov.in/ भारतीय जनगणना २००१] - भारतीय शासनाचे अधिकृत संकेतस्थळ
[[वर्ग:इ.स. २०११]]
[[वर्ग:भारतातील जनगणना]]
g80tos067bnn9dt2b79a6c8ao79a7te
2581981
2581980
2025-06-23T05:27:41Z
2409:40C2:201C:9C9D:8000:0:0:0
2581981
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट जनगणना
| नाव = २०११ भारताची जनगणना
| लोगो =
| लोगो_आकार =
| लोगो_मथळा =
| चित्र =
| चित्र_आकार =
| चित्र_मथळा = भारताच्या राष्ट्रपती [[प्रतिभाताई पाटील]] जनगणना आयुक्त सी. चंद्रमौली यांच्याकडून २०११ च्या जनगणनेचा अहवाल स्विकारताना
| पूर्वीची_जनगणना = भारताची जनगणना २००१
| पूर्वीचे_जनगणना_वर्ष = २००१
| जनगणना_वर्ष = २०१०-२०११
| पुढील_जनगणना = भारताची जनगणना २०२२
| पुढील_जनगणना_वर्ष = २०२२
| राज्य =
| देश = [[भारत]]
| विषय१ =
| विषय२ =
| विषय३ =
| विषय४ =
| विषय५ =
| विषय६ =
| विषय७ =
| विषय८ =
| विषय९ =
| विषय१० =
| अधिकार =
| संकेतस्थळ =
| लोकसंख्या = १,२१०,८५४,९७७
| टक्के_बदल = १७.६४% {{increase}}
| पूर्वीची_लोकसंख्या =
| सर्वाधिक_लोकसंख्या = [[उत्तर प्रदेश]] (१९९,८१२,३४१)
| सर्वात_कमी_लोकसंख्या = [[लक्षद्वीप]] (६४,४७३)
| साक्षरता = ७४.०४%
| लिंग_गुणोत्तर = ९४३
| अतिरिक्त_माहिती_संज्ञा१ =
| अतिरिक्त_माहिती१ =
| अतिरिक्त_माहिती_संज्ञा२ =
| अतिरिक्त_माहिती२ =
| अतिरिक्त_माहिती_संज्ञा३ =
| अतिरिक्त_माहिती३ =
| अतिरिक्त_माहिती_संज्ञा४ =
| अतिरिक्त_माहिती४ =
}}
[[चित्र:Stamp of India - 2011 - Colnect 259244 - Census Of India.jpeg|इवलेसे]]
'''२०११ची भारताची जनगणना''' म्हणजेच '''१५ वी भारतीय जनगणना''' दोन टप्प्यांतकरण्यात आली, घरांची यादी आणि लोकसंख्या गणना. १ एप्रिल २०१० पासून घरांची यादी बनवण्याचा टप्पा सुरू झाला आणि त्यात सर्व इमारतींची माहिती गोळा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात [[राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी]] (NPR-National Population Register) साठी माहिती देखील संकलित करण्यात आली होती, ज्याचा वापर सर्व नोंदणीकृत भारतीय रहिवाशांना [[भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण]]<nowiki/>द्वारे (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) १२ - अंकी विशिष्ट ओळख क्रमांक ([[आधार (ओळखक्रमांक योजना)|आधार क्रमांक]]) जारी करण्यासाठी केला जाईल. दुसरा लोकसंख्या गणनेचा टप्पा ९ ते २८ फेब्रुवारी २०११ दरम्यान आयोजित करण्यात आला होता. भारतात २०११ मध्ये पहिल्यांदाच बायोमेट्रिक माहिती गोळा करण्यात आली होती. ३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या १७.७%च्या दशकातील वाढीसह १.२१ अब्ज झाली होती. प्रौढ साक्षरतेत दहा वर्षात ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली. ''''आमची जनगणना, आमचे भविष्य'''' असे या जनगणनेचे ब्रीदवाक्य होते.
२८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या, जनगणनेमध्ये ६४० जिल्हे, ५,९२४ उपजिल्हे, ७,९३५ शहरे आणि ६००,०००हून अधिक गावे समाविष्ट आहेत. एकूण २.७ दशलक्ष अधिकाऱ्यांनी ७,९३५ शहरे आणि ६००,००० गावांमधील घरांना भेट दिली, लिंग, धर्म, शिक्षण आणि व्यवसायानुसार लोकसंख्येचे वर्गीकरण केले. या उपक्रमाची किंमत अंदाजे ₹२,२०० कोटी (US$२९० दशलक्ष) – प्रति व्यक्ती $०.५० पेक्षा कमी आहे, प्रति व्यक्ती $४.६ च्या अंदाजे जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.दर १० वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या या जनगणनेला भारताचे विशाल क्षेत्र आणि संस्कृतीची विविधता आणि त्यात सहभागी मनुष्यबळाचा विरोध लक्षात घेता मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला.
[[भारतीय जनता पक्ष]], [[अकाली दल]], [[शिवसेना]] आणि अण्णा [[द्रविड मुन्नेट्र कळगम|द्रविड मुन्नेत्र कळघम]] या विरोधी पक्षांसह [[लालू प्रसाद यादव]] आणि [[मुलायम सिंह यादव|मुलायमसिंग यादव]] अशा अनेक सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांच्या मागणीनंतर जनगणनेमध्ये जातींच्या माहितीचा समावेश करण्यात आला. १९३१ मध्ये ब्रिटिश राजवटीत शेवटची जातीबद्दलची माहिती गोळा करण्यात आली होती. सुरुवातीच्या जनगणनेच्या वेळी, लोक सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी त्यांच्या जातीच्या स्थितीची अतिशयोक्ती करत आणि सरकारी लाभ मिळविण्याच्या अपेक्षेने लोकांनी आता ती कमी करणे अपेक्षित आहे. भारतातील "[[इतर मागास वर्ग|इतर मागासवर्गीय वर्ग]]" (ओबीसी)ची नेमकी लोकसंख्या शोधण्यासाठी ८० वर्षांनंतर (शेवटची १९३१ मध्ये) प्रथमच २०११ मध्ये जात-आधारित जनगणना केली जाईल, अशी आधी चर्चाही होती. हे नंतर स्वीकारले गेले आणि सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना २०११ आयोजित करण्यात आली ज्याचे पहिले निष्कर्ष ३ जुलै २०१५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री [[अरुण जेटली]] यांनी उघड केले. १९८० च्या मंडल आयोगाच्या अहवालात ओबीसी लोकसंख्या ५२% सांगण्यात आली होती, तर २००६ च्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन (NSSO)च्या सर्वेक्षणात ओबीसी लोकसंख्या ४१% सांगण्यात आली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://articles.timesofindia.indiatimes.com/2006-11-01/india/27792478_1_obc-count-obc-numbers-nsso|title=OBc count: 52 or 41%? - Times Of India|date=2013-12-03|website=web.archive.org|access-date=2021-12-22|archive-date=2013-12-03|archive-url=https://web.archive.org/web/20131203020047/http://articles.timesofindia.indiatimes.com/2006-11-01/india/27792478_1_obc-count-obc-numbers-nsso|url-status=dead}}</ref>
स्वातंत्र्योत्तर भारतात जातिसंख्येचे एकच उदाहरण आहे. विविध खालच्या जातींच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे मूल्यांकन करण्यासाठी [[केरळ]] सरकारने १९६८ मध्ये केरळमध्ये [[ईएमएस नंबुद्रीपाद]] यांनी याचे आयोजन केले होते. या जनगणनेला १९६८ चे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण असे संबोधण्यात आले आणि परिणाम केरळच्या राजपत्रात, १९७१ मध्ये प्रकाशित करण्यात आले.
== जनगणना ==
सी. एम. चंद्रमौली हे २०११ च्या भारतीय जनगणनेसाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते. जनगणनेची माहिती १६ भाषांमध्ये गोळा करण्यात आला आणि प्रशिक्षण पुस्तिका १८ भाषांमध्ये तयार करण्यात आली. २०११ मध्ये, भारत आणि [[बांगलादेश|बांग्लादेश]] यांनी त्यांच्या सीमेवरील क्षेत्रांची पहिली संयुक्त जनगणना देखील केली. जनगणना दोन टप्प्यात झाली. पहिला, घरांची यादीचा टप्पा, १ एप्रिल २०१० रोजी सुरू झाला आणि त्यात सर्व इमारती आणि जनगणनेच्या घरांविषयी माहिती गोळा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठीही माहिती संकलित करण्यात आली. दुसरा, लोकसंख्या गणनेचा टप्पा, ९ ते २८ फेब्रुवारी २०११ या कालावधीत देशभर आयोजित करण्यात आला. साथीच्या रोगांचे निर्मूलन, विविध प्रकारच्या रोगांवर उपचार करण्यासाठी अधिक प्रभावी औषधांची उपलब्धता आणि राहणीमानात सुधारणा ही भारतातील या दशकातील उच्च लोकसंख्येच्या वाढीची मुख्य कारणे होती.
२०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या '''१,२१,०८,५४,९७७''' (एक अब्ज एकवीस करोड आठ लाख चोपन्न हजार नऊशे सत्याहत्तर) होती. २००१ पासून भारताने त्याच्या लोकसंख्येमध्ये १८१.५ दशलक्ष जोडले, जे [[ब्राझील|ब्राझीलच्या]] लोकसंख्येपेक्षा थोडे कमी आहे. जगाच्या पृष्ठभागाच्या २.४% क्षेत्रासह भारताची लोकसंख्या १७.५% आहे. उत्तर प्रदेश हे अंदाजे २०० दशलक्ष लोकसंख्येचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. निम्म्याहून अधिक लोकसंख्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या सहा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये राहते. १.२१ अब्ज भारतीयांपैकी ८३३ दशलक्ष (६८.८४%) ग्रामीण भागात राहतात तर ३७७ दशलक्ष लोक शहरी भागात राहतात. भारतातील ४५३.६ दशलक्ष लोक स्थलांतरित आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या ३७.८% आहे.
भारतामध्ये [[हिंदू धर्म]], [[इस्लाम धर्म|इस्लाम]], [[बौद्ध धर्म|बौद्ध]], [[शीख धर्म|शीख]] आणि [[जैन धर्म]] यांसारख्या अनेक धर्मांचे निवासस्थान आहे, तसेच अनेक स्वदेशी धर्म आणि आदिवासी धर्मांचे घर आहे जे अनेक शतकांपासून प्रमुख धर्मांसोबत पाळले जात आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण कुटुंबांची संख्या २४८.८ दशलक्ष आहे. त्यापैकी २०२.४ दशलक्ष हिंदू, ३१.२ दशलक्ष मुस्लिम, ६.३ दशलक्ष ख्रिश्चन, ४.१ दशलक्ष शीख आणि १.९ दशलक्ष जैन आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात सुमारे ३.०१ दशलक्ष [[प्रार्थनास्थळ|प्रार्थनास्थळे]] होती.
जनगणनेतील तात्पुरती माहिती ३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध करण्यात आली (आणि २० मे २०१३ रोजी अद्यतनित करण्यात आली). २०११ मध्ये भारतातील लोकसंख्येच्या जनगणनेमध्ये प्रथमच [[तृतीयपंथी]] लोकसंख्येची गणना करण्यात आली. २०११ मध्ये लोकसंख्येचे एकूण लिंग गुणोत्तर दर १,००० पुरुषांमागे ९४३ स्त्रिया होते. भारतातील तृतीयपंथीची अधिकृत संख्या ४९०,००० आहे.
सुरुवातीपासूनच, भारताची जनगणनेत भारतातील लोकांनी व्यक्त केलेल्या धार्मिक संबंधांबद्दल माहिती गोळा आणि प्रकाशित करण्यात आली आहे. खरे तर, भारतीय लोकसंख्येचे हे वैविध्यपूर्ण आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य एकत्रित करणारे एकमेव साधन म्हणजे लोकसंख्येची जनगणना आहे.
==राज्य निहाय लोकसंख्या==
२०११ च्या जनगणनेच्यावेळी भारतात २८ राज्ये व ७ [[केंद्रशासित प्रदेश]] होती. जनगणनेमध्ये ६४० जिल्हे, ५,९२४ उपजिल्हे, ७,९३५ शहरे आणि ६००,०००हून अधिक गावे समाविष्ट आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश हे होते तर सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्किम राज्याची होती. लक्षद्वीप हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेश होता. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://censusindia.gov.in/2011-common/census_2011.html|title=Census of India Website : Office of the Registrar General & Census Commissioner, India|website=censusindia.gov.in|access-date=2021-12-22}}</ref>
{| class="wikitable sortable"
|+भारताच्या लोकसंख्येचे राज्य निहाय विवरण
!क्रमांक
![[राज्य]] / [[केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित]] प्रदेश
![[राजधानी]]
!प्रकार
![[लोकसंख्या]]
!एकूण लोकसंख्येच्या %
![[पुरुष]]
![[स्त्री|स्त्रिया]]
![[लिंग गुणोत्तर]]
![[साक्षरता]] (%)
!ग्रामीण लोकसंख्या
!शहरी लोकसंख्या
![[क्षेत्रफळ]] (कि.मी.)
![[लोकसंख्येची घनता|घनता]] (१/कि.मी.)
!दशकातील वाढ % (२००१-२०११)
|-
|१
|[[उत्तर प्रदेश]]
|[[लखनौ]]
|राज्य
|१९९,८१२,३४१
|१६.५
|१०४,४८०,५१०
|९५,३३१,८३१
|९१२
|६७.६८
|१५५,१११,०२२
|४४,४७०,४५५
|२४०,९२८
|८२८
|२०.१०%
|-
|२
|[[महाराष्ट्र]]
|[[मुंबई]]
|राज्य
|११२,३७४,३३३
|९.२८
|५८,२४३,०५६
|५४,१३१,२७७
|९२९
|८२.३४
|६१,५४५,४४१
|५०,८२७,५३१
|३०७,७१३
|३६५
|१६.००%
|-
|३
|[[बिहार]]
|[[पाटणा]]
|राज्य
|१०४,०९९,४५२
|८.६
|५४,२७८,१५७
|४९,८२१,२९५
|९१८
|६१.८
|९२,०७५,०२८
|११,७२९,६०९
|९४,१६३
|१,१०२
|२५.१०%
|-
|४
|[[पश्चिम बंगाल]]
|[[कोलकाता]]
|राज्य
|९१,२७६,११५
|७.५४
|४६,८०९,०२७
|४४,४६७,०८८
|९५०
|७६.२६
|६२,२१३,६७६
|२९,१३४,०६०
|८८,७५२
|१,०३०
|१३.९०%
|-
|५
|[[आंध्र प्रदेश]]
|[[हैद्राबाद|हैदराबाद]]
|राज्य
|८४,५८०,७७७
|६.९९
|४२,४४२,१४६
|४२,१३८,६३१
|९९३
|६७.०२
|५६,३६१,७०२
|२८,२१९,०७५
|२७५,०४५
|३०८
|१०.९८%
|-
|६
|[[मध्य प्रदेश]]
|[[भोपाळ]]
|राज्य
|७२,६२६,८०९
|६
|३७,६१२,३०६
|३५,०१४,५०३
|९३१
|६९.३२
|५२,५३७,८९९
|२०,०५९,६६६
|३०८,२४५
|२३६
|२०.३०%
|-
|७
|[[तमिळनाडू]]
|[[चेन्नई]]
|राज्य
|७२,१४७,०३०
|५.९६
|३६,१३७,९७५
|३६,००९,०५५
|९९६
|८०.०९
|३७,१८९,२२९
|३४,९४९,७२९
|१३०,०५८
|५५५
|१५.६०%
|-
|८
|[[राजस्थान]]
|[[जयपूर]]
|राज्य
|६८,५४८,४३७
|५.६६
|३५,५५०,९९७
|३२,९९७,४४०
|९२८
|६६.११
|५१,५४०,२३६
|१७,०८०,७७६
|३४२,२३९
|२०१
|२१.४०%
|-
|९
|[[कर्नाटक]]
|[[बेंगळुरू]]
|राज्य
|६१,०९५,२९७
|५.०५
|३०,९६६,६५७
|३०,१२८,६४०
|९७३
|७५.३६
|३७,५५२,५२९
|२३,५७८,१७५
|१९१,७९१
|३१९
|१५.७०%
|-
|१०
|[[गुजरात]]
|[[गांधीनगर]]
|राज्य
|६०,४३९,६९२
|४.९९
|३१,४९१,२६०
|२८,९४८,४३२
|९१९
|७८.०३
|३४,६७०,८१७
|२५,७१२,८११
|१९६,०२४
|३०८
|१९.२०%
|-
|११
|[[ओडिशा]]
|[[भुवनेश्वर]]
|राज्य
|४१,९७४,२१८
|३.४७
|२१,२१२,१३६
|२०,७६२,०८२
|९७९
|७२.८७
|३४,९५१,२३४
|६,९९६,१२४
|१५५,७०७
|२६९
|१४.००%
|-
|१२
|[[केरळ]]
|[[तिरुवनंतपुरम]]
|राज्य
|३३,४०६,०६१
|२.७६
|१६,०२७,४१२
|१७,३७८,६४९
|१,०८४
|९४
|१७,४४५,५०६
|१५,९३२,१७१
|३८,८६३
|८५९
|४.९०%
|-
|१३
|[[झारखंड]]
|[[रांची]]
|राज्य
|३२,९८८,१३४
|२.७२
|१६,९३०,३१५
|१६,०५७,८१९
|९४८
|६६.४१
|२५,०३६,९४६
|७,९२९,२९२
|७९,७१४
|४१४
|२२.३०%
|-
|१४
|[[आसाम]]
|[[दिसपूर]]
|राज्य
|३१,२०५,५७६
|२.५८
|१५,९३९,४४३
|१५,२६६,१३३
|९५८
|७२.१९
|२६,७८०,५२६
|४,३८८,७५६
|७८,४३८
|३९७
|१६.९०%
|-
|१५
|[[पंजाब]]
|[[चंदिगढ|चंदीगड]]
|राज्य
|२७,७४३,३३८
|२.२९
|१४,६३९,४६५
|१३,१०३,८७३
|८९५
|७५.८४
|१७,३१६,८००
|१०,३८७,४३६
|५०,३६२
|५५०
|१३.७०%
|-
|१६
|[[छत्तीसगढ]]
|[[रायपूर]]
|राज्य
|२५,५४५,१९८
|२.११
|१२,८३२,८९५
|१२,७१२,३०३
|९९१
|७०.२८
|१९,६०३,६५८
|५,९३६,५३८
|१३५,१९१
|१८९
|२२.६०%
|-
|१७
|[[हरियाणा]]
|[[चंदिगढ|चंदीगड]]
|राज्य
|२५,३५१,४६२
|२.०९
|१३,४९४,७३४
|११,८५६,७२८
|८७९
|७५.५५
|१६,५३१,४९३
|८,८२१,५८८
|४४,२१२
|५७३
|१९.९०%
|-
|१८
|[[दिल्ली]]
|[[दिल्ली]]
|केंद्रशासित प्रदेश
|१६,७८७,९४१
|१.३९
|८,८८७,३२६
|७,८००,६१५
|८६८
|८६.२१
|९४४,७२७
|१२,९०५,७८०
|१,४८४
|११,२९७
|२१%
|-
| rowspan="2" |१९
| rowspan="2" |[[जम्मू आणि काश्मीर]]
|[[जम्मू]] (हिवाळा)
| rowspan="2" |राज्य
| rowspan="2" |१२,५४१,३०२
| rowspan="2" |१.०४
| rowspan="2" |६,६४०,६६२
| rowspan="2" |५,९००,६४०
| rowspan="2" |८८९
| rowspan="2" |६७.१६
| rowspan="2" |९,१३४,८२०
| rowspan="2" |३,४१४,१०६
| rowspan="2" |२२२,२३६
| rowspan="2" |५६
| rowspan="2" |२३.७०%
|-
|[[श्रीनगर]] (उन्हाळा)
|-
|२०
|[[उत्तराखंड]]
|[[देहरादून|देहरादून]]
|राज्य
|१०,०८६,२९२
|०.८३
|५,१३७,७७३
|४,९४८,५१९
|९६३
|७९.६३
|७,०२५,५८३
|३,०९१,१६९
|५३,४८३
|१८९
|१९.२०%
|-
|२१
|[[हिमाचल प्रदेश]]
|[[शिमला]]
|राज्य
|६,८६४,६०२
|०.५७
|३,४८१,८७३
|३,३८२,७२९
|९७२
|८२.८
|६,१६७,८०५
|६८८,७०४
|५५,६७३
|१२३
|१२.८०%
|-
|२२
|[[त्रिपुरा]]
|[[आगरताळा|आगरतळा]]
|राज्य
|३,६७३,९१७
|०.३
|१,८७४,३७६
|१,७९९,५४१
|९६०
|८७.२२
|२,७१०,०५१
|९६०,९८१
|१०,४८६
|३५०
|१४.७०%
|-
|२३
|[[मेघालय]]
|[[शिलाँग]]
|राज्य
|२,९६६,८८९
|०.२५
|१,४९१,८३२
|१,४७५,०५७
|९८९
|७४.४३
|२,३६८,९७१
|५९५,०३६
|२२,४२९
|१३२
|२७.८०%
|-
|२४
|[[मणिपूर]]
|[[इंफाळ]]
|राज्य
|२,७२१,७५६
|०.२१
|१,२९०,१७१
|१,२८०,२१९
|९९२
|७९.२१
|१,८९९,६२४
|८२२,१३२
|२२,३२७
|१२२
|१८.७०%
|-
|२५
|[[नागालॅंड]]
|[[कोहिमा]]
|राज्य
|१,९७८,५०२
|०.१६
|१,०२४,६४९
|९५३,८५३
|९३१
|७९.५५
|१,४०६,८६१
|५७३,७४१
|१६,५७९
|११९
|−०.५%
|-
|२६
|[[गोवा]]
|[[पणजी]]
|राज्य
|१,४५८,५४५
|०.१२
|७३९,१४०
|७१९,४०५
|९७३
|८८.७
|५५१,४१४
|९०६,३०९
|३,७०२
|३९४
|८.२०%
|-
|२७
|[[अरुणाचल प्रदेश]]
|[[इटानगर]]
|राज्य
|१,३८३,७२७
|०.११
|७१३,९१२
|६६९,८१५
|९३८
|६५.३८
|१,०६९,१६५
|३१३,४४६
|८३,७४३
|१७
|२५.९०%
|-
|२८
|[[पुदुच्चेरी]]
|[[पुदुच्चेरी शहर|पाँडिचेरी]]
|केंद्रशासित प्रदेश
|१,२४७,९५३
|०.१
|६१२,५११
|६३५,४४२
|१,०३७
|८५.८५
|३९४,३४१
|८५०,१२३
|४७९
|२,५९८
|२७.७०%
|-
|२९
|[[मिझोरम]]
|[[ऐझॉल]]
|राज्य
|१,०९७,२०६
|०.०९
|५५५,३३९
|५४१,८६७
|९७६
|९१.३३
|५२९,०३७
|५६१,९९७
|२१,०८१
|५२
|२२.८०%
|-
|३०
|[[चंदिगढ]]
|[[चंदिगढ|चंदीगड]]
|केंद्रशासित प्रदेश
|१,०५५,४५०
|०.०९
|५८०,६६३
|४७४,७८७
|८१८
|८६.०५
|२९,००४
|१,०२५,६८२
|११४
|९,२५२
|१७.१०%
|-
|३१
|[[सिक्किम]]
|[[गंगटोक]]
|राज्य
|६१०,५७७
|०.०५
|३२३,०७०
|२८७,५०७
|८९०
|८१.४२
|४५५,९६२
|१५१,७२६
|७,०९६
|८६
|१२.४०%
|-
|३२
|[[अंदमान आणि निकोबार]]
|[[पोर्ट ब्लेअर]]
|केंद्रशासित प्रदेश
|३८०,५८१
|०.०३
|२०२,८७१
|१७७,७१०
|८७६
|८६.६३
|२४४,४११
|१३५,५३३
|८,२४९
|४६
|६.७०%
|-
|३३
|[[दादरा आणि नगर-हवेली]]
|[[सिल्वासा]]
|केंद्रशासित प्रदेश
|३४३,७०९
|०.०३
|१९३,७६०
|१४९,९४९
|७७४
|७६.२४
|१८३,०२४
|१५९,८२९
|४९१
|६९८
|५५.५०%
|-
|३४
|[[दमण आणि दीव]]
|[[दमण]]
|केंद्रशासित प्रदेश
|२४३,२४७
|०.०२
|१५०,३०१
|९२,९४६
|६१८
|८७.१
|६०,३३१
|१८२,५८०
|११२
|२,१६९
|५३.५०%
|-
|३५
|[[लक्षद्वीप]]
|[[कवरत्ती]]
|केंद्रशासित प्रदेश
|६४,४७३
|०.०१
|३३,१२३
|३१,३५०
|९४६
|९१.८५
|१४,१२१
|५०,३०८
|३२
|२,०१३
|६.२०%
|-
!'''''एकूण'''''
|'''''भारत'''''
|[[नवी दिल्ली|'''''नवी दिल्ली''''']]
!'''''३५'''''
|'''''१,२१०,८५४,९७७'''''
|'''''१००'''''
|'''''६२३,७२४,२४८'''''
|'''''५८६,४६९,१७४'''''
|'''''९४३'''''
|'''''७४.०४'''''
|'''''८३३,०८७,६६२'''''
|'''''३७७,१०५,७६०'''''
|'''''३,२८७,२४०'''''
|'''''३८२'''''
|'''''१७.६४%'''''
|}
==धर्म निहाय लोकसंख्या विवरण==
भारत सरकारने २५ ऑगस्ट २०१५ रोजी २०११ च्या भारतीय जनगणनेतील धार्मिक माहिती प्रकाशित केली. हिंदू ७९.८% (९६६.३ [[दशलक्ष]]) आहेत तर शीख लोकसंख्येच्या १.७२% (२०.८ दशलक्ष) आहेत, भारतात १४.२३% (१७२.२ दशलक्ष) मुस्लिम आहेत. आणि ख्रिश्चन २.३०% (२८.७ दशलक्ष) आहेत. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात ५७,२६४ पारशी आहेत. २०११ च्या जनगणनेत प्रथमच "कोणताही धर्म नाही" (निधर्मी) श्रेणी जोडण्यात आली. २०११ च्या जनगणनेमध्ये भारतातील २.८७ दशलक्ष लोक "कोणताही धर्म नाही" या श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले होते, हे भारताच्या १.२१ अब्ज लोकसंख्येपैकी ०.२४% आहेत. भारतात असे सहा धर्म आहेत ज्यांना "राष्ट्रीय अल्पसंख्याक" दर्जा देण्यात आला आहे - [[मुस्लिम]], [[ख्रिश्चन]], [[शीख]], [[जैन धर्म|जैन]], [[बौद्ध]] आणि [[पारशी]]. भारतात [[सुन्नी इस्लाम|सुन्नी]], [[शिया इस्लाम|शिया]], बोहरा, आगाखानी आणि [[अहमदिया]] हे इस्लामचे पंथ म्हणून ओळखले गेले. २०११ च्या जनगणनेनुसार, सहा प्रमुख धर्म- हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन हे भारताच्या १.२१ अब्ज लोकसंख्येपैकी ९९.४% पेक्षा जास्त आहेत, तर "इतर अन्य धर्माचे अनुयायांची" संख्या ८.२ दशलक्ष आहे. इतर धर्मांमध्ये, सहा धर्म- ४.९५७ दशलक्ष सरना , १.०२६ दशलक्ष [[गोंड]], ५०६,००० सारी, अरुणाचल प्रदेशात डोनी-पोलो (३०२,०००), मणिपूरमध्ये सनमाहि (२२२,०००), खासी (१३८,०००) मेघालयात. देशात सर्वाधिक [[नास्तिकता|नास्तिक]] ९,६५२ महाराष्ट्रात आहेत, त्यानंतर केरळचा क्रमांक लागतो.
;
{| class="wikitable sortable"
|+भारताची धार्मिक लोकसंख्या
!धर्म
!लोकसंख्या
!भारताच्या एकूण लोकसंख्येच्या
!राज्य बहुसंख्य
![[साक्षरता]]
![[लिंग गुणोत्तर]]
!कार्य सहभाग (२०११)
|-
|[[हिंदू धर्म|हिंदू]] ([[File:Om.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Om.svg|16x16अंश]])
|९६६,२५७,३५३
|७९.८%
|२५
|७३.३%
|९३९
|४१.०%
|-
|[[इस्लाम]] ([[File:Star_and_Crescent.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Star_and_Crescent.svg|18x18अंश]])
|१७२,२४५,१५८
|१४.२%
|२
|६८.५%
|९५१
|३२.६%
|-
|[[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]] ([[File:Christian_cross.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Christian_cross.svg|17x17अंश]])
|२७,८१९,५८८
|२.३%
|४
|८४.५%
|१०२३
|४१.९%
|-
|[[शीख धर्म|शिख]] ([[File:Khanda.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Khanda.svg|19x19अंश]])
|२०,८३३,११६
|१.७२%
|१
|७५.४%
|९०३
|३६.३%
|-
|[[बौद्ध धर्म|बौद्ध]] ([[File:Dharma_Wheel.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Dharma_Wheel.svg|18x18अंश]])
|८,४४२,९७२
|०.७%
|०
|८१.३%
|९६५
|४३.१%
|-
|[[जैन धर्म|जैन]] ([[File:Jainism.svg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Jainism.svg|33x33अंश]])
|४,४५१,७५३
|०.३७%
|०
|९४.९%
|९५४
|३५.५%
|-
|अन्य धर्म
|७,९३७,७३४
|०.६७%
|०
| rowspan="2" | -
| rowspan="2" |९५९
| rowspan="2" | -
|-
|कोणताही धर्म सांगितलेला नाही
|२,८६७,३०३
|०.२४%
|०
|-
|'''''एकूण'''''
|'''''१,२१०,८५४,९७७'''''
|'''''१००%'''''
|'''''३५'''''
|'''''७४.०४%'''''
|'''''९४३'''''
|'''''३९.७९%'''''
|}
;
{| class="wikitable sortable" style="margin:auto;"
|+धर्म निहाय भारताच्या लोकसंख्येतील बदल (१९५१–२०११)
|- style="text-align: center;"
!
! लोकसंख्या <br>% '''१९५१'''
! लोकसंख्या<br>% '''१९६१'''
! लोकसंख्या <br>% '''१९७१'''
! लोकसंख्या<br>% '''१९८१'''
! लोकसंख्या <br>% '''१९९१'''
! लोकसंख्या <br>% '''२००१'''
! लोकसंख्या<br>% '''२०११'''<ref name="census_2011_religion">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.censusindia.gov.in/2011census/C-01/DDW00C-01%20MDDS.XLS |title=Population by religious community - 2011 |publisher=Office of the Registrar General & Census Commissioner |work=2011 Census of India |accessdate=25 August 2015 |archiveurl=https://web.archive.org/web/20150825155850/http://www.censusindia.gov.in/2011census/C-01/DDW00C-01%20MDDS.XLS |archivedate=25 August 2015}}</ref>
|-
! style="background:OrangeRed;" | [[हिंदू]]
| ८४.१% || ८३.४५% || ८२ .७३% || ८२ .३०% || ८१.५३% || ८०.४६% || ७९.८०%
|-
! style="background:Green;" | [[इस्लाम]]
| ९.८% || १०.६९% || ११.२ १% || ११.७५% || १२ .६१% || १३.४३% ||१४.२ ३%
|-
! style="background:DodgerBlue;" | [[ख्रिश्चन]]
| २.३% || २ .४४% || २ .६०% || २ .४४% || २ .३२ % || २ .३४% || २ .३०%
|-
! style="background:DarkKhaki;" | [[शीख]]
| १.७९% || १.७९% || १.८९% || १.९२ % || १.९४% || १.८७% || १.७२ %
|-
! style="background:Gold;" | [[बौद्ध]]
| ०.७४% || ०.७४% || ०.७०% || ०.७०% || ०.७७% || ०.७७% || ०.७०%
|-
! style="background:Brown;" | [[जैन]]
| ०.४६% || ०.४६% || ०.४८% || ०.४७% || ०.४०% || ०.४१% || ०.३७%
|-
! style="background:Wheat;" | [[पारशी धर्म|पारसी]]
| ०.१३% || ०.०९% || ०.०९% || ०.०९% || ०.०८% || ०.०६% || n/a
|-
! style="background:GreenYellow;" | अन्य धर्म / धर्म विहीन
| ०.८% || ०.४३% || ०.४१% || ०.४२ % || ०.४४% || ०.७२ % || ०.९%
|}
२०११ मध्ये हिंदू लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण ०.७ टक्के बिंदूने घटले आहे; २००१-२०११ या दशकात शीख लोकसंख्येचे प्रमाण ०.२ टक्के बिंदूने आणि बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण ०.१ टक्के बिंदूने ने घटले आहे. एकूण लोकसंख्येमध्ये मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण ०.८ टक्के बिंदूने ने वाढले आहे. ख्रिश्चन आणि जैन यांच्या प्रमाणामध्ये कोणताही विशेष बदल झालेला नाही. २००१-२०११ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर १७.७% होता. त्याच कालावधीत विविध धार्मिक समुदायांच्या लोकसंख्येचा वाढीचा दर हिंदूं: १६.८%; मुस्लिम: २४.६%; ख्रिश्चन: १५.५%; शीख: ८.४%; बौद्ध: ६.१% आणि जैन: ५.४%. प्रमाणे होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://pib.gov.in/newsite/printrelease.aspx?relid=126326|title=RGI releases Census 2011 data on Population by Religious Communities|website=pib.gov.in|access-date=2021-12-22}}</ref>
== भाषा ==
[[हिंदी भाषा|हिंदी]] ही भारताच्या उत्तर भागात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतीय जनगणनेत "हिंदी"ची "हिंदी भाषा"ची शक्य तितकी विस्तृत व्याख्या घेतली जाते. २०११ च्या जनगणनेनुसार, ५७.१% भारतीय लोकसंख्येला हिंदी येते, ज्यामध्ये ४३.६३% भारतीय लोकांनी हिंदी ही त्यांची [[मातृभाषा]] म्हणून घोषित केली आहे. भिली/भिलोडी ही १०.४ दशलक्ष भाषिकांसह सर्वाधिक बोलली जाणारी अनुसूचित नसलेली भाषा होती, त्यानंतर २.९ दशलक्ष भाषिकांसह [[गोंडी भाषा|गोंडीचा]] क्रमांक लागतो. २०११ च्या जनगणनेत भारतातील ९६.७१% लोक २२ अनुसूचित भाषांपैकी एक त्यांची मातृभाषा म्हणून बोलतात. भारतातील द्विभाषिकांची संख्या ३१४.९ दशलक्ष आहे, जी २०११ मधील भारताच्या लोकसंख्येच्या २६% आहे. भारतीय लोकसंख्येपैकी ७% त्रिभाषी आहे. हिंदी, बंगाली भाषिक हे भारतातील सर्वात कमी बहुभाषिक गट आहेत.
{| class="wikitable sortable"
|+भारतातील भाषिकांच्या संख्येनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा (२०११ जनगणना)
![[भाषा]]
!प्रथम भाषा म्हणून बोलणारे
!एकूण लोकसंख्येच्या प्रथम भाषा म्हणून बोलणाऱ्यांची टक्केवारी
!द्वितीय भाषा म्हणून बोलणारे
!तृतीय भाषा म्हणून बोलणारे
!एकूण भाषिक
!एकूण भाषिकांची एकूण लोकसंख्येतील टक्केवारी
|-
|[[हिंदी भाषा|हिंदी]]
|५२८,३४७,१९३
|४३.६३
|१३९,२०७,१८०
|२४,०००,०००
|६९२,०००,०००
|५७.१
|-
|[[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]
|२५९,६७८
|०.०२
|८३,१२५,२२१
|४६,०००,०००
|१२९,०००,०००
|१०.६
|-
|[[बंगाली भाषा|बंगाली]]
|९७,२३७,६६९
|८.३
|९,०३७,२२२
|१,०००,०००
|१०७,०००,०००
|८.९
|-
|[[मराठी भाषा|मराठी]]
|८३,०२६,६८०
|७.०९
|१३,०००,०००
|३,०००,०००
|९९,०००,०००
|८.२
|-
|[[तेलुगू भाषा|तेलुगु]]
|८१,१२७,७४०
|६.९३
|१२,०००,०००
|१,०००,०००
|९५,०००,०००
|७.८
|-
|[[तमिळ भाषा|तमिळ]]
|६९,०२६,८८१
|५.८९
|७,०००,०००
|१,०००,०००
|७७,०००,०००
|६.३
|-
|[[गुजराती भाषा|गुजराती]]
|५५,४९२,५५४
|४.७४
|४,०००,०००
|१,०००,०००
|६०,०००,०००
|५
|-
|[[उर्दू भाषा|उर्दू]]
|५०,७७२,६३१
|४.३४
|११,०००,०००
|१,०००,०००
|६३,०००,०००
|५.२
|-
|[[कन्नड भाषा|कन्नड]]
|४३,७०६,५१२
|३.७३
|१४,०००,०००
|१,०००,०००
|५९,०००,०००
|४.९४
|-
|[[ओडिआ भाषा|ओडिया]]
|३७,५२१,३२४
|३.२
|५,०००,०००
|३९०,०००
|४३,०००,०००
|३.५६
|-
|[[मलयाळम भाषा|मल्याळम]]
|३४,८३८,८१९
|२.९७
|५००,०००
|२१०,०००
|३६,०००,०००
|२.९
|-
|[[पंजाबी भाषा|पंजाबी]]
|३३,१२४,७२६
|२.८३
|२,२३०,०००
|७२०,०००
|३६,६००,०००
|३
|-
|[[संस्कृत भाषा|संस्कृत]]
|२४,८२१
|<०.०१
|१,२३०,०००
|१,९६०,०००
|३,१९०,०००
|०.१९
|}
==[[साक्षरता]]==
७ वर्षांवरील कोणीही ज्याला समजून कोणतीही भाषा वाचता आणि लिहिता येते, त्याला साक्षर मानले जात असे. १९९१ पूर्वीच्या जनगणनेत, ५ वर्षांखालील मुलांना निरक्षर मानले जात असे. संपूर्ण लोकसंख्येचा विचार करून साक्षरता दराला "ढोबळ साक्षरता दर" असे संबोधले जाते आणि ७ वर्षे व त्यावरील लोकसंख्या विचारात घेतल्यास त्याला "प्रभावी साक्षरता दर" असे संबोधले जाते. प्रभावी साक्षरता दर एकूण ७४.०४% पर्यंत वाढला असून ८२.१४% पुरुष आणि ६५.४६% महिला साक्षर आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.census2011.co.in/|title=Census 2011 India|website=www.census2011.co.in|access-date=2021-12-22}}</ref>
{| class="wikitable" style="margin: 1em auto 1em auto;"
|-
! style="text-align:center; vertical-align:bottom;"|अ.क्र.
! style="text-align:center; vertical-align:bottom;"| जनगणना वर्ष
! style="text-align:center; vertical-align:bottom;"|एकूण (%)
! style="text-align:center; vertical-align:bottom;"|पुरुष (%)
! style="text-align:center; vertical-align:bottom;"|स्त्रिया (%)
|- valign="top"
| style="text-align:center;"|१ || style="text-align:center;" |१९०१ || style="text-align:right;" |५.३५ || style="text-align:right;" |९.८३ || style="text-align:right;" |०.६०
|- valign="top"
| style="text-align:center;"|२ || style="text-align:center;" |१९११ || style="text-align:right;" |५.९२ || style="text-align:right;" |१०.५६ || style="text-align:right;" |१.०५
|- valign="top"
| style="text-align:center;"|३ || style="text-align:center;" |१९२१ || style="text-align:right;" |७.१६ || style="text-align:right;" |१२.२१ || style="text-align:right;" |१.८१
|- valign="top"
| style="text-align:center;"|४ || style="text-align:center;" |१९३१ || style="text-align:right;" |९.५० || style="text-align:right;" |१५.५९ || style="text-align:right;" |२.९३
|- valign="top"
| style="text-align:center;"|५ || style="text-align:center;" |१९४१ || style="text-align:right;" |१६.१० || style="text-align:right;" |२४.९० || style="text-align:right;" |७.३०
|- valign="top"
| style="text-align:center;"|६ || style="text-align:center;" |१९५१ || style="text-align:right;" |१६.६७ || style="text-align:right;" |२४.९५ || style="text-align:right;" |९.४५
|- valign="top"
| style="text-align:center;"|७ || style="text-align:center;" |१९६१ || style="text-align:right;" |२४.०२ || style="text-align:right;" |३४.४४ || style="text-align:right;" |१२.९५
|- valign="top"
| style="text-align:center;"|८ || style="text-align:center;" |१९७१ || style="text-align:right;" |२९.४५ || style="text-align:right;" |३९.४५ || style="text-align:right;" |१८.६९
|- valign="top"
| style="text-align:center;"|९ || style="text-align:center;" |१९८१ || style="text-align:right;" |३६.२३ || style="text-align:right;" |४६.८९ || style="text-align:right;" |२४.८२
|- valign="top"
| style="text-align:center;"|१० || style="text-align:center;" |१९९१ || style="text-align:right;" |४२.८४ || style="text-align:right;" |५२.७४ || style="text-align:right;" |३२.१७
|- valign="top"
| style="text-align:center;"|११ || style="text-align:center;" |२००१ || style="text-align:right;" |६४.८३ || style="text-align:right;" |७५.२६ || style="text-align:right;" |५३.६७
|- valign="top"
| style="text-align:center;"|१२ || style="text-align:center;" |२०११ || style="text-align:right;" |७४.०४ || style="text-align:right;" |८२.१४ || style="text-align:right;" |६५.४६
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{Commonscat|Census of India, २०११|{{लेखनाव}}
*[http://www.censusindia.gov.in/ भारतीय जनगणना २००१] - भारतीय शासनाचे अधिकृत संकेतस्थळ
[[वर्ग:इ.स. २०११]]
[[वर्ग:भारतातील जनगणना]]
bpris8rapn0j9lx86t4a0lv9ng0al2z
सन मराठी
0
297010
2581815
2578759
2025-06-22T14:22:51Z
103.185.174.251
/* प्रसारित कार्यक्रम */
2581815
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी
|नाव = सन मराठी
|चित्र =
|चित्रसाईज =
|चित्रमाहिती =
|चित्र२ =
|चित्र२साईज =
|चित्र२माहिती =
|सुरुवात = १७ ऑक्टोबर २०२१
|शेवटचे_प्रसारण =
|चित्र_प्रकार =
|प्रेक्षक_संख्या =
|प्रेक्षक_संख्या_सध्या =
|प्रेक्षक_संख्या_माहिती =
|नेटवर्क =
|मालक = सन समूह
|ब्रीदवाक्य = सोहळा नात्यांचा
|देश = [[भारत]]
|प्रसारण क्षेत्र =
|मुख्यालय = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
|जुने नाव =
|बदललेले नाव =
|भगिनी वाहिनी =
|प्रसारण वेळ = संध्या. ६.३० ते रात्री ११ (प्राइम टाइम)
|संकेतस्थळ =
}}
'''सन मराठी''' ही सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीचे मराठी भाषेतील मोफत प्रसारण असणारी दूरचित्रवाणी वाहिनी आहे. या वाहिनीचे प्रथम प्रसारण १७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले. सन मराठी ही सन समूहाची अदक्षिण भारतीय बाजारपेठेतील दुसरी आणि पश्चिम भारतीय बाजारपेठेतील पहिली वाहिनी आहे. या वाहिनीचे घोषवाक्य "सोहळा नात्यांचा" असे आहे.<ref>{{cite web|title=मराठी मनोरंजनविश्वात नवा स्पर्धक; ‘सन मराठी’ वाहिनीचे पदार्पण; बाजारपेठेच्या विस्ताराची अपेक्षा|url=https://www.loksatta.com/manoranjan/sun-tv-network-launch-sun-marathi-channel-on-17-october-zws-70-2632296/lite/|work=[[लोकसत्ता]]|access-date=३१ डिसेंबर २०२१}}</ref> महिन्यांच्या प्रत्येक रविवारी [[सन मराठी महाएपिसोड]] प्रसारित केले जातात.
== प्रसारित कार्यक्रम ==
{| class="wikitable sortable"
! प्रसारित दिनांक
! मालिका
! वेळ
! रूपांतरण
|-
| १४ ऑक्टोबर २०२४
| सोहळा सख्यांचा
| संध्या. ६.३० वाजता
| rowspan="6"|
|-
| २१ एप्रिल २०२५
| हुकुमाची राणी ही
| संध्या. ७ वाजता
|-
| १० मार्च २०२५
| सखा माझा पांडुरंग
| संध्या. ७.३० वाजता
|-
| १८ मार्च २०२४
| कॉन्स्टेबल मंजू
| रात्री ८ वाजता
|-
| १३ जानेवारी २०२५
| जुळली गाठ गं
| रात्री ८.४५ वाजता
|-
| १४ जुलै २०२५
| तुझ्यासाठी तुझ्यासंगं
| रात्री ९.३० वाजता
|-
| ६ मे २०२४
| आदिशक्ती
| रात्री ९.३० वाजता
| कन्नड मालिका शांभवी
|-
| ६ नोव्हेंबर २०२३
| नवी जन्मेन मी
| रात्री १० वाजता
| तमिळ मालिका सिंगापेन्ने
|-
| ११ डिसेंबर २०२३
| तुझी माझी जमली जोडी
| रात्री १०.३० वाजता
| तमिळ मालिका इलाक्किया
|}
== पूर्व प्रसारित मालिका ==
=== सोम-शनि ===
{| class="wikitable sortable"
! प्रसारित दिनांक
! मालिका
! वेळ
! शेवटचे प्रसारण
! रूपांतरण
|-
| rowspan="5"| १७ ऑक्टोबर २०२१
| आभाळाची माया
| संध्या. ७ वाजता
| १२ नोव्हेंबर २०२२
| तमिळ मालिका वनाथाई पोला
|-
| जाऊ नको दूर... बाबा
| संध्या. ७.३० वाजता
| ४ नोव्हेंबर २०२३
| तेलुगू मालिका पौर्णामी
|-
| कन्यादान
| रात्री ८.३० वाजता
| ४ मे २०२४
| बंगाली मालिका कन्यादान
|-
| संत गजानन शेगावीचे
| रात्री ९ वाजता
| ५ नोव्हेंबर २०२३
|
|-
| सुंदरी
| रात्री १० वाजता
| २९ जून २०२४
| कन्नड मालिका सुंदरी
|-
| ३० मे २०२२
| माझी माणसं
| संध्या. ६.३० वाजता
| १ जून २०२४
| तमिळ मालिका कायल
|-
| १४ नोव्हेंबर २०२२
| शाब्बास सूनबाई
| संध्या. ७ वाजता
| १५ जुलै २०२३
| तमिळ मालिका इथरनीचाल
|-
| २० फेब्रुवारी २०२३
| प्रेमास रंग यावे
| रात्री ९.३० वाजता
| ९ मार्च २०२५
| तमिळ मालिका आनंदारागम
|-
| १७ जुलै २०२३
| क्षेत्रपाल श्री देव वेतोबा
| संध्या. ७ वाजता
| १४ जानेवारी २०२४
|
|-
| १४ ऑगस्ट २०२३
| सावली होईन सुखाची
| रात्री ११ वाजता
| ८ जून २०२५
|
|-
| १५ जानेवारी २०२४
| मुलगी पसंत आहे!
| संध्या. ७ वाजता
| १९ एप्रिल २०२५
|
|-
| १ जुलै २०२४
| तिकळी
| रात्री १०.३० वाजता
| ५ जानेवारी २०२५
|
|}
=== अनुवादित मालिका ===
{| class="wikitable sortable"
! प्रसारित दिनांक
! मालिका
! वेळ
! शेवटचे प्रसारण
! अनुवादित
|-
| १७ ऑक्टोबर २०२१
| नंदिनी (सोम-शनि)
| रात्री १०.३० वाजता
| ११ मार्च २०२३
| तमिळ मालिका नंदिनी
|-
| १४ मार्च २०२२
| जय हनुमान (सोम-शनि)
| संध्या. ६ वाजता
| ११ जून २०२२
| कन्नड मालिका जय हनुमान
|-
| १३ मार्च २०२३
| नेत्रा (सोम-शनि)
| रात्री १०.३० वाजता
| ५ ऑगस्ट २०२३
| तेलुगू मालिका नेत्रा
|-
| ७ ऑगस्ट २०२३
| पापनाशिनी गंगा (दर रविवारी)
| रात्री १० वाजता
| १४ जानेवारी २०२४
| हिंदी मालिका पापनाशिनी गंगा
|-
| २० ऑक्टोबर २०२४
| अनामिका (दर रविवारी)
| रात्री १० वाजता
| १७ नोव्हेंबर २०२४
| तमिळ मालिका अनामिका
|}
=== कथाबाह्य कार्यक्रम ===
{| class="wikitable sortable"
! प्रसारित दिनांक
! कार्यक्रम
! वेळ
! शेवटचे प्रसारण
|-
| १ डिसेंबर २०२२
| श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज
| दररोज सकाळी ७.३० वाजता
| ३० नोव्हेंबर २०२३
|-
| ८ मे २०२३
| गुरुकिल्ली भविष्याची
| दररोज सकाळी ८ वाजता
| १५ ऑगस्ट २०२३
|-
| ८ जानेवारी २०२४
| वसा संस्कृतीचा, वारसा कीर्तनाचा
| दररोज सकाळी ७.३० वाजता
| २६ फेब्रुवारी २०२४
|-
| २५ फेब्रुवारी २०२४
| लावणी महाराष्ट्राची
| दर रविवारी रात्री ९ वाजता
| १९ मे २०२४
|-
| ४ ऑगस्ट २०२४
| होऊ दे चर्चा... कार्यक्रम आहे घरचा!
| दर रविवारी रात्री ९ वाजता
| १३ ऑक्टोबर २०२४
|}
== वेळेत बदल ==
{| class="wikitable sortable"
! प्रसारित दिनांक
! जुनी वेळ
! मालिका
! नवी वेळ
|-
| rowspan="2"| ३० मे २०२२
| रात्री ८ वाजता
| आभाळाची माया
| संध्या. ७ वाजता
|-
| संध्या. ७ वाजता
| सुंदरी
| रात्री १० वाजता
|-
| २० फेब्रुवारी २०२३
| रात्री ९.३० वाजता
| नंदिनी
| रात्री १०.३० वाजता
|-
| ८ ऑक्टोबर २०२३
| रात्री १०.३० वाजता
| पापनाशिनी गंगा
| रात्री १० वाजता (दर रविवारी)
|-
| १८ मार्च २०२४
| रात्री ८ वाजता
| माझी माणसं
| संध्या. ६.३० वाजता
|-
| rowspan="2"| ११ नोव्हेंबर २०२४
| रात्री १० वाजता
| तिकळी
| रात्री १०.३० वाजता
|-
| रात्री १०.३० वाजता
| तुझी माझी जमली जोडी
| रात्री १० वाजता
|-
| rowspan="2"| १३ जानेवारी २०२५
| रात्री ८.३० वाजता
| आदिशक्ती
| रात्री ९ वाजता
|-
| रात्री ९ वाजता
| सावली होईन सुखाची
| रात्री १०.३० वाजता
|-
| १० मार्च २०२५
| संध्या. ७.३० वाजता
| नवी जन्मेन मी
| रात्री ९.३० वाजता
|-
| rowspan="4"| २६ मे २०२५
| रात्री ९ वाजता
| आदिशक्ती
| रात्री ९.३० वाजता
|-
| रात्री ९.३० वाजता
| नवी जन्मेन मी
| रात्री १० वाजता
|-
| रात्री १० वाजता
| तुझी माझी जमली जोडी
| रात्री १०.३० वाजता
|-
| रात्री १०.३० वाजता
| सावली होईन सुखाची
| रात्री ११ वाजता
|}
== मेळा मनोरंजनाचा ==
{| class="wikitable sortable"
! तारीख
! स्थळ
! प्रसारित दिनांक
|-
| ५ जून २०२२
| [[नाशिक]]
| १० जुलै २०२२
|-
| ३१ जुलै २०२२
| [[अमरावती]]
| ४ सप्टेंबर २०२२
|-
| १५ जानेवारी २०२३
| [[कोल्हापूर]]
| १९ फेब्रुवारी २०२३
|-
| १९ मार्च २०२२
| [[छत्रपती संभाजीनगर]]
| ७ मे २०२३
|-
| ९ एप्रिल २०२३
| [[सोलापूर]]
| २१ मे २०२३
|-
| १० डिसेंबर २०२३
| [[कोल्हापूर]]
| ३१ डिसेंबर २०२३
|-
| २४ मार्च २०२४
| [[अहिल्यानगर]]
| ५ मे २०२४
|-
| ८ डिसेंबर २०२४
| [[कोल्हापूर]]
| २९ डिसेंबर २०२४
|-
| १६ फेब्रुवारी २०२५
| [[नाशिक]]
| १६ मार्च २०२५
|-
| ८ मे २०२५
| [[मिरा-भाईंदर]]
| २२ जून २०२५
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
[https://www.sunnetwork.in/Default.aspx?Lang=marathi/ सन मराठीचे अधिकृत संकेतस्थळ]
{{मराठी दूरचित्रवाहिन्या}}
[[वर्ग:सन मराठी]]
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]]
hanluqpbdb4ullgg4b2zt3pnd39z2ua
तमिळनाडूचे राज्यपाल
0
297673
2581811
2511417
2025-06-22T13:43:28Z
CommonsDelinker
685
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
2581811
wikitext
text/x-wiki
'''''तमिळनाडूचे राज्यपाल''''' हे तमिळनाडू राज्यासाठी [[भारताच्या राष्ट्रपतींची यादी|भारताच्या राष्ट्रपतीं]]<nowiki/>चे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती [[राष्ट्रपती]] ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राजभवन, [[तमिळनाडू|तामिळनाडू]] हे त्याचे निवासस्थान असते. [[रवींद्र नारायण रवी]] यांनी १८ सप्टेंबर २०२१ रोजी तमिळनाडूचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. राज्यपाल हे नाममात्र प्रमुख म्हणून काम करतात तर खरी सत्ता राज्याचे [[मुख्यमंत्री]] आणि त्यांच्या [[मंत्रीमंडळ|मंत्रीमंडळा]]<nowiki/>कडे असते.
== तमिळनाडूच्या राज्यपालांची यादी (सूची) ==
=== मद्रास प्रेसिडेन्सी आणि मद्रास राज्य ===
फोर्ट सेंट जॉर्जमध्ये मुख्यालय असलेले, मद्रास प्रेसिडेन्सी हा ब्रिटिश भारताचा एक प्रांत होता. त्यात सध्याचे तामिळनाडू, उत्तर केरळचा मलबार प्रदेश, आंध्र प्रदेशातील किनारपट्टी आणि रायलसीमा प्रदेश आणि कर्नाटकातील बेल्लारी, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यांचा समावेश होता.कोरोमंडल किनाऱ्यावरील इंग्रजी वसाहतींचे मुख्यालय म्हणून 1653 मध्ये त्याची स्थापना झाली. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, मद्रास राज्य, सध्याच्या तामिळनाडू राज्याचे पूर्ववर्ती, मद्रास प्रेसीडेंसीमधून वेगळे केले गेले. त्यात सध्याचे तामिळनाडू आणि सध्याचे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळचे काही भाग समाविष्ट होते.<ref name="tnhist">[http://www.tn.gov.in/misc/histn.htm Tamil Nadu Secretariat — Brief History] {{webarchive|url=https://archive.today/20070106185926/http://www.tn.gov.in/misc/histn.htm|date=2007-01-06}} ([[Government of Tamil Nadu]], 17 September 2008)</ref>
{| class="wikitable"
!#
!नाव
! class="unsortable" |पदभार स्वीकारला
! class="unsortable" |पर्यंत
!Term
|-
|1
|लेफ्टनंट-जनरल सर आर्किबाल्ड एडवर्ड नाय<ref>[Formerly the last Governor of the Madras Presidency.]</ref>
|६ मे १९४६
|७ सप्टेंबर १९४८
|1
|-
|2
|महाराज सर कृष्ण कुमारसिंहजी भावसिंहजी
|७ सप्टेंबर १९४८
|१२ मार्च १९५२
|1
|-
|3
|श्री प्रकाशा
|१२ मार्च १९५२
|१० डिसेंबर १९५६
|1
|-
|4
|ए जे जॉन
|१० डिसेंबर १९५६
|३० सप्टेंबर १९५७
|1
|-
| -
|पाकला वेंकट राजमन्नर (कार्यकारी)
|१ ऑक्टोबर १९५७
|२४ जानेवारी १९५८
|1
|-
|5
|[[बिष्णुराम मेधी]]
|२४ जानेवारी १९५८
|४ मे १९६४
|1
|-
|6
|महाराजा सर जयचामराजा वोडेयार बहादूर
|४ मे १९६४
|२४ नोव्हेंबर १९६४
|1
|-
| -
|पी. चंद्रा रेड्डी (कार्यकारी)<ref>[http://hc.ap.nic.in/aphc/pcrj.html HON'BLE SRI JUSTICE P.CHANDRA REDDI] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20080930001926/http://hc.ap.nic.in/aphc/pcrj.html|date=2008-09-30}} (High Court of Andhra Pradesh, Hyderabad, 20 September 2008)</ref>
|२४ नोव्हेंबर १९६४
|७ डिसेंबर १९६५
|1
|-
|(6)
|महाराजा सर जयचामराजा वोडेयार बहादूर
|७ डिसेंबर १९६५
|२८ जून १९६६
|1
|-
|7
|सरदार उज्जल सिंग (१६ जून १९६७ पर्यंत कार्यरत)
|२८ जून १९६६
|१४ जानेवारी १९६९
|1
|-
|}
=== आलेखाच्या माध्यमातून ===
<timeline>
ImageSize = width:800 height:auto barincrement:12
PlotArea = top:10 bottom:50 right:130 left:20
AlignBars = late
DateFormat = yyyy
Period = from:1946 till:1972
TimeAxis = orientation:horizontal
ScaleMajor = unit:year increment:5 start:1946
Colors =
id:canvas value:rgb(0.97,0.97,0.97)
id:PA value:blue legend: Appointed
id:GP value:red legend: Acting
Legend = columns:2 left:150 top:24 columnwidth:100
Backgroundcolors = canvas:canvas
BarData =
barset:TNG
PlotData=
width:5 align:left fontsize:S shift:(5,-4) anchor:till
barset:TNG
from:1946 till:1948 color:PA text:"[[Sir Archibald Edward Nye]] (1946 – 1948)"
from:1948 till:1952 color:PA text:"[[Maharaja Krishna Kumarasingh Bhavasingh]] (1948 – 1952)"
from:1952 till:1956 color:PA text:"[[Sri Prakasa]] (1952 – 1956)"
from:1956 till:1958 color:PA text:"[[A. J. John, Anaparambil]] (1956 – 1958)"
from:1958 till:1958 color:GP text:"[[Dr. Pakala Venkata Rajamannar]] (1958 – 1958)"
from:1958 till:1964 color:PA text:"[[Bhishnuram Medhi]] (1958 – 1964)"
from:1964 till:1964 color:PA text:"[[Maharaja Jayachamaraja Wodeyar Bahadur of Mysore]] (1964 – 1964)"
from:1964 till:1965 color:GP text:"[[P. Chandra Reddy]] (1964 – 1965)"
from:1965 till:1966 color:PA text:"[[Maharaja Jayachamaraja Wodeyar Bahadur of Mysore]] (1965 – 1966)"
from:1966 till:1969 color:PA text:"[[Sardar Ujjal Singh]] (1966 – 1969)"
</timeline>
=== तमिळनाडू ===
१४ जानेवारी १९६९ रोजी मद्रास राज्याचे तामिळनाडू (तमिळ देशासाठी तमिळ) असे नामकरण करण्यात आले.
{| class="wikitable sortable" style="width:100%; text-align:center"
! class="unsortable" |S.No
! width="50" class="unsortable" |चित्र
! class="unsortable" style="width:17%;" |नाव
{{small|(जन्म-मृत्यू)}}
! colspan="3" style="width:35%;" |कार्यकाळ<ref name="term">The ordinal number of the term being served by the person specified in the row in the corresponding period</ref>
!पूर्वीचे पद
! class="unsortable" |नियुक्ती
|-
|'''1'''
|
!'''सरदार उज्जल सिंग'''<small>'''(1895–1983)'''</small>
|१४ जानेवारी १९६९
|२५ मे १९७१
|{{age in years and days|1969|01|14|1971|05|25}}
|पंजाबचे राज्यपाल
|झाकीर हुसेन
|-
|'''2'''
|
|'''कोदरदास कालिदास शाह'''
'''(1908-1986)'''
|२६ मे १९७१
|१५ जून १९७६
|{{age in years and days|1971|05|26|1976|06|15}}
| -
|वराह व्यंकट गिरी
|-
|'''3'''
|[[चित्र:Mohan_Lal_Sukhadia_1988_stamp_of_India.jpg|146x146अंश]]
|'''मोहन लाल सुखाडिया'''
'''(१९१६-१९८२)'''
|१६ जून १९७६
|८ एप्रिल १९७७
|{{age in years and days|1976|06|16|1977|04|08}}
|आंध्र प्रदेशचे राज्यपाल
|फखरुद्दीन अली अहमद
|-
|'''-'''
|
|'''पी. गोविंदन नायर'''
|९ एप्रिल १९७७
|२६ एप्रिल १९७७
|{{age in years and days|1977|04|09|1977|04|26}}
| -
| rowspan="2" |बसप्पा दानाप्पा जत्ती
|-
|'''4'''
|
|'''प्रभुदास पटवारी'''
'''(१९०९-१९८५)'''
|२७ एप्रिल १९७७
|२६ ऑक्टोबर १९८०
|{{age in years and days|1977|04|27|1980|10|26}}
|भारतीय वकील
|-
|'''-'''
|
|'''एम. एम. इस्माईल'''
'''(1921-2005)'''
|२७ ऑक्टोबर १९८०
|३ नोव्हेंबर १९८०
|{{age in years and days|1980|09|27|1980|11|03}}
|मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
| rowspan="2" |नीलम संजीव रेड्डी
|-
|'''5'''
|
|'''सादिक अली'''
'''(1910-2001)'''
|४ नोव्हेंबर १९८०
|२ सप्टेंबर १९८२
|{{age in years and days|1980|11|04|1982|09|02}}
|महाराष्ट्राचे राज्यपाल
|-
|'''6'''
|
|'''सुंदर लाल खुराना'''
'''(१९१८-२००७)'''
|३ सप्टेंबर १९८२
|१६ फेब्रुवारी १९८८
|{{age in years and days|1982|09|03|1988|02|16}}
|पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर
|ग्यानी झैल सिंग
|-
|'''7'''
|
|'''पी. सी. अलेक्झांडर'''
'''(1921-2011)'''
|१७ फेब्रुवारी १९८८
|२३ मे १९९०
|{{age in years and days|1988|02|17|1990|05|23}}
|I.A.S अधिकारी
| rowspan="3" |आर. व्यंकटरमण
|-
|'''8'''
|[[चित्र:H_E_Shri_Surjit_Singh_Barnala.jpg|149x149अंश]]
!'''सुरजित सिंग बर्नाला'''<small>'''(1925–2017)'''</small>
|२४ मे १९९०
|१४ फेब्रुवारी १९९१
|{{age in years and days|1990|05|24|1991|02|14}}
|पंजाबचे मुख्यमंत्री
|-
|'''9'''
|
!'''भीष्म नारायण सिंह'''<small>'''(1933–2018)'''</small>
|१५ फेब्रुवारी १९९१
|३० मे १९९३
|{{age in years and days|1991|02|15|1993|05|30}}
|आसामचे राज्यपाल
|-
|'''10'''
|
!'''मेरी चेन्ना रेड्डी'''
'''(१९१९-१९९६)'''
|३१ मे १९९३
|२ डिसेंबर १९९६†
|{{age in years and days|1993|05|31|1996|12|02}}
|राजस्थानचे राज्यपाल
| rowspan="3" |शंकरदयाल शर्मा
|-
|'''-'''
|[[चित्र:Krishan_Kant_2005_stamp_of_India.jpg|100x100अंश]]
!'''[[कृष्णकांत]]''(additional charge)''<ref name="past">[http://www.tnrajbhavan.gov.in/PastGovernors.htm Past Governors] (Raj Bhavan, Chennai, 20 September 2008)</ref>'''<small>'''(1927–2002)'''</small>
|२ डिसेंबर १९९६
|२४ जानेवारी १९९७
|{{age in years and days|1996|12|02|1997|01|24}}
|आंध्र प्रदेशचे राज्यपाल
|-
|'''11'''
|[[चित्र:Justice_Fathima_Beevi.JPG|129x129अंश]]
|'''एम. फातिमा बीवी'''
'''(1927-)'''
|२५ जानेवारी १९९७
|२ जुलै २००१
|{{age in years and days|1997|01|25|2001|07|02}}
|भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
|-
|'''-'''
|[[चित्र:C._Rangrajan_at_the_Conference_on_"Fiscal_Policy_in_India"_(cropped).jpg|124x124अंश]]
|'''सी. रंगराजन'''
'''(अतिरिक्त कार्यभार)'''
'''(1932-)'''
|३ जुलै २००१
|१७ जानेवारी २००२
|{{age in years and days|2001|07|03|2002|01|17}}
|भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
|के.आर. नारायणन
|-
|'''12'''
|
|'''पी. एस. रामामोहन राव'''
'''(1934-)'''
|१८ जानेवारी २००२
|२ नोव्हेंबर २००४
|{{age in years and days|2002|01|18|2004|11|02}}
|I.A.S अधिकारी
| rowspan="2" |ए.पी.जे. अब्दुल कलाम
|-
|'''(8)'''
|[[चित्र:H_E_Shri_Surjit_Singh_Barnala.jpg|149x149अंश]]
!'''सुरजित सिंग बर्नाला'''<small>'''(1925–2017)'''</small>
|३ नोव्हेंबर २००४
|३० ऑगस्ट २०११
|{{age in years and days|2004|11|03|2011|08|30}}
|आंध्र प्रदेशचे राज्यपाल
|-
|'''13'''
|[[चित्र:Konijeti_Rosaiah_BNC.jpg|150x150अंश]]
!'''कोनिजेति रोजैया'''<small>'''(1933–2021)'''</small>
|३१ ऑगस्ट २०११
|१ सप्टेंबर २०१६
|{{age in years and days|2011|08|31|2016|09|01}}
|आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
|प्रतिभा पाटील
|-
|'''-'''
|[[चित्र:Vidhyasagar_Rao.jpg|132x132अंश]]
![[सी. विद्यासागर राव|'''सी. विद्यासागर राव''']]
'''(अतिरिक्त कार्यभार)'''
<small>'''(1942–)'''</small>
|२ सप्टेंबर २०१६
|५ ऑक्टोबर २०१७
|{{age in years and days|2016|09|02|2017|10|05}}
|महाराष्ट्राचे राज्यपाल
|प्रणव मुखर्जी
|-
|'''14'''
|[[चित्र:Banwarilal_Purohit.jpg|132x132अंश]]
!'''बनवारीलाल पुरोहित'''<small>'''(1939–)'''</small>
|६ ऑक्टोबर २०१७
|१७ सप्टेंबर २०२१
|{{age in years and days|2017|10|06|2021|09|17}}
|आसामचे राज्यपाल
| rowspan="2" |रामनाथ कोविंद
|-
|'''15'''
|[[चित्र:R.N._Ravi.jpg|134x134अंश]]
! '''[[रवींद्र नारायण रवी]]'''
<small>'''(1952–)'''</small>
|१८ सप्टेंबर २०२१
|[[विद्यमान भारतीय राज्यपालांची यादी|विद्यमान]]
|{{age in years and days|2021|09|18}}
|नागालँडचे राज्यपाल
|}
== हे सुद्धा पहा ==
* [[राज्यपाल]]
* [[तमिळनाडू]]
* [[विद्यमान भारतीय राज्यपालांची यादी]]
* [[महाराष्ट्राचे राज्यपाल]]
* [[तमिळनाडूचे मुख्यमंत्री]]
== संदर्भ ==
<references />
{{विद्यमान भारतीय राज्यपाल}}
[[वर्ग: तमिळनाडूचे राज्यपाल]]
gl5rz8ps72stkdex0mct8fngdnnqq1k
फुलांचे आध्यात्मिक अर्थ
0
324508
2581918
2555442
2025-06-23T02:22:43Z
Ketaki Modak
21590
2581918
wikitext
text/x-wiki
== इतिहास ==
श्रीमाताजी ऊर्फ [[मीरा अल्फासा]], या श्रीअरविंद आश्रमात त्यांना भेटायला येणाऱ्या साधकांशी संवाद साधण्याचे एक माध्यम म्हणून फुलांचा उपयोग करत असत. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच त्यांनी फुलांचे आध्यात्मिक अर्थ सांगायला सुरुवात केली होती. अशा रीतीने फुलांची जणू काही एक भाषाच तयार झाली आणि या भाषेच्या माध्यमातून श्रीमाताजी साधकांशी संवाद साधत असत. त्यांनी फुलांना आध्यात्मिक भावसूचक, गुणसूचक नावे दिली होती.
== ग्रंथसंपदा ==
* १९७३ मध्ये प्रकाशित झालेल्या Flowers and Their Messages या पुस्तकामध्ये एकंदर ८७९ फुलांचे आध्यात्मिक अर्थ देण्यात आले आहेत.
* इ. स. २००० मध्ये The Spiritual Significance of Flowers या नावाने आणखी एक पुस्तक प्रकाशित केले गेले, त्यामध्ये फुलांच्या शास्त्रीय नावांची भर घालण्यात आली आहे तसेच आणखी १९ फुलांचे अर्थ नव्याने देण्यात आले आहेत.
{| class="wikitable sortable"
|+
!क्र.
!शास्त्रीय नाव
!आध्यात्मिक अर्थ
!आध्यात्मिक अर्थ (इंग्रजी)
!प्रचलित नाव
!छायाचित्र
|-
|०१
|Abutilon indicum
|अभिवचन
|Mental Promise
|पेटारी
|[[चित्र:Indian abutilon Abutilon indicum 3268.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|०२
|Arrhostoxylum costatum
|वीराला उचित कृती
|Heroic Action
|
|
|-
|
|Artabotrys hexapetalus (Climbing Lang-lang)
|निर्मळ मन
|Clear Mind
|
|
|-
|०३
|Amaranthus caudatus
|कृतीमधील निर्भयता
|Fearlessness in Action
|राजगिरा, उनाडभाजी
|[[चित्र:Love-Lies-Bleeding, Tassel Flower (Amaranthus caudatus).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|०४
|Anethum graveolens (Dill)
|रक्तामध्ये प्रकाश
|Light in the blood
|
|
|-
|०५
|Anthocephalus cadamba
|अतिमानसिक सूर्य
|Supramental Sun
|कदंब, निपा (संस्कृत) <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=The spirit of Auroville|last=Huta Hindocha|publisher=Havyavahana Trust|year=2002|isbn=|pages=}}</ref>
|[[चित्र:Cadamba tree Neolamarckia cadamba fruit by Raju Kasambe DSCN5650.JPG 09.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|०६
|Asclepias curassavica
|भौतिक मनाने अतिमानसिक प्रकाशाला
दिलेला प्रतिसाद
|Response of the Physical Mind
to the Supramental Light
|पिवळा चित्रक / हळदीकुंकू
|[[चित्र:31 Halad-Kumku.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|०७
|Asparagus racemosus
|आत्मसमर्पणातून उदयाला येणारे सौंदर्य
|Beauty Arising from Consecration
|शतावरी
|[[चित्र:Asparagus racemosus - Satawari flowers - at Peravoor 2018 (13).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|०८
|Atalantia monophylla
|इच्छाविरहितता
|Absence of Desire
|माकडलिंबू
|[[चित्र:Atalantia monophylla 02.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|०९
|[[:en:Barringtonia_asiatica|Barringtonia asiatica]]
|अतिमानसिक कृती
|Supramental Action
|
|[[चित्र:Barringtonia asiatica - twin flower.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|१०
|Begonia
|संतुलन
|Balance
|काप्रू
|
|-
|११
|Bixa orellana
|एक नवीन जगत्
|New World
|शेंदरी
|
|-
|१२
|Bougainvillea
|संरक्षण
|Protection
|बोगनवेल
|
|-
|१३
|Brownea coccinea
|विश्वावर अधिराज्य गाजविणारे ईश्वरी प्रेम
|Divine Love Governing the World
|
|
|-
|१४
|Belamcanda chinensis.
Deep orange
|ईश्वराविषयी आत्मीयता
|Attachment to the Divine
|
|
|-
|१५
|Butea monosperma
|अतिमानसिक साक्षात्काराचा आरंभ
|Beginning of the Supramental Realisation
|पळस
|
|-
|१६
|Canna indica
|ईश्वराशी सख्यत्व
|Friendship with the Divine
|
|
|-
|१७
|Carnation
|सहयोग
|Collaboration
|
|
|-
|१८
|Castanospermum australe
|जडभौतिकामध्ये कार्यकारी असलेले 'प्रकाशाचे मन'
|Mind of Light Acting in Matter
|
|
|-
|१९
|Cattleya Orchid
|जीवनाची साध्यपूर्ती
|The Aim of Existence is Realised
|ऑर्किड
|
|-
|२०
|Celosia argentea
|अभिव्यक्तीचा सुकाळ
|Abundant Expression
|
|
|-
|२१
|[[:en:Combretum_fruticosum|Combretum fruticosum]]
|जीवनामध्ये कृतीचे संघटन
|Organisation of Action in Life
|
|
|-
|२२
|[[:en:Couroupita_guianensis|Couroupita guianensis]]
|समृद्धी
|Prosperity <ref name=":0" />
|कैलासपती
|[[चित्र:Kailasapati (Marathi- कैलासपती) (753214931).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|२३
|Cucurbita maxima
|विपुलता
|Abundance
|लाल भोपळ्याचे फूल
|
|-
|२४
|Dahlia - White
|अतिमानवता
|Superhumanity
|डेलिया (पांढरा)
|[[चित्र:55 Delia White.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|२५
|Delonix regia
|साक्षात्कार
|Realisation
|गुलमोहर
|
|-
|
|Dendrobium moschatum
|परमेश्वराबद्दलची मानसिक आसक्ती
|Mental Attachment to the Divine
|
|
|-
|२६
|Eucalyptus
|अहंकाराचे निर्मूलन
|Abolition of the Ego
|निलगिरी
|
|-
|२७
|Galanthus nivalis 'Viridapicis'
|पुनरुज्जीवनाचे अभिवचन
|Promise of Renewal
|सर्पगंधा
|
|-
|२८
|Gazania
|स्पष्टतेच्या शोधात
|Seeking for clarity
|
|
|-
|२९
|Golden hibiscuses
|अतिमानसिक सौंदर्य
|Supramental Beauty
|सोनेरी जास्वंद
|
|-
|३०
|Gomphrena globosa -
purple Amaranth
|अमर्त्यत्व
|Immortality
|
|
|-
|३१
|Gossypium
|भौतिक समृद्धी
|Material Abundance
|कार्पास, कपाशी
|
|-
|३२
|Hedychium - White
|सत्-चित्-आनंद
|Sat-Chit-Anand
|सोनटक्का
|
|-
|३३
|[[:en:Helichrysum_orientale|Helichrysum orientale]]
|पृथ्वीवर अतिमानसिक अमरत्व
|Supramental Immortality upon Earth <ref name=":0" />
|
|
|-
|३४
|Hibiscus Mutabilis
|ईश्वरी
|The Divine Grace
|
|
|-
|३५
|Hibiscus rosa-sinensis
|अतिमानसिक प्रेमाचे सौंदर्य
|Beauty of Supramental love
|जास्वंद
|
|-
|३६
|Hibiscus rosa-sinensis 'Debbie Ann'
|नव-निर्मितीचे सौंदर्य
|Beauty of the New Creation
|जास्वंद (गुलाबी रंग)
|
|-
|३७
|[[:en:Hoya_carnosa|Hoya Carnosa]] (Wax plant)
|सामूहिक अभीप्सेची शक्ती
|Power of Collective Aspiration
|अंबरी (होया कार्नोसा)
|
|-
|३८
|Hygrophila auriculata
|ईश्वराच्या पहिल्या संपर्काने जागृत होणाऱ्या भावना
|The Emotions Awake To The First Contact With The Divine
|तालीमखाना
|[[चित्र:112 Kolshinda, Talimkhana.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|३९
|Hymenantherum
|साधेपणा
|Simplicity
|
|
|-
|४०
|Ipomoea
|सौंदर्यपूर्ण सुंदरता
|Aesthetic Beauty
|मॉर्निग ग्लोरी
|
|-
|४१
|Ixora pavetta
|सरळपणा
|Straightforwardness
|
|
|-
|४२
|Jasminum
|शुद्धता, निर्मळता
|Purity
|जाई
|
|-
|४३
|Jatropha podagrica
|अतिमानसिक कृतीला अवचेतनेकडून मिळालेला पहिला प्रतिसाद
|First Response of the Subconscient to the Supramental Action
|
|
|-
|४४
|Lagenaria siceraria
|भावनिक समृद्धी
|Emotional Abundance
|दुधी भोपळ्याचे फूल
|
|-
|४५
|Lantana
|पेशींमधील भावनिक सौंदर्य
|Emotional Beauty in the Cells
|तणतणी, घाणेरी
|
|-
|४६
|''Leonotis nepetifolia (L.) R. Br., Labiatae.''
|आरोहण
|Ascension
|दीपमाळ
|[[चित्र:24 Dipmal.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|४७
|''Erysimum cheiri (L.)''
|आशावाद
|Optimism
|
|
|-
|४८
|Malvaviscus arboreus (Red)
|ईश्वरी सांभाळ
|Divine Solicitude
|मिर्ची जास्वंद
|
|-
|४९
|Memecylon tinctorium
|चमत्कार
|Miracle
|अंजनी
|
|-
|५०
|Michelia alba. Ivory white
|ईश्वरी हास्य
|Divine Smile
|चंपा, चाफा
|
|-
|५१
|Millingtonia hortensis
|रुपांतरण
|Transformation
|बुचाची फुले
|
|-
|५२
|Mimusops elengi
|परिपूर्ती, सिद्धी
|Accomplishment
|बकुळीची फुले
|
|-
|५३
|Mirabilis jalapa
|दिलासा
|Solace
|गुलबक्षी
|
|-
|५४
|Mirabilis jalapa - Yellow
|मनातील दिलासा
|Solace in the Mind
|गुलबक्षी (पिवळा रंग)
|
|-
|५५
|Mirabilis jalapa - Pink
|प्राणातील दिलासा
|Solace in the Vital
|गुलबक्षी (गुलाबी रंग)
|
|-
|५६
|Mirabilis jalapa - White
|पूर्ण दिलासा
|Integral Solace
|गुलबक्षी (पांढरा रंग)
|
|-
|५७
|Myrtus communis. White
|केवळ ईश्वरासाठीच जगणे
|To Live Only For the Divine
|विलायती मेंदी, फिरंगी मेथी, गंधमालती
|[[चित्र:Arrayan - Myrtus communis (9611744016).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|५८
|''Nelumbo nucifera 'Alba'''
|अदिती - दिव्य चेतना
|Aditi-the Divine Consciousness
|कमळ
|[[चित्र:Adarga (Nymphaea alba), Ciudad Ho Chi Minh, Vietnam, 2013-08-14, DD 01.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|५९
|Nelumbo nucifera
|अवतार
|Avatar- the Supreme Manifested
in a Body upon Earth
|अरविंद
|[[चित्र:अरविंद.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|६०
|Nerium oleander
|मिथ्यत्वाचे समर्पण
|Surrender of All Falsehood
|कण्हेर
|[[चित्र:Nerium oleander pink.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|६१
|Nyctanthes arbor-tristis
|अभीप्सा
|Aspiration
|प्राजक्त, पारिजातक, शेफाली
|[[चित्र:(Nyctanthes arbor-tristis) flower at Madhurawada 01.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|६२
|Ocimum tenuiflorum
|भक्ती
|Devotion
|तुळस
|[[चित्र:കൃഷ്ണതുളസി.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|६३
|Operculina turpethum
|ईश्वरी कृपेची हाक
|Call of the Divine Grace
|
|
|-
|६४
|Pandanus tectorius
|तपोनिष्ठ विशुद्धता
|Ascetic Purity
|केवडा
|[[चित्र:Pandanus tectorius (5187733419) (2).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|६५
|Petunia Xhybrida
|कृतीमधील उत्साह
|Enthusiasm in Action
|
|
|-
|६६
|Passiflora vitifolia HBK
|ईश्वरी कार्याचे साधन बनण्याची इच्छा बाळगणारी शक्ती
|Power aspiring to become an instrument for the divine work
|रक्त कृष्णकमळ
|
|-
|६७
|Plumbago auriculata 'Alba'
|ईश्वरी सान्निध्याच्या शोधात असणारी चेतना
|Consciousness seeking for the presence
|चित्रक
|[[चित्र:Flor - Quintana Roo - México-4.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|६८
|Plumeria Obtusa
|व्यक्तीच्या प्रत्येक घटकामध्ये मानसिक परिपूर्णत्व
|Psychological Perfection in all parts of the being.
|
|
|-
|६९
|Plumeria rubra
|मानसिक परिपूर्णत्व
|Psychological Perfection
|चाफा
|[[चित्र:Plumeria-0006-Zachi-Evenor.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|७०
|Polianthes tuberosa - White
|नव-निर्मिती
|New Creation
|निशिगंध, गुलछडी
|[[चित्र:Polianthes tuberosa flower.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|७१
|Portulaca grandiflora
|श्रीअरविंदांची करुणा
|Sri Aurobindo's Compassion
|
|
|-
|७२
|Punica granatum
|[[खाल्डियन लोककथा|दिव्य प्रेम]]
|Divine Love
|डाळिंबाचे फूल
|[[चित्र:Punica granatum flower.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|७३
|Rhodedendron
|सौंदर्याची रेलचेल
|Abundance of Beauty
|ऱ्होडोडेंड्रॉन
|
|-
|७४
|Rosa
|मानवी वासनाविकारांचे ईश्वरविषयक प्रेमामध्ये रूपांतर
|Human passions changed into love for the Divine
|लाल गुलाब
|
|-
|७५
|Scabiosa atropurpurea
|आशीर्वाद
|Blessings
|पिनकुशन फ्लॉवर, इजिप्शियन गुलाब
|
|-
|७६
|Sesbania grandiflora
|साक्षात्काराचा आरंभ
|Beginning of Realisation
|हादगा / अगस्ता
|
|-
|७७
|Strophanthus (White & Purple)
|आविष्करणाचे किरणोत्सर्जन
|Radiation of the Manifestation
|
|
|-
|७८
|Stemmadenia litoralis
|कृतीमधील शुद्धता
|Purity in Action
|
|
|-
|७९
|Tabernaemontana divaricata
|मानसिक शुद्धता
|Mental Purity
|तगर
|[[चित्र:Tabernaemontana divaricata 3280.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|८०
|Thevetia peruviana
|मन
|Mind
|बिट्टीची फुले (पिवळा रंग)
|[[चित्र:Cascabela thevetia kz01.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|८१
|Tradescantia spathacea. White
|ईश्वरी उपस्थिती
|Presence
|
|
|-
|८२
|Viscum album
|चैतन्याची खूण
|Sign of the Spirit
|
|
|-
|८३
|Leucanthemum Xsuperbum
|सर्जक शब्द
|Creative Word
|डेझी
|
|-
|८४
|zephyranthes
|प्रार्थना
|Prayer <ref name=":0" />
|लिली
|
|-
|८५
|Zinnias
|सहनशक्ती
|Endurance
|झिनिया
|
|-
|८६
|Passiflora Incarnata X cincinnata 'Incens' (Passion Flower)
|निश्चल-नीरवता
|Silence
|
|
|-
|८७
|Achimenes Grandiflora (Monkey-faced Pansy)
|प्राणामधील निश्चल-नीरवता
|Silence in the Vital
|
|
|-
|८८
|Passiflora Foetida (Running Pop)
|समग्र निश्चल-नीरवता
|Integral Silence
|वेल-घाणी?
|
|-
|८९
|[[:en:Linaria_maroccana|Linaria Maroccana]] (Toadflax)
|बोलकी नीरवता
|Expressive Silence
|
|
|-
|९०
|Eranthemum pulchellum (Blue Sage)
|मनामध्ये निश्चल-निरवतेविषयी असलेली अभीप्सा / आस
|Aspiration for Silence in the mind
|(हिंदी) गुलशाम
|[[चित्र:Eranthemum pulchellum, blom, Manie van der Schijff BT, a.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|९१
|[[:en:Proiphys_amboinensis|Proiphys amboinesis]] (Brisbane Lily)
|आध्यात्मिकतेबद्दलची आस
|Silver
|
|
|-
|९२
|Vittadinia triloba (Creeping Daisy)
|समग्र साधेपणा
|Integral simplicity
|
|
|-
|९३
|Catharanthus roseus (Madagascar Periwinkle)
|अखंडितपणे चाललेली प्रग्रती
|Uninterrupted spamodic progress
|सदाफुली
|[[चित्र:Catharanthus roseus flower captured at noon.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|९४
|Mimosa pudica ( Touch-me-not)
|प्राणिक संवेदनशीलता
|Vital sensitivity
|लाजाळू, लाजवंती
|[[चित्र:Touch-Me-Not (Mimosa pudica).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|९५
|Melampodium paludosum (Gold Medallion Flower)
|खऱ्या मानसिक प्रामाणिकपणाचा उदय
|Birth of true mental sincerity
|बटर डेझी
|[[चित्र:सह्याद्रीतील रानफुले - ३२.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|९६
|Malvaviscus arboreus (Turk's Cap)
|ईश्वरी अनुध्यान
|Divine Solicitude
|जास्वंद
|[[चित्र:Malvaviscus6.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|९७
|Malvaviscus arboreus (Turk's Cap)
|योग्य रीतीने आकलन झालेले ईश्वरी अनुध्यान
|Divine Solicitude rightly understood
|जास्वंद
|[[चित्र:Flower Hibiscus rosa-sinensis 1.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|९८
|Thymophylla tenuiloba (Golden Fleece)
|मानसिक साधेपणा
|Mental Simplicity
|
|
|-
|९९
|Oxalis (Sorrel)
|प्राणामधील विनम्र साधेपणा
|Candid simplicity in the vital
|
|
|-
|१००
|Aster amellus (Italian Aster)
|साधा प्रामाणिकपणा
|Simple sincerity
|
|
|-
|१०१
|Solidago (Goldenrod)
|मानसिक प्रामाणिकपणा
|Mental Sincerity
|
|
|-
|१०२
|Aster amellus (Italian Aster)
(Lavender pink)
|भावनिक प्रामाणिकपणा
|Emotional Sincerity
|
|
|-
|१०३
|Aster amellus (Italian Aster) (Lavendar blue)
|प्राणामधील प्रामाणिकपणा
|Sincerity in the Vital
|
|
|-
|१०४
|Phlox drummondlii (Annual Phlox) (Colourful)
|कार्यातील कुशलता
|Skill in work
|
|
|-
|१०५
|Phlox drummondil (Annual Phlox) (Pink)
|अंतरात्मिक कार्यातील कुशलता
|Skill in psychic work
|
|
|-
|१०६
|Phlox drummordii (Annual Phlox) (Yellow)
|मानसिक कार्यातील कुशलता
|Skill in mental work
|
|
|-
|१०७
|Phlox drummondii (Annual Phlox) (Small white)
|कार्यामधील भावनिक कुशलता
|Emotional skill in work
|
|
|-
|१०८
|Phlox drummondii (Annual Phlox)
(Carmine red)
|कार्यामधील शारीरिक कुशलता
|Physical skill in work
|
|
|-
|१०९
|Phlox drummondii (Annual Phlox)
(Bright red)
|भौतिक कार्यातील कुशलता
|Skill in Material work
|
|
|-
|११०
|Phlox drummondii (Annual Phlox)
(Small White)
|समग्र कार्यातील कुशलता
|Skill in integral work
|
|
|-
|१११
|Phlox drummondii (Annual Phlox)
|कार्यातील तेजस्वी कुशलता
|Radiating skill in work
|
|
|-
|११२
|Prunus subhirtella (Oriental Cherry)
|सौंदर्याचे हास्य
|Smile of beauty
|
|
|-
|११३
|Hibiscus micranthus (Tiny flower Hibiscus)
|चिरंतन हास्य
|Eternal smile
|
|
|-
|११४
|Michelia alba (White Champaca)
|ईश्वरी हास्य
|Divine smile
|पांढरा चाफा
|[[चित्र:White Champaca April 2009.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|११५
|Delphinium (Larkspur)
|आकाशरोहण
|Soaring
|
|
|-
|११६
|Rosa canina (Dog Rose)
|प्रकृतीचे अंतरात्मिक आकाशरोहण
|Psychic soaring of Nature
|
|
|-
|११७
|Mirabilis jalapa (Marvel of Peru)
|सांत्वन
|Solace
|गुलबक्षी (रंगीबेरंगी)
|[[चित्र:Mirabilis jalapa 'bicolor'-IMG 9208.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|११८
|Amaranthus caudatus (Velvet Flower)
|प्राणामधील प्रदीप्त सामर्थ्य
|Illumined strength in the vital
|
|
|-
|११९
|Alcea rosea (Hollyhock)
|प्राणाचे समग्र अर्पण
|Integral offering of the vital
|
|[[चित्र:Alcea rosea sl24.jpg|मध्यवर्ती|इवलेसे|204x204अंश]]
|-
|१२०
|Mirabilis jalapa (Marvel of Peru) (Yellow)
|मनामधील सांत्वन
|Solace in the mind
|गुलबक्षी (पिवळा रंग)
|[[चित्र:Four o'clock (Mirabilis jalapa) yellow-flowered.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|१२१
|Mirabilis jalapa (Marvel of Peru) (Magenta)
|प्राणामधील सांत्वन
|Solace in the vital
|गुलबक्षी
|[[चित्र:Gul-Abas-4-O'clock plant.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|१२२
|Mirabilis jalapa (Marvel of Peru) (White)
|समग्र सांत्वन
|Integral Solace
|गुलबक्षी (पांढरा रंग)
|[[चित्र:紫茉莉 Mirabilis jalapa -香港嘉道理農場 Kadoorie Farm, Hong Kong- (9240230156).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|१२३
|Solenostemon scutellarioides (Coleus)
|प्राणामधील सामर्थ्य
|Strength in the vital
|
|
|-
|१२४
|Chrysanthemum
|विशेष तपशीलवर ऊर्जा
|Specialised detailed energy
|
|
|-
|१२५
|Asparagus densiflorus 'Sprengeri'
|आध्यात्मिक वाणी
|Spiritual Speech
|
|
|-
|१२६
|Terminalia catappa (Tropical Almond)
|आध्यात्मिक अभीप्सा
|Spiritual Aspiration
|
|
|-
|१२७
|Leontopodium alpinum (Edelweiss)
|आध्यात्मिक सौंदर्य
|Spiritual Beauty
|
|
|-
|१२८
|Pelargonium (Geranium)
|आध्यात्मिक आनंद
|Spiritual Happiness
|
|
|-
|१२९
|Salvia (Sage)
|आध्यात्मिकतेविषयी अभीप्सा
|Aspiration for spirituality
|
|
|-
|१३०
|Salvia leucantha (Mexican Bush Sage)
|स्वतःचे आध्यात्मिकीकरण होऊ देण्यासाठी प्राणाची संमती
|The vital consenting to be spiritualised.
|
|
|-
|१३१
|Salvia spendens (Scarlet Sage)
|स्वतःचे आध्यात्मिकीकरण होऊ देण्यासाठी जडद्रव्याची संमती
|Matter consenting to be spiritualised
|
|
|-
|१३२
|Dendrophthoe fatcata (Honey Suckled mistletoe)
|
|Mental Spirit of imitation
|
|
|-
|१३३
|Hiptage benghalensis (Hiptage)
|आध्यात्मिक यश
|Spiritual success
|
|
|-
|१३४
|Pandanus tectorius (Pandanus Palm)
|आध्यात्मिक सुगंध
|Spiritual perfume
|केवडा
|
|-
|१३५
|Russelia sarmentosa (Antiqua Sage)
|भौतिकामध्ये आध्यात्मिक अभीप्सा
|Spiritual aspiration in the physical
|
|
|-
|१३६
|Petrea volubilis (Purple Wreath)
|उपचाराची आध्यात्मिक शक्ती
|Spiritual power of healing
|
|[[चित्र:Petrea volubilis 001.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|१३७
|Citharexylum (Fiddle Wood)
|आध्यात्मिक आरोहण
|Spiritual Assension
|
|
|-
|१३८
|Tithonia rotundifolia (Mexican Sunflower)
|पूर्णपणे ईश्वराभिमुख झालेली शारीर-चेतना
|Physical consciousness turned entirely towards the Divine
|
|
|-
|१३९
|Psidium guajava (Common Guava)
|स्थैर्य
|Steadfastness
|
|
|-
|१४०
|Areca Catechu (Betal palm)
|स्थिर प्राणिकता
|Steadfast Vitality
|
|
|-
|१४१
|Bombax ceiba (Red silk cotton tree)
|जडभौतिक चेतनेमध्ये असलेले
सघन स्थैर्य
|Solid steadfastness in the material consciousness
|काटेसावर
|[[चित्र:Bombax ceiba flower 74 Sunbury St Geebung IMGP8725.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]]
|-
|१४२
|Ixora pavetta (Torch Tree)
|स्पष्टवक्तेपणा
|Straightforwardness
|
|
|-
|१४३
|Scabiosa autropurpurea (Pincushion flower)
|जडभौतिक जगाला दिलेले आशीर्वाद
|Blessings on the material world
|
|
|-
|१४४
|Pimpinella major (Grater Burnet-saxifrage)
|रक्तामधील विशुद्धता
|Purity in the blood
|
|
|-
|१४५
|Vanda tessellata
|ईश्वराबद्दल तपशिलवार ओढ
|Detailed Attachment for the Divine
|
|
|-
|१४६
|Ylang Ylang (Cananga odrata)
|योग्य बोध किंवा धारणा (सत्याचा अपलाप न करणारा बोध)
|Correct Perception
|हिरवा चाफा
|
|}
== बाह्य दुवे ==
http://www.blossomlikeaflower.com/
https://motherandsriaurobindo.in/The-Mother/spiritual-significance-of-flowers/
== संदर्भ ==
Flowers and their spiritual significance, ISBN - 9788170600282
[[वर्ग:निसर्ग]]
[[वर्ग:फुले]]
[[वर्ग:सह्याद्रीतील फुले]]
42i3m1s6hse3ll8su47ssqde8mt4rv3
सदस्य:MGA73/Status
2
326720
2581850
2569871
2025-06-22T15:50:43Z
MGA73
19941
वर्ग:विकिपीडिया चित्रे
2581850
wikitext
text/x-wiki
== Intro ==
Number of files (originally 19,141) now '''{{formatnum:{{NUMBEROFFILES}}|R}}''' files.
* Free files ([[:Category:All free media]]): {{formatnum:{{PAGESINCATEGORY:All free media|files}}|R}} (originally 287 files) (Click [https://usualsuspects.toolforge.org/?language=mr&project=wikipedia&category=All_free_media&min_days=14&badboys=Bad+Boys to see who uploaded])
* Non-free files ([[:Category:All non-free media]]): {{formatnum:{{PAGESINCATEGORY:All non-free media|files}}|R}} (originally 6 files) See EDP at [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती]]
* Free files - may be bot added without a valid reason ([[:Category:CC-BY-SA-4.0-disputed]]): {{formatnum:{{PAGESINCATEGORY:CC-BY-SA-4.0-disputed|files}}|R}} (originally 1,497 files) (Click [https://usualsuspects.toolforge.org/?language=mr&project=wikipedia&category=CC-BY-SA-4.0-disputed&min_days=14&badboys=Bad+Boys to see who uploaded])
* Free in the US ([[:Category:All free in US media]]): {{formatnum:{{PAGESINCATEGORY:All free in US media|files}}|R}} (originally 1 file)
Difference (originally 18,848) now 18,848 files.
* No license ([[:Category:Files with no license]]): {{formatnum:{{PAGESINCATEGORY:Files with no license|files}}|R}} (Click [https://usualsuspects.toolforge.org/?language=mr&project=wikipedia&category=Files_with_no_license&min_days=14&badboys=Bad+Boys to see who uploaded]) (mostly files in use)
* Files marked for deletion: [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]] {{formatnum:{{PAGESINCATEGORY:उल्लेखनीयता_रद्दीकरण|files}}|R}} (Click [https://usualsuspects.toolforge.org/?language=mr&project=wikipedia&category=वर्ग:उल्लेखनीयता_रद्दीकरण&min_days=14&badboys=Bad+Boys to see who uploaded]) (should all be unused)
The reason it does not sum up is because some files have both a free and a non-free template and other files do not have a license and some have a license that does not categorize the file in one of the 2 categories above.
Files in [[:Category:All free media]] not yet in [[:Category:Unidentified subjects in India]] - [https://petscan.wmflabs.org/?psid=25511462 click this link]. Those are files that I have not checked yet. Originally 341 files.
== Mass deletion ==
I asked in 2012 about cleaning up files and in short the answer was "no".
So in 2023 I asked again at [[विकिपीडिया:आंतरविकि_दूतावास#Mass_deletion_of_files_or_mass_cleanup_of_files]]. If there is no result I will suggest on meta to centrally delete all files on mr.wiki.
Bot request: [[विकिपीडिया:सांगकाम्या/विनंत्या#सदस्य:MGA73bot]]
* Files marked for deletion: [[:वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण]] ([[:वर्ग:Files not in use]])
* I checked a few random uploads and they were internet files: [[विशेष:चित्रयादी/Anna4u]]
* [[विशेष:चित्रयादी/Shreemarkal]] too per [[:चित्र:Photo feb 2013 11.jpg]]
* Main category: [[:वर्ग:विकिपीडिया चित्रे]]
== India related wikis ==
Wikis and status (31 July 2022) (link in bold = this wiki)
* [[:Bn:User:MGA73/Status]] - Done! (15,258 files originally - now [[:Bn:Special:Imagelist|{{NUMBEROF|FILES|Bn|N|N}}]])
* [[:Hi:User:MGA73/Status]] - completed but needs to monitor (3,566 files originally - now [[:Hi:Special:Imagelist|{{NUMBEROF|FILES|Hi|N|N}}]])
* [[:Ur:User:MGA73/Status]] - started (12,483 files originally - now [[:Ur:Special:Imagelist|{{NUMBEROF|FILES|Ur|N|N}}]])
* [[:Pa:User:MGA73/Status]] - started (1,575 files originally - now [[:Pa:Special:Imagelist|{{NUMBEROF|FILES|Pa|N|N}}]])
* [[:Pnb:User:MGA73/Status]] - Done! (225 files originally - now [[:Pnb:Special:Imagelist|{{NUMBEROF|FILES|Pnb|N|N}}]]) I suggested to delete all files
* [[:Te:User:MGA73/Status]] - started (13,446 files originally - now [[:Te:Special:Imagelist|{{NUMBEROF|FILES|Te|N|N}}]])
* [[:Mr:User:MGA73/Status]] - started (19,141 files originally - now [[:Mr:Special:Imagelist|{{NUMBEROF|FILES|Mr|N|N}}]])
(See [[:fa:User:MGA73/Status]] for how to format to 123... ltr instead of local numbers and rtl)
== Ideas and things to work on (not completed yet) ==
# [[User:MGA73/NoLicense]] - https://quarry.wmcloud.org/query/72548
# [[User:MGA73/OrphanNon-free]] - https://quarry.wmflabs.org/query/44385
# [[User:MGA73/Non-FreeOldVersions]] - https://quarry.wmflabs.org/query/48158
# [[User:MGA73/Non-FreeOversized]] - https://quarry.wmflabs.org/query/53425
# [[User:MGA73/Non-FreeOutsideArticles]] - https://quarry.wmflabs.org/query/52923
(Copy from viwiki and will be used later if relevant)
== Commons ==
FileImporter works.
Files on Commons:
* [[:वर्ग:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons]] {{formatnum:{{PAGESINCATEGORY:All Wikipedia files with the same name on Wikimedia Commons|files}}|R}}
* [[:वर्ग:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons]] {{formatnum:{{PAGESINCATEGORY:All Wikipedia files with a different name on Wikimedia Commons|files}}|R}}
adbsdp3frw2qs0xsvmbebbjzm9bjs4t
भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची यादी
0
340155
2581813
2502308
2025-06-22T13:48:07Z
CommonsDelinker
685
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
2581813
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
[[भारतीय जनता पक्ष]] (भाजप) हा [[भारत|भारतीय प्रजासत्ताकच्या]] [[भारतातील राजकीय पक्ष|राजकीय व्यवस्थेतील]] दोन प्रमुख पक्षांपैकी एक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/1993/11/29/world/india-s-two-major-political-parties-stumble-in-regional-elections.html|title=India's Two Major Political Parties Stumble in Regional Elections|last=Edward A. Gargan|date=29 November 1993|website=[[The [[न्यू यॉर्क टाइम्स]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20141101205629/http://www.nytimes.com/1993/11/29/world/india-s-two-major-political-parties-stumble-in-regional-elections.html|archive-date=1 November 2014|access-date=2 August 2013}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://timesofindia.indiatimes.com/india/-In-Numbers-The-Rise-of-BJP-and-decline-of-Congress/articleshow/52341190.cms|title=In Numbers: The Rise of BJP and decline of Congress|website=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20171105170102/https://timesofindia.indiatimes.com/india/-In-Numbers-The-Rise-of-BJP-and-decline-of-Congress/articleshow/52341190.cms|archive-date=5 November 2017}}</ref> २०१५ पासून, [[भारतीय संसद|राष्ट्रीय संसदेत]] प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://164.100.47.132/LssNew/Members/partywiselist.aspx|title=Sixteenth Lok Sabha|publisher=[[Lok Sabha]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20151018225726/http://164.100.47.132/LssNew/Members/partywiselist.aspx|archive-date=18 October 2015|access-date=23 August 2015}}</ref> १९८० मध्ये स्थापन झालेला पक्ष भाजप सामान्यत: राजकीय बाजूस उजव्या मताचा मानला जातो. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=WlfeJGejIEQC&q=BJP+Right+wing&pg=PA64|title=India in a Globalised World|last=Sagarika Dutt|date=12 November 2006|publisher=Manchester University Press|isbn=9781847792143|page=64|quote=BJP is a right wing party and gives priority to the unity of the country.|access-date=27 November 2013|archive-url=https://web.archive.org/web/20180303130015/https://books.google.com/books?id=WlfeJGejIEQC&pg=PA64&dq=BJP+Right+wing#v=onepage&q=BJP%20Right%20wing&f=false|archive-date=3 March 2018}}</ref> मे २०२३ पर्यंत, ४९ भाजप नेत्यांनी राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.
== अरुणाचल प्रदेश ==
{{मुख्यलेख|अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
|[[चित्र:Gegong_Apang.jpg|100x100अंश]]
! [[गेगाँग अपांग]]{{efn|अपांग हे काँग्रेसचे सदस्य होते जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.<ref name=wsm>{{cite web|title=States of India since 1947|url=http://www.worldstatesmen.org/India_states.html|publisher=worldstatesmen.org|access-date=2 August 2013|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20080618002451/http://www.worldstatesmen.org/India_states.html|archive-date=18 June 2008}}</ref> १९९६ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली व [[अरुणाचल काँग्रेस|अरुणाचल काँग्रेसची]] स्थापना केली,<ref name=et1>{{cite web|title=Apang back in Cong fold|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2004-08-29/news/27396043_1_gegong-apang-congress-ideology-mithi|work=[[द इकोनॉमिक टाइम्स]]|access-date=2 August 2013|date=29 August 2004|archive-date=2013-08-18|archive-url=https://web.archive.org/web/20130818072531/http://articles.economictimes.indiatimes.com/2004-08-29/news/27396043_1_gegong-apang-congress-ideology-mithi|url-status=dead}}</ref> आणि १९९९ पर्यंत मुख्यमंत्री राहिले.<ref name=wsm/> ऑगस्ट २००३ मध्ये ते पुन्हा नोवडून आले व त्यांचा पक्ष भाजपमध्ये सामिल झाला.<ref name=wsm/><ref name=et2>{{cite web|title=BJP bags its first NE state|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2003-08-31/news/27556648_1_bjp-bags-gegong-apang-bjp-mlas|work=The Economic Times|access-date=2 August 2013|date=31 August 2003|archive-date=2014-12-06|archive-url=https://web.archive.org/web/20141206081811/http://articles.economictimes.indiatimes.com/2003-08-31/news/27556648_1_bjp-bags-gegong-apang-bjp-mlas|url-status=dead}}</ref> पण, ऑगस्ट २००३ ते पुन्हा काँग्रेसचे सदस्य झाले आणि २००७ पर्यंत ते मुख्यमंत्री होते.<ref name=et1/><ref name=wsm/> फेब्रुवारी २०१४ मध्ये त्यांनी परत भाजप मध्ये प्रवेश केला,<ref>{{cite news|title=Congress stalwart Gegong Apang joins BJP|url=http://timesofindia.indiatimes.com/india/Congress-stalwart-Gegong-Apang-joins-BJP/articleshow/30727186.cms|newspaper=द टाइम्स ऑफ इंडिया|date=20 February 2014|access-date=3 March 2015|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140304010451/http://timesofindia.indiatimes.com/india/Congress-stalwart-Gegong-Apang-joins-BJP/articleshow/30727186.cms|archive-date=4 March 2014}}</ref> पण फेब्रुवारी २०१९ मध्ये [[जनता दल (धर्मनिरपेक्ष)]] मध्ये ते गेले.<ref>{{cite news |title=Arunachal veteran Gegong Apang joins Devegowda's JD(S) |url=https://www.business-standard.com/article/pti-stories/arunachal-veteran-gegong-apang-joins-devegowda-s-jd-s-119022100957_1.html |access-date=24 May 2019 |work=[[Business Standard]]|date=21 February 2019}}</ref>}}
| ३१ ऑगस्ट २००३ || २९ ऑगस्ट २००४ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2003|8|31|2004|8|29}} || ६ वी
|-
| rowspan="2" |[[चित्र:Pema_Khandu_in_July_2016.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" style="background:#faecc8;text-align:center;" | [[पेमा खांडू]]* {{efn|जुलै २०१६ मध्ये खांडू हे काँग्रेसचे सदस्य होते जेव्हा ते मुख्यमंत्री झाले.<ref name="khandu1">{{cite news|title=BJP joins Pema Khandu's government in Arunachal Pradesh|url=http://www.rediff.com/news/report/bjp-to-join-pema-khandu-government-in-arunachal/20161014.htm|access-date=31 December 2016|work=[[Rediff.com]]|date=14 October 2016|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20170101001820/http://www.rediff.com/news/report/bjp-to-join-pema-khandu-government-in-arunachal/20161014.htm|archive-date=1 January 2017}}</ref> सप्टेंबर २०१६ मध्ये [[पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश]] मध्ये ते गेले व डिसेंबर २०१६ मध्ये भाजप मध्ये गेले.<ref>{{cite news|title=BJP forms government in Arunachal Pradesh with 33 PPA MLAs joining it|url=http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bjp-forms-government-in-arunachal-pradesh-with-33-ppa-mlas-joining-it/articleshow/56271718.cms|access-date=31 December 2016|work=The Economic Times|date=31 December 2016|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20170101062124/http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bjp-forms-government-in-arunachal-pradesh-with-33-ppa-mlas-joining-it/articleshow/56271718.cms|archive-date=1 January 2017}}</ref>}}
| २० मे २०१९ || ''पदस्थ'' || rowspan="2" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2016|12|31}} || १० वी
|-
|}
== आसाम ==
{{मुख्यलेख|आसामचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| [[चित्र:Chief_Minister_of_Assam_Sarbananda_Sonowal.jpg|100x100अंश]]
! [[सर्बानंद सोनोवाल]]
| २४ मे २०१६ || ९ मे २०२१ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2016|5|24|2021|5|9}}
| [[आसाम विधानसभा निवडणूक, २०१६|१४ वी]]
|-
| [[चित्र:Himanta_Biswa_Sarma_with_PM_Narendra_Modi_Cropped.jpg|100x100अंश]]
! style="background:#faecc8;text-align:center;" | [[हिमंता बिस्वा सरमा]] *
| १० मे २०२१ || ''पदस्थ'' || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|05|10}} || १५ वी
|-
|}
== छत्तीसगड ==
{{मुख्यलेख|छत्तीसगडचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| rowspan="3" |[[चित्र:The_former_Chief_Minister_of_Chhattisgarh,_Dr._Raman_Singh.jpg|100x100अंश]]
! rowspan="3" | [[रमण सिंह]]
| ७ डिसेंबर २००३ || ११ डिसेंबर २००८ || rowspan="3" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2003|12|7|2018|12|16}} || २ री
|-
| १२ डिसेंबर २००८ || ११ डिसेंबर २०१३ || ३ री
|-
| १२ डिसेंबर २०१३ || १६ डिसेंबर २०१८ || ४ थी
|-
|}
== दिल्ली ==
{{मुख्यलेख|दिल्लीचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
|[[चित्र:Madan_Lal_Khurana.jpg|100x100अंश]]
! [[मदनलाल खुराणा]]
| २ डिसेंबर १९९३ || २६ फेब्रुवारी १९९६ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1993|12|2|1996|2|26}}
| rowspan="3" | १ ली
|- align="center"
|[[चित्र:The_Union_Labour_Minister_Dr._Sahib_Singh_chairing_the_165th_Meeting_of_the_CBT,_Employees_Provident_Fund_in_New_Delhi_on_December_3,_2003_(Wednesday)_(cropped).jpg|100x100अंश]]
! साहिब सिंग वर्मा
| २६ फेब्रुवारी १९९६ || १२ ऑक्टोबर १९९८ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1996|2|26|1998|10|12}}
|-
|[[चित्र:Sushma_Swaraj_Ji.jpg|100x100अंश]]
! [[सुषमा स्वराज]]
| १२ ऑक्टोबर १९९८ || ३ डिसेंबर १९९८ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1998|10|12|1998|12|3}}
|}
== उत्तर प्रदेश ==
{{मुख्यलेख|उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| rowspan="2" |[[चित्र:Kalyan_Singh1.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" | [[कल्याण सिंह]]
| २४ जून १९९१ || ६ डिसेंबर १९९२ || rowspan="2" | ३ वर्षे, २१७ दिवस
| ११ वी
|-
| २१ सप्टेंबर १९९७ || १२ नोव्हेंबर १९९९ || rowspan="3" | १३ वी
|-
| -
! राम प्रकाश गुप्ता
| १२ नोव्हेंबर १९९९ || २८ ऑक्टोबर २००० || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1999|11|12|2000|10|28}}
|-
|[[चित्र:Rajnath.jpg|100x100अंश]]
! [[राजनाथ सिंग]]
| २८ ऑक्टोबर २००० || ८ मार्च २००२ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2000|10|28|2002|3|8}}
|-
| rowspan="2" |[[चित्र:The_Uttar_Pradesh_Chief_Minister,_Shri_Yogi_Adityanath_meeting_the_President,_Shri_Ram_Nath_Kovind,_at_Rashtrapati_Bhavan,_in_New_Delhi_on_February_10,_2018_(cropped).jpg|100x100अंश]]
! rowspan="2" style="background:#faecc8;" | [[योगी आदित्यनाथ]] *
| १९ मार्च २०१७ || २४ मार्च २०२२ || rowspan="2" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2017|3|19}}
| [[उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७|१७ वी]]
|-
| २५ मार्च २०२२ || ''पदस्थ'' || [[उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०२२|१८ वी]]
|-
|}
== गुजरात ==
{{मुख्यलेख|गुजरातचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| rowspan="2" |[[चित्र:Keshubhai_Patel.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" | केशुभाई पटेल
| १४ मार्च १९९५ || २१ ऑक्टोबर १९९५ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1995|3|14|1995|10|21}}
| ९ वी
|-
| ४ मार्च १९९८ || ६ ऑक्टोबर २००१ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1998|3|4|2001|10|6}}
| १० वी
|-
|
! सुरेश मेहता
| २१ ऑक्टोबर १९९५ || १९ सप्टेंबर १९९६ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1995|10|21|1996|9|19}}
| ९ वी
|-
| rowspan="4" |[[चित्र:PM_Modi_Portrait(cropped).jpg|100x100अंश]]
! rowspan="4" | [[नरेंद्र मोदी]]
| ७ ऑक्टोबर २००१ || २१ डिसेंबर २००२ || rowspan="4" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2001|10|7|2014|5|22}}
| १० वी
|-
| २२ डिसेंबर २००२ || २२ डिसेंबर २००७ || ११ वी
|-
| २३ डिसेंबर २००७ || २५ डिसेंबर २०१२ || १२ वी
|-
| २६ डिसेंबर २०१२ || २२ मे २०१४ || rowspan="3" | [[गुजरात विधानसभा निवडणूक, २०१२|१३ वी]]
|-
| [[चित्र:Anandiben_Patel_Ji.jpg|100x100अंश]]
! [[आनंदीबेन पटेल]]
| २२ मे २०१४ || ६ ऑगस्ट २०१६ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2014|5|22|2016|8|6}}
|-
| rowspan="2" | [[चित्र:Vijay_Rupani.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" | [[विजय रूपाणी|विजय रुपाणी]]
| ७ ऑगस्ट २०१६ || २५ डिसेंबर २०१७ || rowspan="2" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2016|8|7|2021|9|13}}
|-
| २६ डिसेंबर २०१७ || १३ सप्टेंबर २०२१ || rowspan="2" | [[गुजरात विधानसभा निवडणूक, २०१७|१४ वी]]
|- align="center"
| rowspan="2" |[[चित्र:Bhupendra_PAtel_Sanskrit.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" style="background:#faecc8" | [[भूपेंद्रभाई पटेल]]
| १३ सप्टेंबर २०२१ || ११ डिसेंबर २०२२ || rowspan="2" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|9|13}}
|-
| १२ डिसेंबर २०२२ || ''पदस्थ'' || [[गुजरात विधानसभा निवडणूक, २०२२|१५ वी]]
|-
|}
== महाराष्ट्र ==
{{मुख्यलेख|महाराष्ट्रचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| rowspan="2" |[[चित्र:Devendra_Fadnavis_@Vidhan_Sabha_04-03-2021.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" | [[देवेंद्र फडणवीस]]
| ३१ ऑक्टोबर २०१४ || १२ नोव्हेंबर २०१९ || rowspan="2" | ५ वर्षे, १७ दिवस
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|१३ वी]]
|-
| २३ नोव्हेंबर २०१९ || २८ नोव्हेंबर २०१९ || [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|१४ वी]]
|-
|}
== राजस्थान ==
{{मुख्यलेख|राजस्थानचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| rowspan="2" |[[चित्र:BS_Shekhawat.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" | [[भैरोसिंह शेखावत]] {{efn|१९७७ ते १९८० जेव्हा शेखावत मुख्यमंत्री होते, तेव्हा ते जनता पक्षात होते.}}
| ४ मार्च १९९० || १५ डिसेंबर १९९२ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1990|3|4|1992|12|15}} || ९ वी
|-
| ४ डिसेंबर १९९३ || १ डिसेंबर १९९८ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1993|12|4|1998|12|1}} || १० वी
|-
| rowspan="2" |[[चित्र:Rajasthan_CM_Vasundhara_Raje.JPG|100x100अंश]]
! rowspan="2" | [[वसुंधरा राजे शिंदे]]
| ८ डिसेंबर २००३ || १२ डिसेंबर २००८ || rowspan="2" | १० वर्षे, ८ दिवस || १२ वी
|-
| १३ डिसेंबर २०१३ || १७ डिसेंबर २०१८ || १४ वी
|-
|}
== झारखंड ==
{{मुख्यलेख|झारखंडचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| -
! [[बाबुलाल मरांडी]]
| १५ नोव्हेंबर २००० || १८ मार्च २००३ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2000|11|15|2003|3|18}}
| rowspan="2" | १ ली
|-
| rowspan="3" |[[चित्र:Arjun_Munda.jpg|100x100अंश]]
! rowspan="3" | [[अर्जुन मुंडा]]
| १८ मार्च २००३ || २ मार्च २००५ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2003|3|18|2005|3|2}}
|-
| १२ मार्च २००५ || १९ सप्टेंबर २००६ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2005|3|12|2006|9|19}}
| २ री
|-
| ११ सप्टेंबर २०१० || १८ जानेवारी २०१३ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2010|9|11|2013|1|18}}
| ३ री
|-
| [[चित्र:Raghuvar_Das.jpg|100x100अंश]]
! [[रघुवर दास]]
| २८ डिसेंबर २०१४ || २९ डिसेंबर २०१९ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2014|12|28|2019|12|29}} || [[झारखंड विधानसभा निवडणूक, २०१४|४ थी]]
|-
|}
== कर्नाटक ==
{{मुख्यलेख|कर्नाटकचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| rowspan="4" |[[चित्र:The_Chief_Minister_of_Karnataka,_Shri_B.S._Yediyurappa_meeting_with_the_Deputy_Chairman,_Planning_Commission,_Dr._Montek_Singh_Ahluwalia_to_finalize_annual_plan_2008-09_of_the_State,_in_New_Delhi_on_August_12,_2008_(1)_(cropped).jpg|100x100अंश]]
! rowspan="4" | [[बी.एस. येडियुरप्पा]]
| १२ नोव्हेंबर २००७ || १९ नोव्हेंबर २००७ || rowspan="4" | ५ वर्षे, ८१ दिवस || १२ वी
|-
| ३० मे २००८ || ४ ऑगस्ट २०११ || १३ वी
|-
| १७ मे २०१८ || २३ मे २०१८ || rowspan="2" | [[कर्नाटक विधानसभा निवडणूक, २०१८|१५ वी]]
|-
| २६ जुलै २०१९ || २८ जुलै २०२१
|-
| [[चित्र:Sadananda_Gowda.jpg|100x100अंश]]
! [[सदानंद गौडा]]
| ५ ऑगस्ट २०११ || १२ जुलै २०१२ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2011|8|5|2012|7|12}} || rowspan="2" | १३ वी
|-
| [[चित्र:Jagadish_Shettar.jpg|100x100अंश]]
! [[जगदीश शेट्टर]]
| १२ जुलै २०१२ || १३ मे २०१३ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2012|7|12|2013|5|13}}
|-
| [[चित्र:Bommai_at_the_inauguration_of_Metroline_(cropped).jpg|100x100अंश]]
! [[बसवराज बोम्मई]]
| २८ जुलै २०२१ || १७ मे २०२३ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|7|28|2023|5|17}} || [[कर्नाटक विधानसभा निवडणूक, २०१८|१५ वी]]
|-
|}
== मध्य प्रदेश ==
{{मुख्यलेख|मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| align="center" height="100px" |
! [[सुंदरलाल पटवा]] {{efn|१९८० मध्ये जेव्हा पटवा मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते जनता पक्षाचे नेते होते.}}
| ५ मार्च १९९० || १५ डिसेंबर १९९२ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1990|3|5|1992|12|15}} || ९ वी
|-
| [[चित्र:Uma_Bharati_in_2014.jpg|100x100अंश]]
! [[उमा भारती]]
| ८ डिसेंबर २००३ || २२ ऑगस्ट २००४ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2003|12|8|2004|8|22}} || rowspan="3" | १२ वी
|-
| [[चित्र:Babulal_Gaur_(cropped).jpg|100x100अंश]]
! [[बाबुलाल गौर]]
| २३ ऑगस्ट २००४ || २८ नोव्हेंबर २००५ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2004|8|23|2005|11|28}}
|-
| rowspan="4" |[[चित्र:Shivraj_Singh_Chauhan_(cropped).jpg|100x100अंश]]
! rowspan="4" scope="row" style="background:#faecc8;text-align:center;" | [[शिवराज सिंह चौहान]]
| २९ नोव्हेंबर २००५ || ११ डिसेंबर २००८ || rowspan="3" |{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2005|11|29|2018|12|16}}
|-
| १२ डिसेंबर २००८ || १३ डिसेंबर २०१३ || १३ वी
|-
| १४ डिसेंबर २०१३ || १६ डिसेंबर २०१८ || [[मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१३|१४ वी]]
|-
| २३ मार्च २०२० || ''पदस्थ'' || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2020|3|23}} || १५ वी
|-
|}
== हरियाणा==
{{मुख्यलेख|हरियाणाचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| rowspan="2" |[[चित्र:Chief_Minister_of_Haryana_Shri_Manohar_Lal.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" style="background:#faecc8" | [[मनोहरलाल खट्टर|मनोहर लाल खट्टर]] *
| २६ ऑक्टोबर २०१४ || २६ ऑक्टोबर २०१९ || rowspan="2" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2014|10|26}} || १३ वी
|-
| २७ ऑक्टोबर २०१९ || ''पदस्थ'' || १४ वी
|-
|}
== मणिपूर ==
{{मुख्यलेख|मणिपूरचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| rowspan="2" |[[चित्र:N._Biren_Singh.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" style="background:#faecc8;text-align:center;" | [[एन. बीरेन सिंह]] *
| १५ मार्च २०१७ || २० मार्च २०२२ || rowspan="2" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2017|3|15}} || [[मणिपूर विधानसभा निवडणूक, २०१७|१२ वी]]
|-
| २१ मार्च २०२२ || ''पदस्थ'' || [[मणिपूर विधानसभा निवडणूक, २०२२|१३ वी]]
|-
|}
== हिमाचल प्रदेश ==
{{मुख्यलेख|हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
|[[चित्र:Shanta_Kumar.jpg|100x100अंश]]
! [[शांता कुमार]] {{efn|१९७७-८० मध्ये जेव्हा कुमार मुख्यमंत्री होते, तेव्हा ते जनता पक्षाचे नेते होते.}}
| ५ मार्च १९९० || १५ डिसेंबर १९९२ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1990|3|5|1992|12|15}} || ७ वी
|-
| rowspan="2" |[[चित्र:Prem_Kumar_Dhumal.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" | [[प्रेम कुमार धुमल]]
| २४ मार्च १९९८ || ५ मार्च २००३ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1998|3|24|2003|3|5}} || ९ वी
|-
| ३० डिसेंबर २००७ || २५ डिसेंबर २०१२ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2007|12|30|2012|12|25}} || ११ वी
|-
| [[चित्र:JRThakur.jpg|100x100अंश]]
! [[जयराम ठाकूर]]
| २७ डिसेंबर २०१७ || ११ डिसेंबर २०२२ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2017|12|27|2022|12|11}} || १३ वी
|-
|}
== त्रिपुरा ==
{{मुख्यलेख|त्रिपुराचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| [[चित्र:Biplab_Kumar_Deb_(cropped).png|100x100अंश]]
! [[बिपलब कुमार देब]]
| ९ मार्च २०१८ || १४ मे २०२२ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2018|3|9|2022|5|14}} || rowspan="2" | १२ वी
|-
| rowspan="2" |[[चित्र:Manik_Saha_Invitation_for_HWC_2023.jpg|100x100अंश]]
| rowspan="2" style="background:#faecc8;text-align:center;" | [[माणिक साहा]] *
| १५ मे २०२२ || ७ मार्च २०२३ || rowspan="2" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2022|5|15}}
|-
| ८ मार्च २०२३ || ''पदस्थ'' || १३ वी
|-
|}
== गोवा ==
{{मुख्यलेख|गोव्याचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
| rowspan="4" |[[चित्र:The_official_photograph_of_the_Union_Minister_for_Defence,_Shri_Manohar_Parrikar.jpg|100x100अंश]]
! rowspan="4" | [[मनोहर पर्रीकर]]
| २४ ऑक्टोबर २००० || २ जून २००२ || rowspan="2" |{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2000|10|24|2005|2|2}} || ८ वी
|-
| ३ जून २००२ || २ फेब्रुवारी २००५ || ९ वी
|-
| ९ मार्च २०१२ || ८ नोव्हेंबर २०१४ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2012|3|9|2014|11|8}} || ११ वी
|-
| १४ मार्च २०१७ || १७ मार्च २०१९ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2017|3|14|2019|3|17}} || [[गोवा विधानसभा निवडणूक, २०१७|१२ वी]]
|-
| [[चित्र:Laxmikant_Parsekar.jpg|100x100अंश]]
! [[लक्ष्मीकांत पार्सेकर]]
| ८ नोव्हेंबर २०१४ || १३ मार्च २०१७ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2014|11|8|2017|3|13}} || ११ वी
|-
| rowspan="2" |[[चित्र:The_Chief_Minister_of_Goa,_Shri_Pramod_Sawant.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" style="background:#faecc8;text-align:center;" | [[प्रमोद सावंत]] *
| १९ मार्च २०१९ || २७ मार्च २०२२ || rowspan="2" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2019|3|19}} || [[गोवा विधानसभा निवडणूक, २०१७|१२ वी]]
|-
| २८ मार्च २०२२ || ''पदस्थ'' || [[गोवा विधानसभा निवडणूक, २०२२|१३ वी]]
|-
|}
== उत्तराखंड ==
{{मुख्यलेख|उत्तराखंडचे मुख्यमंत्री}}
{| class="wikitable sortable"
! चित्र !! नाव !! colspan="3" | पक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळ !! विधानसभा
|-
|
! नित्यानंद स्वामी
| ९ नोव्हेंबर २००० || २९ ऑक्टोबर २००१ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2000|11|9|2001|10|29}} || rowspan="2" | १ ली
|-
| [[चित्र:Bhagatsinghkoshyari.jpg|100x100अंश]]
! [[भगतसिंग कोश्यारी]]
| ३० ऑक्टोबर २००१ || १ मार्च २००२ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2001|10|30|2002|3|1}}
|-
| rowspan="2" |[[चित्र:The_Chief_Minister_of_Uttarakhand,_Major_General_(Retd.)_B._C._Khanduri_meeting_with_the_Union_Minister_of_Petroleum_and_Natural_Gas,_Shri_Murli_Deora,_in_New_Delhi_on_December_07,_2007.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" | [[भुवनचंद्र खंडुरी]]
| ७ मार्च २००७ || २६ जून २००९ || rowspan="2" | २ वर्षे, २९५ दिवस
| rowspan="3" | ३ री
|-
| ११ सप्टेंबर २०११ || १३ मार्च २०१२
|-
|[[चित्र:Dr._Ramesh_Pokhriyal_'Nishank',_the_Union_Minister_for_Human_Resource_Development,_in_New_Delhi_on_February_20,_2020_(cropped).jpg|100x100अंश]]
! [[रमेश पोखरियाल]]
| २७ जून २००९ || १० सप्टेंबर २०११ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2009|6|27|2011|9|10}}
|-
| [[चित्र:The_Chief_Minister_of_Uttarakhand,_Shri_Trivendra_Singh_Rawat.jpg|100x100अंश]]
! त्रिवेंद्र सिंह रावत
| १८ मार्च २०१७ || १० मार्च २०२१ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2017|3|18|2021|3|10}} || rowspan="3" | [[उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१७|५ वी]]
|- align="center"
| [[चित्र:The_Chief_Minister_of_Uttarakhand,_Shri_Tirath_Singh_Rawat.jpg|100x100अंश]]
! [[तीरथ सिंह रावत]]
| १० मार्च २०२१ || ४ जुलै २०२१ || {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|03|10|2021|07|04}}
|-
| rowspan="2" |[[चित्र:Pushkar_Dhami.jpg|100x100अंश]]
! rowspan="2" style="background:#faecc8;" | [[पुष्कर सिंह धामी]] *
| ४ जुलै २०२१ || २२ मार्च २०२२ || rowspan="2" | {{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|07|04}}
|-
| २३ मार्च २०२२ || ''पदस्थ'' || [[उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०२२|६ वी]]
|-
|}
==नोंदी ==
{{notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विद्यमान भारतीय मुख्यमंत्री}}
{{भारतीय जनता पक्ष}}
[[वर्ग:भारतीय जनता पक्ष]]
[[वर्ग:भारतामधील राज्यांचे मुख्यमंत्री|*]]
bsxosggba74gcoe4bxh5pft2cbaf7s1
मराठीतील गौरवग्रंथ
0
342256
2581977
2486907
2025-06-23T05:03:56Z
Ketaki Modak
21590
2581977
wikitext
text/x-wiki
मराठीमध्ये आजवर विविध गौरवग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्याची यादी करण्याचा हा प्रयत्न आहे.
{| class="wikitable"
|+
!ग्रंथाचे नाव <ref>{{जर्नल स्रोत|last=शुभांगी पातुरकर|date=हिवाळा २०२२|title=मराठीतील गौरवग्रंथांच्या निमित्ताने|journal=भाषा आणि जीवन|volume=वर्ष ४०, अंक ०१|pages=५६-६३}}</ref>
!कोणाच्या गौरवार्थ प्रकाशित
!प्रकाशन वर्ष
!प्रकाशनाचे निमित्त
!संपादक
|-
|मराठी कविता: परंपरा आणि दर्शन
|प्राचार्य [[राम बाळकृष्ण शेवाळकर|राम शेवाळकर]]
|
|
|
|-
|समीक्षेची क्षितिजे
|प्रा.[[दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी|द.भि.कुलकर्णी]]
|
|अमृतमहात्सवी वर्षानिमित्त
|
|-
|साहित्यऋषी
|प्रा.[[दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी|द.भि.कुलकर्णी]]
|
|[[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी|साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष]]<nowiki/>पदी निवड
|
|-
|अर्वाचीन मराठी काव्यमीमांसा
|डॉ० [[अक्षयकुमार काळे]]
|
|
|
|-
|साहित्यव्रती
|डॉ० [[उषा देशमुख]]
|
|
|
|-
|साहित्य: अध्यापन आणि प्रकार
|प्रा.[[वा.ल.कुळकर्णी]]
|
|
|
|-
|संतसाहित्य संस्कृतीमंथन
|डॉ.[[शं.दा.पेंडसे]]
|
|
|
|-
|प्राचीन अर्वाचीन साहित्यानुबंध
|प्रा.[[म.सं.बावगावकर]]
|
|
|
|-
|समीक्षा विविधा
|डॉ.[[लीला गोविलकर]]
|
|
|
|-
|[[उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)|उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)']]
|डॉ.[[गंगाधर नारायण जोगळेकर|गं.ना.जोगळेकर]]
|
|
|[[केतकी मोडक|डॉ.केतकी मोडक]], [[संतोष शेणई]] व [[सुजाता शेणई]]
|-
|पुनर्भेट
|डॉ.[[कल्याण काळे]]
|
|अमृतमहात्सवी वर्षानिमित्त<ref>डॉ.अंजली सोमण. "डॉ.कल्याण काळे - विसरता न येणारे कृतार्थ व्यक्तिमत्त्व". ''भाषा आणि जीवन''. वर्ष ३९, अंक ३-४ : २०२१.</ref>
|
|-
|संतसाहित्य: अभ्यासाच्या काही दिशा <ref>{{जर्नल स्रोत|last=दिलीप धोंडगे|title=कल्याण काळे : एक व्रतस्थ अभ्यासक|journal=भाषा आणि जीवन|volume=वर्ष ३९, अंक ०३-०४, २०२१}}</ref>
|डॉ.[[मुकुंद श्रीनिवास कानडे|मु.श्री.कानडे]]
|
|
|
|-
|आजचे नाटककार
|डॉ.[[मुकुंद श्रीनिवास कानडे|मु.श्री.कानडे]]
|
|
|
|-
|स्नेहानुबंध (२०२३)
|डॉ.[[अशोक कामत]]
|
|वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त
|
|-
|
|डॉ.[[पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे|पु.ग.सहस्रबुद्धे]]
|
|
|
|-
|अमृतसंचय
|डॉ.[[प्र.ल.गावडे]]
|
|अमृतमहात्सवी वर्षानिमित्त <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mespune.in/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA%E0%A5%8D/|title=ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचे वृद्धापकाळाने निधन – Maharashtra Education Society|website=mespune.in|access-date=2024-02-06}}</ref>
|
|-
|
|डॉ.[[रामचंद्र श्रीपाद जोग|रा.श्री.जोग]]
|
|
|
|-
|
|[[श्रीपाद महादेव माटे|श्री.म.माटे]]
|
|
|
|-
|
|[[श्री.पु. भागवत|श्री.पु.भागवत]]
|
|
|
|-
|
|[[द.के.केळकर]]
|
|
|
|-
|
|डॉ.[[कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी|कृ.पा.कुलकर्णी]]
|
|
|
|-
|
|[[अनंत काकबा प्रियोळकर|अ.का.प्रियोळकर]]
|
|
|
|-
|
|डॉ० [[के.ना. वाटवे|के.ना.वाटवे]]
|
|
|
|-
|
|डॉ.[[शंकर गोपाळ तुळपुळे|शं.गो.तुळपुळे]]
|
|
|
|-
|
|डॉ.[[रा.शं.वाळिंबे]]
|
|
|
|-
|
|[[गंगाधर बाळकृष्ण सरदार|गं.बा.सरदार]]
|
|
|
|-
|
|[[नरहर रघुनाथ फाटक|न.र.फाटक]]
|
|
|
|-
|
|डॉ. [[रंगनाथ कुलकर्णी]]
|
|
|
|-
|
|डॉ.[[युसुफखान महंमदखान पठाण|यू.म.पठाण]]
|
|
|
|-
|
|डॉ.[[एस.एस. भोसले|एस.एस.भोसले]]
|
|
|
|-
|
|[[भगवंत देशमुख]]
|
|
|
|-
|
|डॉ.[[हे.वि. इनामदार|हे.वि.इनामदार]]
|
|
|
|-
|
|[[वसंत दावतर]]
|
|
|
|-
|
|डॉ. [[सुधीर नरहर रसाळ|सुधीर रसाळ]]
|
|
|
|-
|
|डॉ. [[नागनाथ कोत्तापल्ले]]
|
|
|
|-
|
|डॉ.[[सरोजिनी वैद्य]]
|
|
|
|-
|
|डॉ. [[विजया राजाध्यक्ष]]
|
|
|
|-
|यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम
|प्रा. यास्मिन शेख
|
|
|[[भानू काळे]] व [[दिलीप फलटणकर]]
|}
== संदर्भ ==
[[वर्ग:याद्या]]
[[वर्ग:मराठी साहित्य यादी]]
85644aucxsod9f88rn55eeptqwe04s8
अनंतराव थोपटे
0
353768
2581807
2553543
2025-06-22T13:14:51Z
2401:4900:1B6F:A823:E5B7:61D5:FD1D:F366
2581807
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''अनंतराव नारायणराव थोपटे''' (११ जानेवारी १९३३) हे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री होते. भोर विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्यातील काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते. त्यांनी तब्बल १४ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले.
{{माहितीचौकट विधानसभा सदस्य
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| नाव =अनंतराव थोपटे
| सन्मानवाचक प्रत्यय=
| चित्र =https://atcbhor.com/img/founder.jpg
| चित्र शीर्षक =अनंतराव थोपटे
| मतदारसंघ_विस = [[भोर विधानसभा मतदारसंघ]]
| संसद =
| बहुमत =
| पद=महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री
| कार्यकाळ_आरंभ =१९७२
| कार्यकाळ_समाप्ती =१९७८
| मागील =शंकर भेलके
| पुढील =संपतराव जेधे
| पद2 =
| कार्यकाळ_आरंभ2 = १९८०
| कार्यकाळ_समाप्ती2 = १९९९
| मागील2 = संपतराव जेधे
| पुढील2 = काशिनाथ खुटवड
| पद3 =
| कार्यकाळ_आरंभ3 = २००४
| कार्यकाळ_समाप्ती3 = २००९
| मागील3 = काशिनाथ खुटवड
| पुढील3 = संग्राम थोपटे
| जन्मदिनांक = ११ जानेवारी, १९३३
| जन्मस्थान =हातनोशी,भोर पुणे
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व =भारतीय
| पक्ष =[[भारतीय काँग्रेस पक्ष]]
| शिक्षण = जी.डी.सी.आणि बी.ए.
| इतरपक्ष =
| आई =
| वडील =
| पत्नी =
| नाते =
| अपत्ये =[[संग्राम अनंतराव थोपटे]]
| निवास =भोर
| शाळा_महाविद्यालय = [[नौरोसजी वाडिया महाविद्यालय]] <br> [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय]]
| व्यवसाय =राजकारणी
| धंदा =
| कार्यरत =
| धर्म =हिंदू
| पुरस्कार =
}}
== राजकीय कारकीर्द ==
अनंतराव थोपटेनी पुणे विद्यापीठातून जी.डी.सी आणि बी.ए ची पदवी घेतली. वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी म्हणजे १९७२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.
१९८३ मध्ये वसंतदादा पाटील यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या दुसऱ्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळाले. दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा अनेक खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
● पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी १९८१-१९८२ च्या दरम्यान काम पाहिले.
● पुणे जिल्हा भूविकास बँकेचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले.
● पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून १५ वर्षे काम पाहिले.
● १९८१ ते १९९५ या कालखंडात कॅबिनेट मंत्री.दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, विधिमंडळ कामकाज,संसदीय कार्य खात्यांचा कारभार
● पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
● इ.स १९९९ ते २००० महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष(मंत्री दर्जा) म्हणून काम पाहिले.
● महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ(महानंदा डेरी) या संस्थेचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
● अनंतराव थोपटे यांचे पुत्र [[संग्राम थोपटे|संग्राम अनंतराव थोपटे]] हे त्याच भोर - राजगड - मुळशी विधानसभा मतदारसंघातून सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
== कुस्तीतील पाच सुवर्णपदके ==
अनंतरावानी १९५२-१९५७ अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियनशिप कुस्तीमध्ये सलग ५ वर्षे सुवर्णपदक मिळवले.
== सहकार खात्यातील दिवस ==
थोपटे यांचा वयाच्या पंचविसाव्या वर्षीच सहकार क्षेत्राशी संबंध आला. ते सहायक तालुका सहकारी अधिकारी या पदावर शासकीय सेवेत रुजू झाले. 1958 ते 1971 या कालखंडात त्यांनी शासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली.सहकार अधिकारी या पदाबरोबरच विविध संस्थामध्ये प्रमुख पदावर काम केले. वेल्हे तालुक्याचे गटविकास अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.
== निवडणूक लढविण्याचा निर्धार ==
मूळ पिंड कार्यकर्त्याचा असल्याने शासकीय नोकरीमध्ये थोपटे यांचे मन रमेना.म्हणून 1972 साली शासकीय सेवेचा राजीनामा देण्याचे धाडस यांनी केल आणि अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली आणि निवडून आले.खऱ्या अर्थाने त्यांचा सहकार,सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली.
== शेतकऱ्यांसाठी लढा ==
थोपटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकेचे राज्य स्तरावरील संचालक म्हणून व जिल्हा स्तरावरील अध्यक्ष म्हणून 1980 ते 1982 च्या दरम्यान काम केले.भू-विकास बँक या नावाने ही बैंक आजही प्रचलित आहे. या कालखंडात थोपटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने कर्जवाटप करून योग्यवेळी शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविली.त्यामुळे शेतीमध्ये नगदी पिके घेऊन आणि शेतीपूरक व्यवसाय करून गरीब अशा शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली.
== मंत्रिमंडळात समावेश ==
सुमारे 30 वर्षे भोर-वेल्हे या दोन तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.तसेच 14 वर्षे विविध खात्याच्या मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत आपल्या अंगी असलेल्या अभ्यासू आणि अचूक निर्णयक्षमतेचा ठसा उमटिवला. या काळात त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले. म्हणूनच एक अभ्यासू ,कार्यालयीन कामकाजबरोबरच प्रशासकीय कामाची तंतोतंत माहिती असलले मंत्री अशी प्रतिमा सर्व अधिकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये निर्माण झाली.
== विविध खात्यांचा पदभार ==
अनंतरावाना अनेक खात्यांचा अनुभव होता. वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले होते.
दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) अशी विविध खाती त्यांनी भूषवली.
== महानंद डेरीची स्थापना ==
थोपटे यांनी दुग्धविकास राज्यमंत्री आणि मंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर कल्पकता आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी दूध उत्पादनास मोठ्या प्रमाणावर चालना दिली. त्यांनी त्यावेळी दूधाचा महापूर योजना कार्यान्वित केली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ स्थापन करण्यात त्यांचा वाटा होता. महानंद डेरीचा प्रारंभ त्याच काळात झाला. या संस्थेचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
== दत्त दिगंबर वाहतूक संस्था ==
थोपटे यांनी दत्त दिगंबर सहकारी वाहतूक कामगार संस्था 1975 मध्ये स्थापन केली. भोर व वेल्हे तालुक्यात वाहन चालक आणि वाहक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. दुसऱ्याच्या ट्रकवर काम करणाऱ्या सर्व वाहन चालक व वाहक यांना एकत्र करून या संस्थेचे सभासद केले. या सभासदांनी या संस्थेचा आधार घेऊन बँकांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध करून दूध वाहतुकीसाठी टँकर घेतले आणि संस्थेमार्फत दुधाची वाहतूक टँकरद्वारा करण्यास सुरुवात केली. त्यांनी वाहतुकीच्या उत्पन्नातून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली.
== साखर कारखान्याचे स्वप्न ==
थोपटे यांनी 1988 सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर राजगड सहकारी साखर कारखाना मर्या. अनंतनगर,निगडे, ता. भोर, जि. पुणे ची नोंदणी केली.1981 ते 1988 या प्रदीर्घ कालावधीपर्यंत कारखान्याच्या नोंदणीसाठी पाठपुरावा केल्यावर यश मिळाले.त्यावेळी भोर-वेल्हे तालुक्यासारख्या डोंगरी भागात साखर कारखाना उभा करून चालविणे धाडसाचे होते. या कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ऊस लागवडीखाली आले.त्यामुळे तरुण वर्गास रोजगार उपलब्ध झाला.तालुक्यातील विशेषतः डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.
== पराभवाचा धक्का ==
१९९९ साली काशिनाथ खुटवड यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा धक्का होता. हा पराभव झाला नसता व काॅंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली असती तर अनंतराव थोपटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.
== पुन्हा विजयमाला ==
१९९९ ते २००० महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) पदी निवड
पुन्हा इ.स २००४ ते २००९ पर्यंत आमदार
== संदर्भ ==
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtranayak.in/thaopatae-ananta-naaraayana|title=थोपटे, अनंत नारायण|website=महाराष्ट्र नायक|language=en|access-date=2024-12-06|archive-date=2024-12-07|archive-url=https://web.archive.org/web/20241207180713/https://maharashtranayak.in/thaopatae-ananta-naaraayana|url-status=dead}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5622721093166897966&PreviewType=books|title=Sangharsha Rajgadchya Mavlyacha|website=www.bookganga.com|access-date=2024-12-06}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5622721093166897966&PreviewType=books|title=संघर्ष राजगडच्या मावळ्याचा|url-status=live}}</ref>
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भोरचे आमदार]]
[[वर्ग:इ.स. १९३३ मधील जन्म]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री]]
f0m4k2qcaa0tbywn60ab6py1nddj1au
शिवांगी जोशी
0
358408
2581790
2535489
2025-06-22T12:49:05Z
2407:1400:AA11:9488:2D61:CC3C:9EA4:7F85
2581790
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट व्यक्ती|caption=Joshi in 2024|जन्म_दिनांक={{birth date and age|1998|05|18|df=yes}}
<!-- Do not change year of birth to 1995. Subject herself has disputed it and said she is 23 years old in a 2021 interview referenced below. -->|नाव=शिवांगी जोशी|Img=Shivangi Joshi Spotted At Andheri.png}}
'''शिवांगी जोशी''' (जन्म १८ मे १९९८) <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.ndtv.com/entertainment/kushal-tandon-special-birthday-wish-to-gorgeous-co-star-shivangi-joshi-needs-your-attention-5691171|title=The television actress turns 26 today, so to mark the occasion her Barsatein Mausam Pyaar Ka co-star Kushal ...|date=18 May 2024|work=NDTV|access-date=16 November 2024}}</ref> ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी तिच्या [[हिंदी भाषा|हिंदी]] टेलिव्हिजनवरील कामासाठी ओळखली जाते. भारतातील सर्वाधिक मानधन घेतलेल्या टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक, <ref name="highest-paid:1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnaindia.com/web-stories/entertainment/television/india-10-highest-paid-television-actresses-1707378046293|title=Highest Paid Television Actresses|date=12 August 2023|website=[[DNA India]]|language=en|access-date=12 August 2024}}</ref> ''[[ये रिश्ता क्या कहलाता है]]'' मध्ये नायरा सिंघानिया गोएंकाच्या भूमिकेसाठी जोशी सर्वत्र ओळखले जातात. ती एक [[इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार|ITA पुरस्कार]] आणि तीन सुवर्ण पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.pinkvilla.com/stories/entertainment/10-facts-about-kkk12-star-shivangi-joshi-1148098|title=Check out 10 facts about television star Shivangi Joshi|date=22 June 2022|website=Pinkvilla|access-date=18 July 2022|archive-date=2022-06-25|archive-url=https://web.archive.org/web/20220625090348/https://www.pinkvilla.com/stories/entertainment/10-facts-about-kkk12-star-shivangi-joshi-1148098|url-status=dead}}</ref>
== फिल्मोग्राफी ==
[[File:Shivangi Joshi at the event for Uttarakhand CM Shri Pushkar Singh Dhami.jpg|thumb|150px]]
=== दूरदर्शन ===
{| class="wikitable"
! scope="col" |वर्ष
! scope="col" | शीर्षक
! scope="col" | भूमिका
! scope="col" | नोट्स
! class="unsortable" scope="col" | {{संक्षेप|Ref.|Reference(s)}}
|-
| 2013
| ''खेलती है जिंदगी आँख मिचोली''
| त्रिशा
|
|
|-
| 2013-2014
| ''बेइंतेहा''
| आयत हैदर मलिक
|
| <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/vikas-grover-i-am-happy-for-shivangi-joshis-success/articleshow/64172672.cms|title=Vikas Grover: I am happy for Shivangi Joshi's success|work=The Times of India}}</ref>
|-
| 2015-2016
| ''बेगुसराय''
| पूनम कुमारी ठाकूर
|
| <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/Meet-the-dashing-Thakurs-of-Begusarai/articleshow/47862126.cms#_ga=2.188006568.1602132196.1570958355-2065567059.1570958355|title=Meet the dashing Thakurs of Begusarai|work=The Times of India}}</ref>
|-
| 2016-2021
| rowspan="2" | ''[[ये रिश्ता क्या कहलाता है]]''
| नायरा सिंघानिया गोएंका
|
| <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/Shivangi-Joshi-will-play-the-grown-up-Naira/articleshow/52075258.cms|title=Shivangi Joshi will play the grown-up Naira|date=3 May 2016|work=[[The Times of India]]}}</ref>
|-
| 2021
| सैराट शेखावत गोयंका
|
| <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/shivangi-joshi-makes-a-strong-comeback-as-a-boxer-in-yeh-rishta-kya-kehlata-hai-see-motion-poster/articleshow/80286809.cms|title=Shivangi Joshi makes a strong comeback as a boxer in Yeh Rishta Kya Kehlatha Hai; see motion poster|date=15 January 2021|work=[[The Times of India]]}}</ref>
|-
| 2021-2022
| ''बालिका वधू २''
| आनंदी भुजारिया चतुर्वेदी
|
| <ref name="ToI to play grownup">{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/exclusive-shivangi-joshi-to-play-the-grown-up-anandi-in-balika-vadhu-2/articleshow/87799958.cms|title=Exclusive! Shivangi Joshi to play the grown-up Anandi in Balika Vadhu 2|work=The Times of India}}</ref>
|-
| 2022
| ''भय घटक: खतरों के खिलाडी 12''
| स्पर्धक
| 12 वे स्थान
| <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.pinkvilla.com/tv/news-gossip/khatron-ke-khiladi-12-shivangi-joshi-begins-shooting-show-shares-video-along-rohit-shetty-1137319|title=Khatron Ke Khiladi 12: Shivangi Joshi begins shooting for the show; Shares a video with Rohit Shetty|date=6 June 2022|website=Pinkvilla|language=en|access-date=7 June 2022|archive-date=2022-06-18|archive-url=https://web.archive.org/web/20220618104216/https://www.pinkvilla.com/tv/news-gossip/khatron-ke-khiladi-12-shivangi-joshi-begins-shooting-show-shares-video-along-rohit-shetty-1137319|url-status=dead}}</ref>
|-
| 2023-2024
| ''बरसातें - मौसम प्यार का''
| आराधना "आरू/राध्या" साहनी
|
| <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/shivangi-joshi-and-kushal-tandons-promo-from-barsatein-will-leave-you-amazed-watch/articleshow/100685359.cms|title=Shivangi Joshi and Kushal Tandon's promo from Barsatein will leave you amazed; watch|work=The Times of India|access-date=3 June 2023}}</ref>
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|nm7812857}}
* {{इन्स्टाग्राम|shivangijoshi18}}
[[वर्ग:इ.स. १९९८ मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेत्री]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
hczvzf8hjf171sn7nbk51hk14x2eb2y
कमळी (मालिका)
0
365155
2581846
2581006
2025-06-22T14:45:36Z
103.76.57.146
/* कलाकार */
2581846
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
| कार्यक्रम = कमळी
| चित्र =
| लोगो_चित्र_शीर्षक =
| उपशीर्षक =
| प्रकार =
| निर्माता = सुबोध खानोलकर
| निर्मिती संस्था = ओशन फिल्म्स कंपनी
| दिग्दर्शक =
| क्रिएटीव्ह दिग्दर्शक =
| सूत्रधार =
| कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]]
| पंच =
| आवाज =
| अभिवाचक =
| थीम संगीत संगीतकार =
| शीर्षकगीत =
| अंतिम संगीत =
| संगीतकार =
| देश = [[भारत]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| वर्ष संख्या =
| एपिसोड संख्या =
| कार्यकारी निर्माता =
| सुपरवायझिंग निर्माता =
| असोसिएट निर्माता =
| सह निर्माता =
| कथा संकलन =
| संकलन =
| स्थळ =
| कॅमेरा =
| चालण्याचा वेळ = दररोज रात्री ९ वाजता
| वाहिनी = [[झी मराठी]]
| चित्र प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| पहिला भाग =
| प्रथम प्रसारण = ३० जून २०२५
| शेवटचे प्रसारण = चालू
| आधी = [[लक्ष्मी निवास]]
| नंतर = [[शिवा (मालिका)|शिवा]]
| सारखे =
}}
'''कमळी''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा [[झी तेलुगू]]वरील '''मुत्याला मुग्गू''' या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.
== कलाकार ==
* विजया बाबर - कमळी
* निखिल दामले - ऋषी
* केतकी कुलकर्णी - अनिका
* योगिनी चौक - सरोजा
* [[इला भाटे]] - अन्नपूर्णा
* [[आशा शेलार]] - कामिनीदेवी
* अनिकेत केळकर
* सुषमा मुरुडकर - रागिणी
== पुनर्निर्मिती ==
{|class="wikitable"
! भाषा
! नाव
! वाहिनी
! प्रकाशित
|-
| [[तेलुगू]]
| मुत्याला मुग्गू
| [[झी तेलुगू]]
| ७ मार्च २०१६ - २२ ऑगस्ट २०१९
|-
| [[तमिळ]]
| अळागिया तमिळ मगल
| [[झी तमिळ]]
| २८ ऑगस्ट २०१७ - १४ जून २०१९
|-
| [[कन्नड]]
| कमली
| [[झी कन्नडा]]
| २८ मे २०१८ - ७ ऑक्टोबर २०२२
|-
| [[मल्याळम]]
| कबानी
| [[झी केरळम]]
| ११ मार्च २०१९ - २७ मार्च २०२०
|-
| [[हिंदी]]
| सरू
| [[झी टीव्ही]]
| १२ मे २०२५ - चालू
|}
== बाह्य दुवे ==
{{झी मराठी रात्री ९च्या मालिका}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
nktx9pa3v3sav79f2fygoz0nhs184t4
2581847
2581846
2025-06-22T14:58:41Z
103.185.174.251
/* कलाकार */
2581847
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
| कार्यक्रम = कमळी
| चित्र =
| लोगो_चित्र_शीर्षक =
| उपशीर्षक =
| प्रकार =
| निर्माता = सुबोध खानोलकर
| निर्मिती संस्था = ओशन फिल्म्स कंपनी
| दिग्दर्शक =
| क्रिएटीव्ह दिग्दर्शक =
| सूत्रधार =
| कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]]
| पंच =
| आवाज =
| अभिवाचक =
| थीम संगीत संगीतकार =
| शीर्षकगीत =
| अंतिम संगीत =
| संगीतकार =
| देश = [[भारत]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| वर्ष संख्या =
| एपिसोड संख्या =
| कार्यकारी निर्माता =
| सुपरवायझिंग निर्माता =
| असोसिएट निर्माता =
| सह निर्माता =
| कथा संकलन =
| संकलन =
| स्थळ =
| कॅमेरा =
| चालण्याचा वेळ = दररोज रात्री ९ वाजता
| वाहिनी = [[झी मराठी]]
| चित्र प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| पहिला भाग =
| प्रथम प्रसारण = ३० जून २०२५
| शेवटचे प्रसारण = चालू
| आधी = [[लक्ष्मी निवास]]
| नंतर = [[शिवा (मालिका)|शिवा]]
| सारखे =
}}
'''कमळी''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा [[झी तेलुगू]]वरील '''मुत्याला मुग्गू''' या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.
== कलाकार ==
* विजया बाबर - कमळी
* निखिल दामले - ऋषी
* केतकी कुलकर्णी - अनिका
* योगिनी चौक - सरोजा
* [[इला भाटे]] - अन्नपूर्णा
* [[आशा शेलार]] - कामिनी
* सुषमा मुरुडकर - रागिणी
* साक्षी सुभाष - निंगी
* अनिकेत केळकर
== पुनर्निर्मिती ==
{|class="wikitable"
! भाषा
! नाव
! वाहिनी
! प्रकाशित
|-
| [[तेलुगू]]
| मुत्याला मुग्गू
| [[झी तेलुगू]]
| ७ मार्च २०१६ - २२ ऑगस्ट २०१९
|-
| [[तमिळ]]
| अळागिया तमिळ मगल
| [[झी तमिळ]]
| २८ ऑगस्ट २०१७ - १४ जून २०१९
|-
| [[कन्नड]]
| कमली
| [[झी कन्नडा]]
| २८ मे २०१८ - ७ ऑक्टोबर २०२२
|-
| [[मल्याळम]]
| कबानी
| [[झी केरळम]]
| ११ मार्च २०१९ - २७ मार्च २०२०
|-
| [[हिंदी]]
| सरू
| [[झी टीव्ही]]
| १२ मे २०२५ - चालू
|}
== बाह्य दुवे ==
{{झी मराठी रात्री ९च्या मालिका}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
c6wdmqap4onr9g3dlx0yil6vs1uz3s4
२०२५ भारत-पाकिस्तान संघर्ष
0
366262
2582014
2581184
2025-06-23T09:32:17Z
Nitin.kunjir
4684
/* ७ मे */
2582014
wikitext
text/x-wiki
{{काम चालू}}
{{माहितीचौकट २०२५ भारत-पाकिस्तान संघर्ष}}
'''२०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष''' हा [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] दरम्यान एक संक्षिप्त सशस्त्र संघर्ष होता जो ७ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर सुरू झाला, ज्याचे नाव '''ऑपरेशन सिंदूर''' असे होते.{{efn|हिंदू महिला त्यांच्या कपाळावर [[सिंदूर]] लावतात आणि त्यांची विवाहित स्थिती दर्शवतात.<ref>{{cite news |last=नारायणन |first=वसुधा |trans-title=टिळक आणि कपाळावरील इतर खुणा|title=Tilaka and Other Forehead Marks |url=https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |work=ब्रिल्स एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदूइझम ऑनलाइन |date=२९ मे २०१८|archive-date=१४ जानेवारी २०२२|access-date=१२ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20220114134147/https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |url-status=live }}</ref> पहलगाम हल्ल्यात हिंदू पुरुषांना निवडकपणे लक्ष्य केले गेले होते आणि त्यांच्या पत्नी विधवा झाल्या होत्या, त्यामुळे हे नाव देण्यात आले.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title=पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान, पीओकेमध्ये भारताच्या लष्करी हल्ल्यांना ऑपरेशन सिंदूर असे नाव का दिले?|title=Why PM Modi named India's military strikes in Pakistan, PoK as Operation Sindoor |url=https://www.firstpost.com/explainers/operation-sindoor-pm-modi-name-india-military-strikes-pakistan-pok-13886203.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]]}}</ref><ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=पहलगामला भारताने दिलेल्या प्रतिसादासाठी पंतप्रधान मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर' हे सांकेतिक नाव निवडले.|title=PM Modi chose codename 'Operation Sindoor' for India's response to Pahalgam |url=https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]] |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507050428/https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |url-status=live }}</ref>|name=sind}} भारताने म्हटले की ही कारवाई २२ एप्रिल २०२५ रोजी भारत-प्रशासित [[जम्मू आणि काश्मीर]]मध्ये [[२०२५ पहलगाम हल्ला|पहलगाम दहशतवादी हल्ल्याला]] प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली होती, ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.<ref>{{Cite web |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ला: बळींना श्रद्धांजली|title=Pahalgam terror attack: A tribute to the victims |url=https://www.thehindu.com/infographics/2025-04-24/pahalgam-terror-attack-victims-tribute/index.html |access-date=१२ जून २०२५|website=द हिंदू|language=en}}</ref><ref>{{cite news |date=२३ एप्रिल २०२५ |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींची संपूर्ण यादी: जम्मू आणि काश्मीरमध्ये २६ जणांचा मृत्यू, सर्व पुरुष|title=Full list of names of Pahalgam terror attack victims: 26 people, all men, killed in Jammu and Kashmir |url=https://www.livemint.com/news/india/pahalgam-terror-attack-victims-26-people-all-men-killed-in-jammu-and-kashmir-11745403061030.html |access-date=१२ जून २०२५ |work=लाईव्हमिंट}}</ref><ref>{{Cite web |date=२२ एप्रिल २०२५ |trans-title=जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी|title=26 dead, several injured in terror attack on tourists in J&K's Pahalgam |url=https://indianexpress.com/article/india/tourists-injured-terror-attack-jk-pahalgam-9958887/ |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> [[पाकिस्तान आणि राज्य पुरस्कृत दहशतवाद|पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा]] दिल्याचा आरोप भारताने केला, जो पाकिस्तानने नाकारला.
७ मे रोजी, भारताने पाकिस्तान-आधारित दहशतवादी गट [[जैश-ए-मोहम्मद]] आणि [[लष्कर-ए-तैयबा]] यांच्या पाकिस्तान आणि पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] मधील दहशतवादाशी संबंधित पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि म्हटले की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही.<ref name="us_dia_report">{{cite web |trans-title= २०२५ जागतिक धोक्याचे मूल्यांकन (संरक्षण गुप्तचर संस्था)|title=2025 Worldwide Threat Assessment (Defense Intelligence Agency) |url=https://armedservices.house.gov/uploadedfiles/2025_dia_statement_for_the_record.pdf |access-date=१२ जून २०२५|website=युनायटेड स्टेट्स हाऊस कमिटी ऑन आर्म्ड सर्व्हिसेस}}</ref><ref name="JammuKashmir6May" /> पाकिस्तानच्या मते, भारतीयांनी मशिदींसह नागरी भागात हल्ले केले, त्यामुळे नागरिकांची जीवितहानी झाली. या हल्ल्यांनंतर, दोन्ही देशांमधील सीमावर्ती भागात चकमकी आणि ड्रोन हल्ले झाले. ७ मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने [[जम्मू]]वर, विशेषतः [[पूंच जिल्हा|पूंच]]वर मोर्टार शेलचे स्फोट करून प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये नागरिकांचा मृत्यू झाला,<ref name="Independent_twins">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title= पूंछमध्ये पाकिस्तानी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १२ वर्षीय जुळ्या मुलांचा समावेश: 'आपल्या रक्ताने किंमत मोजत आहोत'|title=Twins, 12, among those dead in Pakistani shelling in Poonch: 'Paying with our blood' |url=https://www.independent.co.uk/asia/india/poonch-attack-india-pakistan-kashmir-strikes-operation-sindoor-b2747115.html |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडिपेंडन्ट |language=en}}</ref> आणि घरे आणि धार्मिक स्थळांचे नुकसान झाले.<ref>{{Cite web |last=वाणी |first=फयाझ |date=२४ मे २०२५|trans-title= पूंछ, राजौरी येथे पाकच्या गोळीबारात ३१ शाळांचे नुकसान|title=31 schools damaged in Pak shelling in Poonch, Rajouri |url=https://www.newindianexpress.com/nation/2025/May/24/31-schools-damaged-in-pak-shelling-in-poonch-rajouri |access-date=१२ जून २०२५|website=द न्यू इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> या संघर्षामुळे दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील पहिली ड्रोन लढाई झाली.<ref name="BBC_firstdronewar" />
१० मे रोजी पहाटे, भारताने पाकिस्तानवर सिरसा हवाई तळासह<ref name="IE Sirsa">वरिंदर भाटिया, [https://indianexpress.com/article/india/panic-in-the-skies-rumour-on-the-ground-when-a-missile-was-intercepted-over-sirsa-9995329/ आकाशात घबराट, जमिनीवर अफवा: सिरसावर क्षेपणास्त्र रोखले गेले तेव्हा], द इंडियन एक्सप्रेस, ११ मे २०२५.</ref> भारतीय हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप केला, तर पाकिस्तानने भारतावर नूर खान, रफीकी आणि मुरीदसह <ref name="Guardian 10 May">{{cite news |first1=हन्ना |last1=एलिस-पीटरसन |first2=शाह मीर |last2=बलोच |trans-title= भारत आणि पाकिस्ताचा एकमेकांवर सीमेपलीकडून लष्करी तळांवर हल्ल्याचा आरोप|title=India and Pakistan accuse each other of cross-border attacks on military bases |newspaper=द गार्डियन |date=१० मे २०२५|url=https://www.theguardian.com/world/2025/may/09/pakistan-accuses-india-targeting-three-military-bases-tensions-escalate}}</ref><ref>{{cite news|url= https://www.dawn.com/news/1910186|trans-title= संयम सुटत असताना पाकिस्ताचे भारताला कडक प्रत्युत्तर|title=Pakistan rattles India with firm response as patience runs out|work=डॉन|quote= शनिवारी पहाटे पाकिस्तानने भारत आणि भारतव्याप्त काश्मीरमधील लष्करी तळांवर हल्ले केले. ऑपरेशन बुनयान-उम-मारसूस अंतर्गत सकाळी ५:१६ वाजता हे हल्ले करण्यात आले.}}</ref> अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचा आरोप केला. <ref name="Guardian 10 May"/><ref name="CNNLiveMay9">{{Cite web |last1=अय्यर |first1=ऐश्वर्या एस. |last2=सैफी |first2=सोफिया |last3=मोगुल |first3=रिया|last4=रेगन |first4=हेलन|last5=येउंग|first5=जेस्सी |last6=टॅनो|first6=सोफी |last7=हॅमंड |first7=एलिस |last8=संगाल |first8=अदिती |date=९ मे २०२५|trans-title= ९ मे २०२५ - भारत-पाकिस्तान बातम्या|title=May 9, 2025 - India-Pakistan news |url=https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-operation-sindoor-05-09-25-intl-hnk#cmahd3lqx00003b6qyp0y6s3e |access-date=१२ जून २०२५|website=सीएनएन |language=en}}</ref> १० मे रोजी संघर्ष वाढत असताना, पाकिस्तानने त्यांचे ऑपरेशन बुनयान-अन-मारसूस सुरू केले,{{efn|name=marsoos|''बुनयान-उन-मर्सूस''<ref name="a616">{{cite web | title=India and Pakistan agree ceasefire: What does it mean? | website=अल जझीरा | date=10 May 2025 |url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/india-and-pakistan-agree-ceasefire-what-does-it-mean | access-date=20 May 2025}}</ref> हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ "अतूट भिंत" असा होतो. या ऑपरेशनचे नाव कुराणातील एका श्लोकावरून आले आहे ज्यामध्ये म्हटले आहे: {{Cite Quran|61|4|translator=s|q="अल्लाह निश्चितच त्यांना प्रेम करतो जे त्याच्या मार्गात रांगेत लढतात जणू ते एक "मजबूत आणि घट्ट भिंत आहेत".}})<br /> २०२५ च्या संपूर्ण भारत-पाकिस्तान संकटाला पाकिस्तानी सैन्याने "मरका-ए-हक" ("सत्याची लढाई") असे संबोधले.<ref>[https://www.dawn.com/live/pakistan-india-tensions#1910566 "मरका-ए-हक': पाकिस्तानी सैन्याने २२ एप्रिलपासून भारतासोबतच्या संघर्षाला नाव दिले"]. १० मे २०२५. ''डॉन''.</ref>}} ज्यामध्ये त्यांनी म्हटले की त्यांनी अनेक भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले.<ref>{{cite news|last1=हुसेन|first1=अबिद |date=१० मे २०२५|trans-title=पाकिस्तानने ऑपरेशन बन्यान मार्सूस सुरू केले: आतापर्यंत आम्हाला काय माहिती आहे|title=Pakistan launches Operation Bunyan Marsoos: What we know so far|url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/pakistan-launches-operation-bunyan-marsoos-what-we-know-so-far|access-date=१२ जून २०२५|publisher=अल जझीरा इंग्रजी }}</ref>
चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर, भारत आणि पाकिस्तान दोघांनीही १० मे २०२५ रोजी त्यांच्या डीजीएमओ (सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक) यांच्यात हॉटलाइन संवाद साधल्यानंतर युद्धबंदीवर सहमती झाल्याची घोषणा केली.<ref name="TheHindu_IN_PK_agree_ceasefire" /><ref name="BBC_IN_PK_live">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title=युद्धबंदी करारानंतर भारत आणि पाकिस्तानचा एकमेकांवर 'उल्लंघन' केल्याचा आरोप |title=India and Pakistan accuse each other of 'violations' after ceasefire deal |url=https://www.bbc.com/news/live/cwy3jnl3nvwt |access-date=१२ जून २०२५|website=[[बीबीसी न्यूज]] |language=en-GB}}</ref> [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] उपाध्यक्ष [[जेडी व्हान्स]] आणि परराष्ट्र सचिव [[मार्को रुबियो]] यांनी वाटाघाटी दरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी व्यापक पत्रव्यवहार केला. व्यापारी उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने आणि दोन्ही देशांकडून सामान्य परिस्थिती वृत्तानुसार युद्धबंदी कायम आहे.<ref name="NYT-May14">{{Cite web |date=१४ मे २०२५|trans-title=युद्धबंदीमुळे भारत आणि पाकिस्तानची ताब्यात घेतलेल्या सैनिकांची देवाणघेवाण. |title=India and Pakistan Swap Detained Soldiers as Cease-Fire Holds |url=https://www.nytimes.com/2025/05/14/world/asia/india-pakistan-soldier-exchange.html |access-date=17 May 2025 |website=द न्यूयॉर्क टाइम्स |language=en-US}}</ref><ref>{{cite web |trans-title= काश्मीर: भारत आणि पाकिस्तानला युद्धाच्या उंबरठ्यावर आणणारे चार दिवस|title=Kashmir: Four days that took India and Pakistan to the brink |url=https://www.bbc.com/news/articles/cvgvr4r5d2qo |website=www.bbc.com |date=१८ मे २०२५}}</ref>
== पार्श्वभूमी==
{{Further| २०२५ पहलगाम हल्ला| २०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग}}
१९४७ पासून सुरू असलेल्या काश्मीर संघर्षामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये वादग्रस्त प्रदेशावरून अनेक युद्धे आणि चकमकी झाल्या आहेत.<ref>{{cite web|url=https://www.bbc.com/news/10537286|trans-title=काश्मीर: भारत आणि पाकिस्तान या कारणाने का लढतात |title=Kashmir: Why India and Pakistan fight over it|work=[[बीबीसी न्यूज]]|access-date=१३ जून २०२५|archive-date=२४ डिसेंबर २०१८|archive-url=https://web.archive.org/web/20181224045738/https://www.bbc.com/news/10537286|url-status=live}}</ref>
२२ एप्रिल २०२५ रोजी, भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील [[पहलगाम]]जवळ दहशतवाद्यांनी केलेल्या [[२०२५ पहलगाम हल्ला|दहशतवादी हल्ल्यात]] २६ नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतेक [[हिंदू]] पर्यटक होते.<ref>{{cite news |last=भट |first=दानिश मंझूर |date=२३ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीर हत्याकांड: ट्रम्प, पुतिन, इराण, इस्रायल हिंदू पर्यटकांवरील जिहादी हल्ल्याचा निषेध|title=Kashmir Massacre: Trump, Putin, Iran, Israel Condemn Jihadist Attack on Hindu Tourists |url=https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |work=न्यूजवीक |quote="हल्लेखोरांनी इस्लामी घोषणा दिल्या आणि विशेषतः हिंदू असल्याचे दिसून येणाऱ्या लोकांना लक्ष्य केल्याचे साक्षीदारांनी सांगितले." |archive-date=१ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250501211503/https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |url-status=live }}</ref><ref>{{cite news |date=३० एप्रिल २०२५|trans-title= काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला.|title=Indian survivors of Kashmir attack say gunmen asked if they were Hindus and opened fire |url=https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |work=एपी न्यूज |quote="काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला." |archive-date=४ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250504002813/https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |url-status=live }}</ref> पाकिस्तानस्थित, संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या, दहशतवादी गट [[लष्कर-ए-तैयबा]]ची शाखा असलेल्या [[द रेझिस्टन्स फ्रंट]]ने,<ref name="UN-Terrorist">{{cite web |trans-title=लष्कर-ए-तैयबा |title=LASHKAR-E-TAYYIBA |url=https://main.un.org/securitycouncil/en/sanctions/1267/aq_sanctions_list/summaries/entity/lashkar-e-tayyiba |website=un.org}}</ref><ref name="NYT">{{cite news |last1=मसूद |first1=सलमान |last2=माशल|first2=मुजीब |last3=कुमार |first3=हरी |date=६ मे २०२५|trans-title= काश्मीर दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारताचा पाकिस्तानवर हल्ला|title=India Strikes Pakistan Two Weeks After Kashmir Terrorist Attack |url=https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |access-date=१३ जून २०२५ |work=[[द न्यूयॉर्क टाइम्स]] |issn=0362-4331 |archive-date=७ मे २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250507005820/https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |url-status=live }}</ref><ref name="Winchell 2003 374–388">{{cite journal |last=विंचेल |first=शॉन पी. |year=२००३ |trans-title= पाकिस्तानची आयएसआय: अदृश्य सरकार|title=Pakistan's ISI: The Invisible Government |journal=इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंटेलिजेंस अँड काउंटरइंटेलिजेंस |volume=१६ |pages=३७४–२८८|doi=10.1080/713830449 |s2cid=154924792 |ref={{sfnref|Winchell, Pakistan's ISI: The Invisible Government|2003}} |number=3}}</ref><ref name="tellis2010b">{{cite news |author=ऍशली जे टेल्लीस |date=११ मार्च २०१०|trans-title=बॅड कंपनी - लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानमधील मुजाहिदीनची वाढती महत्त्वाकांक्षा |title=Bad Company – Lashkar-e-Tayyiba and the Growing Ambition of Mujahidein in Pakistan |url=http://carnegieendowment.org/files/0311_testimony_tellis.pdf |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20100411035030/http://www.carnegieendowment.org/files/0311%5Ftestimony%5Ftellis%2Epdf |archive-date=११ एप्रिल २०१०|access-date=१३ जून २०२५ |publisher=कार्नेज एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस|quote=या गटाच्या सुरुवातीच्या कारवाया अफगाणिस्तानातील कुनार आणि पक्तिया प्रांतांवर केंद्रित होत्या, जिथे सोव्हिएत कब्जाविरुद्धच्या जिहादला पाठिंबा देण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने अनेक प्रशिक्षण शिबिरे उभारली होती.}}</ref> सुरुवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, जी नंतर मागे घेतली.<ref>{{cite news |date=१ मे २०२५ |trans-title= भारत आणि पाकिस्तान लष्करी संघर्षासाठी सज्ज होत आहेत|title=India and Pakistan are bracing for a military clash |url=https://www.economist.com/asia/2025/05/01/india-and-pakistan-are-bracing-for-a-military-clash |url-access=limited |access-date=१३ जून २०२५ |quote=द रेझिस्टन्स फ्रंटने... अलिकडच्या हल्ल्याचा दावा केला (फक्त नंतर जबाबदारी नाकारली आणि म्हटले की तो हॅक झाला आहे)|agency=द इकॉनॉमिस्ट }}</ref> भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक सूडात्मक उपाययोजनांची घोषणा केली, ज्यामध्ये [[सिंधू पाणी करार]] स्थगित करणे समाविष्ट होते, ज्यामुळे प्रतिसादात्मक उपाययोजनांना चालना मिळाली आणि [[२०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग|राजनैतिक संकट आणि सीमेवरील चकमकी]] निर्माण झाल्या.<ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=२४ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीरमध्ये झालेल्या पर्यटक हत्याकांडामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. आम्हाला माहिती आहे ते येथे आहे |title=A tourist massacre in Kashmir is escalating tensions between India and Pakistan. Here's what we know |url=https://edition.cnn.com/2025/04/24/india/pahalgam-india-pakistan-attack-explainer-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref><ref>{{cite news |last1=पेशिमाम |first1=जिब्रान नैय्यर |last2=ग्रीनफिल्ड |first2= शार्लोट |date=५ मे २०२५|trans-title= काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी, भारताचे सरावाचे आदेश|title=Pakistan tests missile, India orders drills amid Kashmir standoff |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/pakistan-tests-missile-amid-india-standoff-moodys-warns-economic-cost-2025-05-05/ |access-date=१३ जून २०२५ |work=[[रॉयटर्स]]}}</ref><ref>{{cite web |trans-title= थेट: राजौरी गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील सरकारी अधिकारी ठार, भारतीय लष्कराचा दावा पाकिस्तानचा 'निर्लज्ज हल्ला' सुरूच आहे|title=Live: J&K Govt Officer Killed in Rajouri Shelling, Indian Army Says Pakistan's 'Blatant Escalation' Continues |url=https://thewire.in/security/live-india-pakistan-military-action |website=द वायर |language=en}}</ref>
३० एप्रिल रोजी, पाकिस्तानने दावा केला की भारताकडून लवकरच लष्करी हल्ला होणार आहे.<ref>{{Cite web |date=३० एप्रिल २०२५|trans-title= पाकिस्तानचा दावा 'विश्वसनीय गुप्तचर माहिती' भारत लवकरच लष्करी हल्ल्याची योजना आखत आहे|title=Pakistan claims 'credible intelligence' India is planning an imminent military strike |url=https://www.bbc.com/news/articles/c75dgz5pq2no |access-date=१३ जून २०२५ |website=www.bbc.com |language=en-GB}}</ref><ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=३० एप्रिल २०२५ |trans-title= पाकिस्तानचा दावा आहे की त्यांच्याकडे 'विश्वसनीय गुप्तचर' आहे की भारत ३६ तासांच्या आत हल्ला करेल|title=Pakistan claims it has 'credible intelligence' India will strike within 36 hours |url=https://edition.cnn.com/2025/04/29/asia/kashmir-pakistan-india-tension-military-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref>
== घटनाक्रम ==
{{अविश्वसनीय स्रोत|date=मे २०२५|some=yes|section}}
=== ७ मे ===
७ मे २०२५ रोजी, भारताने घोषणा केली की ज्याचे सांकेतिक नाव ''ऑपरेशन सिंदूर'',{{Efn|name=sind}} अंतर्गत पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] आणि पाकिस्तानच्या [[पंजाब (पाकिस्तान)|पंजाब प्रांतातील]] नऊ ठिकाणांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केले आहेत.<ref name="BBCLive6May">{{cite news |date=६ मे २०२५ |trans-title= पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर हल्ले केल्याची भारताची घोषणा. |title=India says it has launched strikes on Pakistan and Pakistan-administered Kashmir |url=https://www.bbc.com/news/live/cwyneele13qt |work=[[बीबीसी न्यूज]] |quote=मंगळवारी रात्रीच्या वेळी झालेल्या नाट्यमय कारवाईत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केल्याचे म्हटले. पाकिस्तानने सांगितले की फक्त सहा ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि पाच भारतीय लढाऊ विमाने आणि एक ड्रोन पाडल्याचा दावा केला - या दाव्याची भारताने पुष्टी केलेली नाही.}}</ref><ref name="IE-Sindoor1">{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ ठिकाणे लक्ष्य: लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे संबंध, त्यांनी भूतकाळात भारतावर कसा हल्ला केला|title=Operation Sindoor targets 9 locations: Links to LeT and JeM, how they've attacked India in the past |url=https://indianexpress.com/article/explained/operation-sindoor-9-locations-let-and-jem-attacked-india-past-9988359/ |newspaper=[[द इंडियन एक्सप्रेस]] |quote=}}</ref><ref>{{Cite web |trans-title=ऑपरेशन सिंदूर: मीडिया ब्रीफ डीजीएमओ|title=Ooeration Sindoor: Media Brief DGMO |url=https://www.cgiistanbul.gov.in/content/BRIEF-MEDIA-DGMO.pdf |website=डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (इंडिया) |publisher=कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया, इस्लामाबाद}}</ref> पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील लक्ष्यांवर भारतीय सैन्याच्या तोफखाना रेजिमेंटने अचूक लांब पल्ल्याच्या एक्सकॅलिबर राउंड आणि [[लॉयटरिंग म्यूनिशन्स]] (हेरगिरी करणारे ड्रोन किंवा तत्सम उपकरणे) वापरून लक्ष्य केले, तर भारतीय हवाई दलाने हवाई संरक्षण प्रदान केले.<ref>{{citation |last=पेरी|first=दिनकर |trans-title= ऑपरेशन सिंदूर दरम्यान तोफखान्याची शक्ती प्रतिध्वनीत.|title=Artillery's firepower reverberates during Operation Sindoor |newspaper=द हिंदू |date=२४ मे २०२५|url=https://www.thehindu.com/news/national/artillerys-firepower-reverberates-during-operation-sindoor/article69615205.ece}}</ref> इस्रायली प्रेसने इंडो-इस्रायली स्कायस्ट्रायकर लॉयटरिंग म्यूनिशन्स असल्याचा उल्लेख केला.<ref name="Haaretz_kamikaze">{{Cite news |last=अमित |first=हागाई |trans-title= भारत-पाकिस्तान संघर्षात इस्रायली कामिकाझे ड्रोन केंद्रस्थानी|title=Israeli Kamikaze Drones Take Center Stage in India-Pakistan Conflict |newspaper=हारेट्झ |date=१० मे २०२५|url=https://www.haaretz.com/world-news/2025-05-10/ty-article/.premium/israeli-kamikaze-drones-take-center-stage-in-india-pakistan-conflict/00000196-b944-d1bb-a5d6-bff41e5b0000}}</ref>
पाकिस्तानी पंजाबमधील लक्ष्यांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केले. [[इंडिया टुडे (नियतकालिक)|इंडिया टुडे]]ने उद्धृत केलेल्या सूत्रांनुसार, [[राफेल]] जेट वापरण्यात आले होते, जे [[स्कॅल्प क्षेपणास्त्रे]] (SCALP) आणि [[आर्मेन्ट एअर-सोल मॉड्यूलेअर|AASM हॅमर बॉम्ब]]ने सुसज्ज होते.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= राफेल विमानांनी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर स्कॅल्प क्षेपणास्त्रे आणि हॅमर बॉम्बने हल्ला केला: सूत्र|title=Rafale jets hit Pak terror camps with Scalp missiles, Hammer bombs: Sources |url=https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |work=इंडिया टुडे |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507004344/https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |url-status=live }}</ref> क्रिस्टोफर क्लेरी यांनी स्टिमसन सेंटरसाठी लिहिलेल्या एका कार्यपत्रकानुसार, ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे देखील वापरली गेली असावीत.<ref name="Clary">{{citation |first=ख्रिस्तोफर |last=क्लॅरी |trans-title=मे महिन्यातील चार दिवस: २०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष|title=Four Days in May: The India-Pakistan Crisis of 2025 |publisher=स्टीम्सन सेंटर |date=२८ मे २०२५|url=https://www.stimson.org/2025/four-days-in-may-the-india-pakistan-crisis-of-2025/}}</ref>
भारत सरकारने या हल्ल्यांचे वर्णन "केंद्रित, मोजूनमापून केलेली आणि तणाव वाढू न देणारी" असे केले.<ref name="NPR">{{cite web|last=हदीद|first=दिआ|trans-title= पाकिस्तानने भारताच्या कारवाईला 'युद्धाची कृती' म्हटले असल्याने तणाव वाढला.|title=Tensions escalate as Pakistan calls India's operation 'an act of war'|url=https://www.npr.org/2025/05/07/nx-s1-5389777/tensions-escalate-as-pakistan-calls-indias-operation-an-act-of-war|website=नॅशनल पब्लिक रेडिओ, अमेरिका|date=७ मे २०२५}}</ref> भारतीय लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये [[लष्कर-ए-तैयबा]] (LeT), [[जैश-ए-मोहम्मद]] (JeM) आणि [[हिजबूल मुजाहिद्दीन]] (HuM) या दहशतवादी गटांशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले,<ref name="JammuKashmir6May">{{cite news |date=६ मे २०२५|trans-title= भारताने केला पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ ठिकाणी हल्ला|title=India launches attack on 9 sites in Pakistan and Pakistan-occupied Jammu and Kashmir |url=https://www.reuters.com/world/india/india-launches-attack-9-sites-pakistan-pakistan-occupied-jammu-kashmir-2025-05-06/ |work=रॉयटर्स}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar">{{Cite web |last=शाहिद |first=कुंवर खुलदुन |date=३१ मे २०२५|trans-title= |title=पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबाचा नवा पुनर्जन्म |url=https://thediplomat.com/2025/05/pakistan-and-the-latest-reincarnation-of-lashkar-e-taiba/ |access-date=1 June 2025 |website=द डिप्लोमॅट (मासिक)|language=en-US |quote=तथापि, एलईटी, जेईएम आणि एचएमशी संबंधित मशिदी आणि मदरसे उघडपणे कार्यरत आहेत, ज्यामध्ये या महिन्यात भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या काही इमारतींचा समावेश आहे. कोटलीमधील मस्जिद अब्बास आणि मुझफ्फराबादमधील मस्जिद बिलाल दोन्ही जेईएमशी संबंधित आहेत, तर एलईटीशी संबंधित शवाई नाल्ला कॅम्पला देखील लक्ष्य करण्यात आले होते. ... एलईटीचा शवाई नाल्ला कॅम्प हा या प्रदेशातील दहशतवादी प्रशिक्षणासाठी समर्पित असलेल्या काही ठिकाणांपैकी एक होता.}}</ref> आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी निवडलेल्या ठिकाणांसह,<ref name="Transcript7May" /> कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानवर भारताचा हल्ला, पीओकेमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांवर हल्ला |title=Operation Sindoor: Indian strikes on Pakistan, PoK hit headquarters of Lashkar-e-Taiba and Jaish-e-Muhammad |url=https://indianexpress.com/article/india/operation-sindoor-india-pakistan-pok-lashkar-e-taiba-jaish-e-muhammad-9987644/ |newspaper=द इंडियन एक्सप्रेस}}</ref> या क्षेपणास्त्र हल्ल्यात [[बहावलपूर]]मधील सुभान अल्लाह मशीद (अहमदपूर पूर्व जवळ) आणि मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जे अनुक्रमे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा भाग आहे आणि जे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे आणि भारताने ही त्यांची दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे असल्याचा आरोप केला आहे.<ref name="BBCUrdu7May">{{Cite web |date=७ मे २०२५ |title=انڈیا نے چھ مئی کی شب پاکستان اور اس کے زیرِ انتظام کشمیر میں کن مقامات کو نشانہ بنایا؟ |trans-title=६ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले? |url=https://www.bbc.com/urdu/articles/c5yly8pg7rgo |website=बीबीसी उर्दू |language=ur}}</ref>{{#tag:ref|मुख्यालयाचा उल्लेख करणारे स्रोत:<ref name="IISS15May"/><ref>{{Cite web |last=गिलानी |first=वकार |date=११ मे २०२५|trans-title= ऑन ग्राउंड|title=On ground |url=https://www.thenews.com.pk/tns/detail/1309943-on-ground |website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=इस्लामाबादने कोणतेही पुरावे आणि सूचना न देता केलेल्या या हल्ल्यांना अनावश्यक, विनाकारण आणि आंतरराष्ट्रीय सीमांचे उघड उल्लंघन म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोपी गटांशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले. ... सर्वात घातक हल्ल्यांमध्ये मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील जैश-ए-मुहम्मद, हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा आणि हरकत-उल मुजाहिदीनशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले.}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar"/>|name="camps"|group=lower-alpha}} भारताने लक्ष्य केल्याचा दावा केलेल्या इतर स्थळांमध्ये कोटली जिल्ह्यातील अब्बास मशीद (जैश-ए-मोहम्मदशी संबंधित), [[मुझफ्फराबाद]]मधील शवाई नाला कॅम्प (एलईटीशी संबंधित) आणि सय्यदना बिलाल मशीद (जेईएमशी संबंधित),<ref name="BBCUrdu7May"/><ref name="TheDiplomat_Lashkar" /> कोटली जिल्ह्यातील गुलपूर येथील एक ठिकाण (भारत सरकारच्या आरोपानुसार एलईटी आणि एचयूएम कॅम्प असलेले ठिकण);<ref name="KashmirObserver_Sindoor">{{Cite web |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर: भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला|title=Operation Sindoor: India Avenges Pahalgam Attack |url=https://kashmirobserver.net/2025/05/07/operation-sindoor-india-avenges-pahalgam-attack/ |access-date=११ जून २०२५|website=कश्मीर ऑब्झर्वर |language=en-US |agency=प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया }}</ref><ref name="Transcript7May" /><ref name="LiveMint_Sindoor">{{Cite news |last=आनंद |first=आकृती |date=७ मे २०२५ |trans-title= |title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान, पीओकेमध्ये फक्त ९ नाही तर २१ 'सुप्रसिद्ध' दहशतवादी तळ आहेत; सरकारने संपूर्ण यादी केली जाहीर|url=https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-url=http://web.archive.org/web/20250515061830/https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-date=१५ मे २०२५|access-date=१९ जून २०२५|work=मिंट |language=en}}</ref><ref name="HindustanTimes_Sindoor">{{Cite news |last=गुप्ता |first=शिशिर |author-link=Shishir Gupta |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने ९ दहशतवादी छावण्यांवर हल्ला का केला? त्याचे महत्त्व स्पष्ट केले|title=Why India attacked 9 terror camps under Operation Sindoor? Significance explained |url=https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-url=http://web.archive.org/web/20250507042049/https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-date=७ मे २०२५ |access-date=११ जून २०२५|work=हिंदुस्थान टाइम्स|language=en-us}}</ref> भिंबर जिल्ह्यातील बर्नाला येथील मरकज [[अहल ए हदीस]] (भारत सरकारचा LeT संबंधित असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> सियालकोट जिल्ह्यातील कोटली लोहारन पश्चिमेकडील मेहमोना जोया येथील एक ठिकाण (भारत सरकारचा HuM कॅम्प असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> आणि सियालकोट जिल्ह्यातील शकरगढ तहसीलमधील सरजलमधील तेरा कटलान येथील एक ठिकाण (भारत सरकारचा जैश-ए-मोहम्मदचा कॅम्प असल्याचा आरोप)<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="Transcript7May">{{Cite news |trans-title= ऑपरेशन सिंदूरवरील विशेष ब्रीफिंगचा उतारा (मे ०७, २०२५)|title=Transcript of Special Briefing on OPERATION SINDOOR (May 07, 2025) |url=https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-url=http://web.archive.org/web/20250510234544/https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-date=१० मे २०२५ |access-date=१९ जून २०२५ |work=परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार|language=en-US}}</ref><ref name="LiveMint_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /> यांचा समावेश आहे. भारताने नंतर उपग्रह प्रतिमा दाखवल्या ज्यामध्ये लक्ष्यित ठिकाणी नुकसान झाल्याचे कथितपणे दाखवले गेले.<ref>{{Cite web |trans-title=तुलना दाखवली आहे. |title=Satellite Pics Show 'Before-After' Comparison Of Pak Terror Camps, Airfields |url=https://www.ndtv.com/india-news/satellite-pics-show-before-after-comparison-of-pakistani-terror-camps-airfields-operation-sindoor-india-pakistan-tensions-india-pakistan-ceasefire-8391306 |access-date=१९ जून २०२५ |website=[[एनडीटीव्ही]] |language=en}}</ref>
पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनुसार, ७ मे रोजी भारतीय हवाई हल्ल्यानंतर अंदाजे १२५ भारतीय आणि पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हवाई लढाईत भाग घेतला आणि एक तासाहून अधिक काळ चाललेल्या चकमकीत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या गोळीबाराची देवाणघेवाण झाली.<ref name="Newsweek_dogfights">{{cite news |last1=एल-फेक्की |first1=अमिरा|trans-title=भारत-पाकिस्तान: अलीकडील इतिहासातील सर्वात मोठ्या हवाई चकमकींपैकी एकामध्ये १२५ जेट्सची टक्कर |title=India-Pakistan: 125 Jets Clash in One of Largest Dogfights in Recent History |work=न्यूजवीक |date=८ मे २०२५|url=https://www.newsweek.com/india-pakistan-125-jets-clash-one-largest-dogfights-recent-history-2069570}}</ref>
''द डेली टेलिग्राफ''च्या मते, पाकिस्तानी किंवा भारतीय विमानांनी सीमा ओलांडली नाही, त्याऐवजी कधीकधी १०० किमी पेक्षा जास्त अंतरावर "स्टँड-ऑफ" संघर्ष झाला.<ref>{{cite news |last1=बार्कर |first1=मेम्फिस |trans-title=चीनने पाकिस्तानला भारतीय विमाने पाडण्यास मदत केली - अहवाल.|title=China helped Pakistan shoot down Indian planes, report says |newspaper=द डेली टेलिग्राफ|date=८ मे २०२५|via=याहू न्यूज |url=https://www.yahoo.com/news/china-helped-pakistan-shoot-down-142036091.html }}</ref> पाकिस्तानने दावा केला की हवाई चकमकी दरम्यान त्यांनी पाच भारतीय विमाने पाडली आहेत ज्यात तीन [[राफेल]], एक [[मिग-२९]], एक [[सुखोई एसयू-३० एमकेआय]] आणि एक [[आयएआय हेरॉन|हेरॉन]] [[मानवरहित हवाई वाहने|मानवरहित हवाई वाहन]] यांचा समावेश आहे.<ref name="ISPRpress11may" /> १५ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान [[शाहबाज शरीफ]] यांनी दावा केला की पाकिस्तानने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, सहावे [[मिराज २०००]] होते.<ref name="ArabNews_sixjets">{{cite news |last=खुर्रम |first=शाहजहान |date=१६ मे २०२५|trans-title=पाकिस्तानी हवाई दलाने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, असे पंतप्रधान शरीफ म्हणतात |title=Pakistan Air Force shot down six Indian fighter jets, says PM Sharif |url=https://www.arabnews.com/node/2600890/pakistan |newspaper=अरब न्यूज}}</ref> २८ मे रोजी त्यांनी पुन्हा सांगितले की सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली होती परंतु त्यापैकी चार [[राफेल]], एक [[मिग-२९]] आणि एक "दुसरे विमान" होते.<ref>{{Cite web |date=२९ मे २०२५|trans-title=भारत आमचे पाणी अडवू शकत नाही, आम्ही उपाययोजना करत आहोत, असे शाहबाज म्हणतात |title=India can't block our water, we're taking measures, says Shehbaz |url=https://www.thenews.com.pk/print/1316196-india-can-t-block-our-water-we-re-taking-measures-says-shehbaz |access-date=२३ जून २०२५|website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी प्रतिक्रियेचे तपशीलवार वर्णन केले, ज्यामध्ये चार राफेलसह सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली आणि भारतीय लष्करी ठिकाणांना झालेल्या मोठ्या नुकसानाचे वर्णन केले.|agency=असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान}}</ref><ref>{{Cite web |last=लतीफ |first=अमीर|date=२८ मे २०२५|trans-title= पाकिस्तानने संघर्षादरम्यान ४ फ्रेंच बनावटीच्या राफेलसह ६ भारतीय विमाने पाडली: पंतप्रधान शरीफ|title=Pakistan shot down 6 Indian jets, including 4 French-made Rafale during conflict: Premier Sharif |url=https://www.aa.com.tr/en/asia-pacific/pakistan-shot-down-6-indian-jets-including-4-french-made-rafale-during-conflict-premier-sharif/3582409 |access-date=२३ जून २०२५ |website=अनाडोलू एजन्सी}}</ref><ref name="Trend_concert">{{Cite web |last=झेनलोवा |first=लमान |date=२८ मे २०२५|trans-title=अझरबैजानचे राष्ट्रपती आणि पाकिस्तानचे पंतप्रधान तुर्कीये यांनी लाचिन येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका संगीत कार्यक्रमात भाग घेतला. |title=Presidents of Azerbaijan and Türkiye, Prime Minister of Pakistan attend concert dedicated to Independence Day in Lachin |url=https://en.trend.az/azerbaijan/politics/4050102.html |access-date=२३ जून २०२५|website=Trend.az |language=en |quote=महिला आणि सज्जनांनो, पाकिस्तानच्या बचावासाठी आपल्याला प्रत्युत्तर द्यावे लागले आणि काही वेळातच आपल्या बलाढ्य हवाई दलाने सहा भारतीय विमाने, चार राफेल फ्रेंच बनावटीची विमाने, एक मिग-२९ आणि दुसरे विमान आणि नंतर एक ड्रोन पाडले आणि आम्ही भारताला संदेश दिला की पाकिस्तान हा एक अतिशय शांतताप्रिय देश आहे, या प्रदेशात शांतता आणि समृद्धी वाढवू इच्छितो परंतु जर पाकिस्तानवर हल्ला केला गेला तर आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ.}}</ref> ६ जून रोजी, पाकिस्तान हवाई दलाने (पीएएफ) सांगितले की क्रमांक १५ स्क्वॉड्रन, ज्याला कोब्रा म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) सहा लढाऊ विमाने पाडण्यास जबाबदार होते. कामरा येथील पीएएफ बेस मिनहास येथून पीएल-१५ दृश्यमान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या जे-१०सी मल्टीरोल लढाऊ विमानांसह कार्यरत असलेल्या स्क्वॉड्रनने तीन राफेल, एक मिग-२९, एक मिराज-२००० आणि एक एसयू-३०एमकेआय पाडल्याचा दावा केला. डॉनच्या वृत्तानुसार, कोब्राजने ७ मे रोजी इंटरसेप्ट ऑपरेशनसाठी स्क्वॉड्रनला नियुक्त केलेल्या २० पैकी १८ विमाने तैनात केली.<ref>{{cite news|last=सज्जद सईद|first=बकीर|trans-title='भारतीय वायुसेनेची सहा विमाने पाडल्याचे' श्रेय हवाई दलाने कोब्राला दिले |title=Air force credits Cobras with 'six IAF kills'|url=https://www.dawn.com/news/1915722/|newspaper=डॉन |date=६ जून २०२५|access-date=२३ जून २०२५}}</ref>
== नोंदी ==
{{Notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारत-पाकिस्तान युद्धे]]
8zd7cprqv7pdjftf1glvzq8h2yvlabq
2582015
2582014
2025-06-23T09:39:29Z
Nitin.kunjir
4684
/* घटनाक्रम */
2582015
wikitext
text/x-wiki
{{काम चालू}}
{{माहितीचौकट २०२५ भारत-पाकिस्तान संघर्ष}}
'''२०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष''' हा [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] दरम्यान एक संक्षिप्त सशस्त्र संघर्ष होता जो ७ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर सुरू झाला, ज्याचे नाव '''ऑपरेशन सिंदूर''' असे होते.{{efn|हिंदू महिला त्यांच्या कपाळावर [[सिंदूर]] लावतात आणि त्यांची विवाहित स्थिती दर्शवतात.<ref>{{cite news |last=नारायणन |first=वसुधा |trans-title=टिळक आणि कपाळावरील इतर खुणा|title=Tilaka and Other Forehead Marks |url=https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |work=ब्रिल्स एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदूइझम ऑनलाइन |date=२९ मे २०१८|archive-date=१४ जानेवारी २०२२|access-date=१२ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20220114134147/https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |url-status=live }}</ref> पहलगाम हल्ल्यात हिंदू पुरुषांना निवडकपणे लक्ष्य केले गेले होते आणि त्यांच्या पत्नी विधवा झाल्या होत्या, त्यामुळे हे नाव देण्यात आले.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title=पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान, पीओकेमध्ये भारताच्या लष्करी हल्ल्यांना ऑपरेशन सिंदूर असे नाव का दिले?|title=Why PM Modi named India's military strikes in Pakistan, PoK as Operation Sindoor |url=https://www.firstpost.com/explainers/operation-sindoor-pm-modi-name-india-military-strikes-pakistan-pok-13886203.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]]}}</ref><ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=पहलगामला भारताने दिलेल्या प्रतिसादासाठी पंतप्रधान मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर' हे सांकेतिक नाव निवडले.|title=PM Modi chose codename 'Operation Sindoor' for India's response to Pahalgam |url=https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]] |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507050428/https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |url-status=live }}</ref>|name=sind}} भारताने म्हटले की ही कारवाई २२ एप्रिल २०२५ रोजी भारत-प्रशासित [[जम्मू आणि काश्मीर]]मध्ये [[२०२५ पहलगाम हल्ला|पहलगाम दहशतवादी हल्ल्याला]] प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली होती, ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.<ref>{{Cite web |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ला: बळींना श्रद्धांजली|title=Pahalgam terror attack: A tribute to the victims |url=https://www.thehindu.com/infographics/2025-04-24/pahalgam-terror-attack-victims-tribute/index.html |access-date=१२ जून २०२५|website=द हिंदू|language=en}}</ref><ref>{{cite news |date=२३ एप्रिल २०२५ |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींची संपूर्ण यादी: जम्मू आणि काश्मीरमध्ये २६ जणांचा मृत्यू, सर्व पुरुष|title=Full list of names of Pahalgam terror attack victims: 26 people, all men, killed in Jammu and Kashmir |url=https://www.livemint.com/news/india/pahalgam-terror-attack-victims-26-people-all-men-killed-in-jammu-and-kashmir-11745403061030.html |access-date=१२ जून २०२५ |work=लाईव्हमिंट}}</ref><ref>{{Cite web |date=२२ एप्रिल २०२५ |trans-title=जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी|title=26 dead, several injured in terror attack on tourists in J&K's Pahalgam |url=https://indianexpress.com/article/india/tourists-injured-terror-attack-jk-pahalgam-9958887/ |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> [[पाकिस्तान आणि राज्य पुरस्कृत दहशतवाद|पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा]] दिल्याचा आरोप भारताने केला, जो पाकिस्तानने नाकारला.
७ मे रोजी, भारताने पाकिस्तान-आधारित दहशतवादी गट [[जैश-ए-मोहम्मद]] आणि [[लष्कर-ए-तैयबा]] यांच्या पाकिस्तान आणि पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] मधील दहशतवादाशी संबंधित पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि म्हटले की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही.<ref name="us_dia_report">{{cite web |trans-title= २०२५ जागतिक धोक्याचे मूल्यांकन (संरक्षण गुप्तचर संस्था)|title=2025 Worldwide Threat Assessment (Defense Intelligence Agency) |url=https://armedservices.house.gov/uploadedfiles/2025_dia_statement_for_the_record.pdf |access-date=१२ जून २०२५|website=युनायटेड स्टेट्स हाऊस कमिटी ऑन आर्म्ड सर्व्हिसेस}}</ref><ref name="JammuKashmir6May" /> पाकिस्तानच्या मते, भारतीयांनी मशिदींसह नागरी भागात हल्ले केले, त्यामुळे नागरिकांची जीवितहानी झाली. या हल्ल्यांनंतर, दोन्ही देशांमधील सीमावर्ती भागात चकमकी आणि ड्रोन हल्ले झाले. ७ मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने [[जम्मू]]वर, विशेषतः [[पूंच जिल्हा|पूंच]]वर मोर्टार शेलचे स्फोट करून प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये नागरिकांचा मृत्यू झाला,<ref name="Independent_twins">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title= पूंछमध्ये पाकिस्तानी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १२ वर्षीय जुळ्या मुलांचा समावेश: 'आपल्या रक्ताने किंमत मोजत आहोत'|title=Twins, 12, among those dead in Pakistani shelling in Poonch: 'Paying with our blood' |url=https://www.independent.co.uk/asia/india/poonch-attack-india-pakistan-kashmir-strikes-operation-sindoor-b2747115.html |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडिपेंडन्ट |language=en}}</ref> आणि घरे आणि धार्मिक स्थळांचे नुकसान झाले.<ref>{{Cite web |last=वाणी |first=फयाझ |date=२४ मे २०२५|trans-title= पूंछ, राजौरी येथे पाकच्या गोळीबारात ३१ शाळांचे नुकसान|title=31 schools damaged in Pak shelling in Poonch, Rajouri |url=https://www.newindianexpress.com/nation/2025/May/24/31-schools-damaged-in-pak-shelling-in-poonch-rajouri |access-date=१२ जून २०२५|website=द न्यू इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> या संघर्षामुळे दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील पहिली ड्रोन लढाई झाली.<ref name="BBC_firstdronewar" />
१० मे रोजी पहाटे, भारताने पाकिस्तानवर सिरसा हवाई तळासह<ref name="IE Sirsa">वरिंदर भाटिया, [https://indianexpress.com/article/india/panic-in-the-skies-rumour-on-the-ground-when-a-missile-was-intercepted-over-sirsa-9995329/ आकाशात घबराट, जमिनीवर अफवा: सिरसावर क्षेपणास्त्र रोखले गेले तेव्हा], द इंडियन एक्सप्रेस, ११ मे २०२५.</ref> भारतीय हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप केला, तर पाकिस्तानने भारतावर नूर खान, रफीकी आणि मुरीदसह <ref name="Guardian 10 May">{{cite news |first1=हन्ना |last1=एलिस-पीटरसन |first2=शाह मीर |last2=बलोच |trans-title= भारत आणि पाकिस्ताचा एकमेकांवर सीमेपलीकडून लष्करी तळांवर हल्ल्याचा आरोप|title=India and Pakistan accuse each other of cross-border attacks on military bases |newspaper=द गार्डियन |date=१० मे २०२५|url=https://www.theguardian.com/world/2025/may/09/pakistan-accuses-india-targeting-three-military-bases-tensions-escalate}}</ref><ref>{{cite news|url= https://www.dawn.com/news/1910186|trans-title= संयम सुटत असताना पाकिस्ताचे भारताला कडक प्रत्युत्तर|title=Pakistan rattles India with firm response as patience runs out|work=डॉन|quote= शनिवारी पहाटे पाकिस्तानने भारत आणि भारतव्याप्त काश्मीरमधील लष्करी तळांवर हल्ले केले. ऑपरेशन बुनयान-उम-मारसूस अंतर्गत सकाळी ५:१६ वाजता हे हल्ले करण्यात आले.}}</ref> अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचा आरोप केला. <ref name="Guardian 10 May"/><ref name="CNNLiveMay9">{{Cite web |last1=अय्यर |first1=ऐश्वर्या एस. |last2=सैफी |first2=सोफिया |last3=मोगुल |first3=रिया|last4=रेगन |first4=हेलन|last5=येउंग|first5=जेस्सी |last6=टॅनो|first6=सोफी |last7=हॅमंड |first7=एलिस |last8=संगाल |first8=अदिती |date=९ मे २०२५|trans-title= ९ मे २०२५ - भारत-पाकिस्तान बातम्या|title=May 9, 2025 - India-Pakistan news |url=https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-operation-sindoor-05-09-25-intl-hnk#cmahd3lqx00003b6qyp0y6s3e |access-date=१२ जून २०२५|website=सीएनएन |language=en}}</ref> १० मे रोजी संघर्ष वाढत असताना, पाकिस्तानने त्यांचे ऑपरेशन बुनयान-अन-मारसूस सुरू केले,{{efn|name=marsoos|''बुनयान-उन-मर्सूस''<ref name="a616">{{cite web | title=India and Pakistan agree ceasefire: What does it mean? | website=अल जझीरा | date=10 May 2025 |url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/india-and-pakistan-agree-ceasefire-what-does-it-mean | access-date=20 May 2025}}</ref> हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ "अतूट भिंत" असा होतो. या ऑपरेशनचे नाव कुराणातील एका श्लोकावरून आले आहे ज्यामध्ये म्हटले आहे: {{Cite Quran|61|4|translator=s|q="अल्लाह निश्चितच त्यांना प्रेम करतो जे त्याच्या मार्गात रांगेत लढतात जणू ते एक "मजबूत आणि घट्ट भिंत आहेत".}})<br /> २०२५ च्या संपूर्ण भारत-पाकिस्तान संकटाला पाकिस्तानी सैन्याने "मरका-ए-हक" ("सत्याची लढाई") असे संबोधले.<ref>[https://www.dawn.com/live/pakistan-india-tensions#1910566 "मरका-ए-हक': पाकिस्तानी सैन्याने २२ एप्रिलपासून भारतासोबतच्या संघर्षाला नाव दिले"]. १० मे २०२५. ''डॉन''.</ref>}} ज्यामध्ये त्यांनी म्हटले की त्यांनी अनेक भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले.<ref>{{cite news|last1=हुसेन|first1=अबिद |date=१० मे २०२५|trans-title=पाकिस्तानने ऑपरेशन बन्यान मार्सूस सुरू केले: आतापर्यंत आम्हाला काय माहिती आहे|title=Pakistan launches Operation Bunyan Marsoos: What we know so far|url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/pakistan-launches-operation-bunyan-marsoos-what-we-know-so-far|access-date=१२ जून २०२५|publisher=अल जझीरा इंग्रजी }}</ref>
चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर, भारत आणि पाकिस्तान दोघांनीही १० मे २०२५ रोजी त्यांच्या डीजीएमओ (सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक) यांच्यात हॉटलाइन संवाद साधल्यानंतर युद्धबंदीवर सहमती झाल्याची घोषणा केली.<ref name="TheHindu_IN_PK_agree_ceasefire" /><ref name="BBC_IN_PK_live">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title=युद्धबंदी करारानंतर भारत आणि पाकिस्तानचा एकमेकांवर 'उल्लंघन' केल्याचा आरोप |title=India and Pakistan accuse each other of 'violations' after ceasefire deal |url=https://www.bbc.com/news/live/cwy3jnl3nvwt |access-date=१२ जून २०२५|website=[[बीबीसी न्यूज]] |language=en-GB}}</ref> [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] उपाध्यक्ष [[जेडी व्हान्स]] आणि परराष्ट्र सचिव [[मार्को रुबियो]] यांनी वाटाघाटी दरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी व्यापक पत्रव्यवहार केला. व्यापारी उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने आणि दोन्ही देशांकडून सामान्य परिस्थिती वृत्तानुसार युद्धबंदी कायम आहे.<ref name="NYT-May14">{{Cite web |date=१४ मे २०२५|trans-title=युद्धबंदीमुळे भारत आणि पाकिस्तानची ताब्यात घेतलेल्या सैनिकांची देवाणघेवाण. |title=India and Pakistan Swap Detained Soldiers as Cease-Fire Holds |url=https://www.nytimes.com/2025/05/14/world/asia/india-pakistan-soldier-exchange.html |access-date=17 May 2025 |website=द न्यूयॉर्क टाइम्स |language=en-US}}</ref><ref>{{cite web |trans-title= काश्मीर: भारत आणि पाकिस्तानला युद्धाच्या उंबरठ्यावर आणणारे चार दिवस|title=Kashmir: Four days that took India and Pakistan to the brink |url=https://www.bbc.com/news/articles/cvgvr4r5d2qo |website=www.bbc.com |date=१८ मे २०२५}}</ref>
== पार्श्वभूमी==
{{Further| २०२५ पहलगाम हल्ला| २०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग}}
१९४७ पासून सुरू असलेल्या काश्मीर संघर्षामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये वादग्रस्त प्रदेशावरून अनेक युद्धे आणि चकमकी झाल्या आहेत.<ref>{{cite web|url=https://www.bbc.com/news/10537286|trans-title=काश्मीर: भारत आणि पाकिस्तान या कारणाने का लढतात |title=Kashmir: Why India and Pakistan fight over it|work=[[बीबीसी न्यूज]]|access-date=१३ जून २०२५|archive-date=२४ डिसेंबर २०१८|archive-url=https://web.archive.org/web/20181224045738/https://www.bbc.com/news/10537286|url-status=live}}</ref>
२२ एप्रिल २०२५ रोजी, भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील [[पहलगाम]]जवळ दहशतवाद्यांनी केलेल्या [[२०२५ पहलगाम हल्ला|दहशतवादी हल्ल्यात]] २६ नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतेक [[हिंदू]] पर्यटक होते.<ref>{{cite news |last=भट |first=दानिश मंझूर |date=२३ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीर हत्याकांड: ट्रम्प, पुतिन, इराण, इस्रायल हिंदू पर्यटकांवरील जिहादी हल्ल्याचा निषेध|title=Kashmir Massacre: Trump, Putin, Iran, Israel Condemn Jihadist Attack on Hindu Tourists |url=https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |work=न्यूजवीक |quote="हल्लेखोरांनी इस्लामी घोषणा दिल्या आणि विशेषतः हिंदू असल्याचे दिसून येणाऱ्या लोकांना लक्ष्य केल्याचे साक्षीदारांनी सांगितले." |archive-date=१ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250501211503/https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |url-status=live }}</ref><ref>{{cite news |date=३० एप्रिल २०२५|trans-title= काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला.|title=Indian survivors of Kashmir attack say gunmen asked if they were Hindus and opened fire |url=https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |work=एपी न्यूज |quote="काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला." |archive-date=४ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250504002813/https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |url-status=live }}</ref> पाकिस्तानस्थित, संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या, दहशतवादी गट [[लष्कर-ए-तैयबा]]ची शाखा असलेल्या [[द रेझिस्टन्स फ्रंट]]ने,<ref name="UN-Terrorist">{{cite web |trans-title=लष्कर-ए-तैयबा |title=LASHKAR-E-TAYYIBA |url=https://main.un.org/securitycouncil/en/sanctions/1267/aq_sanctions_list/summaries/entity/lashkar-e-tayyiba |website=un.org}}</ref><ref name="NYT">{{cite news |last1=मसूद |first1=सलमान |last2=माशल|first2=मुजीब |last3=कुमार |first3=हरी |date=६ मे २०२५|trans-title= काश्मीर दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारताचा पाकिस्तानवर हल्ला|title=India Strikes Pakistan Two Weeks After Kashmir Terrorist Attack |url=https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |access-date=१३ जून २०२५ |work=[[द न्यूयॉर्क टाइम्स]] |issn=0362-4331 |archive-date=७ मे २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250507005820/https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |url-status=live }}</ref><ref name="Winchell 2003 374–388">{{cite journal |last=विंचेल |first=शॉन पी. |year=२००३ |trans-title= पाकिस्तानची आयएसआय: अदृश्य सरकार|title=Pakistan's ISI: The Invisible Government |journal=इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंटेलिजेंस अँड काउंटरइंटेलिजेंस |volume=१६ |pages=३७४–२८८|doi=10.1080/713830449 |s2cid=154924792 |ref={{sfnref|Winchell, Pakistan's ISI: The Invisible Government|2003}} |number=3}}</ref><ref name="tellis2010b">{{cite news |author=ऍशली जे टेल्लीस |date=११ मार्च २०१०|trans-title=बॅड कंपनी - लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानमधील मुजाहिदीनची वाढती महत्त्वाकांक्षा |title=Bad Company – Lashkar-e-Tayyiba and the Growing Ambition of Mujahidein in Pakistan |url=http://carnegieendowment.org/files/0311_testimony_tellis.pdf |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20100411035030/http://www.carnegieendowment.org/files/0311%5Ftestimony%5Ftellis%2Epdf |archive-date=११ एप्रिल २०१०|access-date=१३ जून २०२५ |publisher=कार्नेज एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस|quote=या गटाच्या सुरुवातीच्या कारवाया अफगाणिस्तानातील कुनार आणि पक्तिया प्रांतांवर केंद्रित होत्या, जिथे सोव्हिएत कब्जाविरुद्धच्या जिहादला पाठिंबा देण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने अनेक प्रशिक्षण शिबिरे उभारली होती.}}</ref> सुरुवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, जी नंतर मागे घेतली.<ref>{{cite news |date=१ मे २०२५ |trans-title= भारत आणि पाकिस्तान लष्करी संघर्षासाठी सज्ज होत आहेत|title=India and Pakistan are bracing for a military clash |url=https://www.economist.com/asia/2025/05/01/india-and-pakistan-are-bracing-for-a-military-clash |url-access=limited |access-date=१३ जून २०२५ |quote=द रेझिस्टन्स फ्रंटने... अलिकडच्या हल्ल्याचा दावा केला (फक्त नंतर जबाबदारी नाकारली आणि म्हटले की तो हॅक झाला आहे)|agency=द इकॉनॉमिस्ट }}</ref> भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक सूडात्मक उपाययोजनांची घोषणा केली, ज्यामध्ये [[सिंधू पाणी करार]] स्थगित करणे समाविष्ट होते, ज्यामुळे प्रतिसादात्मक उपाययोजनांना चालना मिळाली आणि [[२०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग|राजनैतिक संकट आणि सीमेवरील चकमकी]] निर्माण झाल्या.<ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=२४ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीरमध्ये झालेल्या पर्यटक हत्याकांडामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. आम्हाला माहिती आहे ते येथे आहे |title=A tourist massacre in Kashmir is escalating tensions between India and Pakistan. Here's what we know |url=https://edition.cnn.com/2025/04/24/india/pahalgam-india-pakistan-attack-explainer-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref><ref>{{cite news |last1=पेशिमाम |first1=जिब्रान नैय्यर |last2=ग्रीनफिल्ड |first2= शार्लोट |date=५ मे २०२५|trans-title= काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी, भारताचे सरावाचे आदेश|title=Pakistan tests missile, India orders drills amid Kashmir standoff |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/pakistan-tests-missile-amid-india-standoff-moodys-warns-economic-cost-2025-05-05/ |access-date=१३ जून २०२५ |work=[[रॉयटर्स]]}}</ref><ref>{{cite web |trans-title= थेट: राजौरी गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील सरकारी अधिकारी ठार, भारतीय लष्कराचा दावा पाकिस्तानचा 'निर्लज्ज हल्ला' सुरूच आहे|title=Live: J&K Govt Officer Killed in Rajouri Shelling, Indian Army Says Pakistan's 'Blatant Escalation' Continues |url=https://thewire.in/security/live-india-pakistan-military-action |website=द वायर |language=en}}</ref>
३० एप्रिल रोजी, पाकिस्तानने दावा केला की भारताकडून लवकरच लष्करी हल्ला होणार आहे.<ref>{{Cite web |date=३० एप्रिल २०२५|trans-title= पाकिस्तानचा दावा 'विश्वसनीय गुप्तचर माहिती' भारत लवकरच लष्करी हल्ल्याची योजना आखत आहे|title=Pakistan claims 'credible intelligence' India is planning an imminent military strike |url=https://www.bbc.com/news/articles/c75dgz5pq2no |access-date=१३ जून २०२५ |website=www.bbc.com |language=en-GB}}</ref><ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=३० एप्रिल २०२५ |trans-title= पाकिस्तानचा दावा आहे की त्यांच्याकडे 'विश्वसनीय गुप्तचर' आहे की भारत ३६ तासांच्या आत हल्ला करेल|title=Pakistan claims it has 'credible intelligence' India will strike within 36 hours |url=https://edition.cnn.com/2025/04/29/asia/kashmir-pakistan-india-tension-military-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref>
== घटनाक्रम ==
{{अविश्वसनीय स्रोत|date=मे २०२५|some=yes|section}}
=== ७ मे ===
७ मे २०२५ रोजी, भारताने घोषणा केली की ज्याचे सांकेतिक नाव ''ऑपरेशन सिंदूर'',{{Efn|name=sind}} अंतर्गत पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] आणि पाकिस्तानच्या [[पंजाब (पाकिस्तान)|पंजाब प्रांतातील]] नऊ ठिकाणांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केले आहेत.<ref name="BBCLive6May">{{cite news |date=६ मे २०२५ |trans-title= पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर हल्ले केल्याची भारताची घोषणा. |title=India says it has launched strikes on Pakistan and Pakistan-administered Kashmir |url=https://www.bbc.com/news/live/cwyneele13qt |work=[[बीबीसी न्यूज]] |quote=मंगळवारी रात्रीच्या वेळी झालेल्या नाट्यमय कारवाईत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केल्याचे म्हटले. पाकिस्तानने सांगितले की फक्त सहा ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि पाच भारतीय लढाऊ विमाने आणि एक ड्रोन पाडल्याचा दावा केला - या दाव्याची भारताने पुष्टी केलेली नाही.}}</ref><ref name="IE-Sindoor1">{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ ठिकाणे लक्ष्य: लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे संबंध, त्यांनी भूतकाळात भारतावर कसा हल्ला केला|title=Operation Sindoor targets 9 locations: Links to LeT and JeM, how they've attacked India in the past |url=https://indianexpress.com/article/explained/operation-sindoor-9-locations-let-and-jem-attacked-india-past-9988359/ |newspaper=[[द इंडियन एक्सप्रेस]] |quote=}}</ref><ref>{{Cite web |trans-title=ऑपरेशन सिंदूर: मीडिया ब्रीफ डीजीएमओ|title=Ooeration Sindoor: Media Brief DGMO |url=https://www.cgiistanbul.gov.in/content/BRIEF-MEDIA-DGMO.pdf |website=डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (इंडिया) |publisher=कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया, इस्लामाबाद}}</ref> पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील लक्ष्यांवर भारतीय सैन्याच्या तोफखाना रेजिमेंटने अचूक लांब पल्ल्याच्या एक्सकॅलिबर राउंड आणि [[लॉयटरिंग म्यूनिशन्स]] (हेरगिरी करणारे ड्रोन किंवा तत्सम उपकरणे) वापरून लक्ष्य केले, तर भारतीय हवाई दलाने हवाई संरक्षण प्रदान केले.<ref>{{citation |last=पेरी|first=दिनकर |trans-title= ऑपरेशन सिंदूर दरम्यान तोफखान्याची शक्ती प्रतिध्वनीत.|title=Artillery's firepower reverberates during Operation Sindoor |newspaper=द हिंदू |date=२४ मे २०२५|url=https://www.thehindu.com/news/national/artillerys-firepower-reverberates-during-operation-sindoor/article69615205.ece}}</ref> इस्रायली प्रेसने इंडो-इस्रायली स्कायस्ट्रायकर लॉयटरिंग म्यूनिशन्स असल्याचा उल्लेख केला.<ref name="Haaretz_kamikaze">{{Cite news |last=अमित |first=हागाई |trans-title= भारत-पाकिस्तान संघर्षात इस्रायली कामिकाझे ड्रोन केंद्रस्थानी|title=Israeli Kamikaze Drones Take Center Stage in India-Pakistan Conflict |newspaper=हारेट्झ |date=१० मे २०२५|url=https://www.haaretz.com/world-news/2025-05-10/ty-article/.premium/israeli-kamikaze-drones-take-center-stage-in-india-pakistan-conflict/00000196-b944-d1bb-a5d6-bff41e5b0000}}</ref>
पाकिस्तानी पंजाबमधील लक्ष्यांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केले. [[इंडिया टुडे (नियतकालिक)|इंडिया टुडे]]ने उद्धृत केलेल्या सूत्रांनुसार, [[राफेल]] जेट वापरण्यात आले होते, जे [[स्कॅल्प क्षेपणास्त्रे]] (SCALP) आणि [[आर्मेन्ट एअर-सोल मॉड्यूलेअर|AASM हॅमर बॉम्ब]]ने सुसज्ज होते.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= राफेल विमानांनी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर स्कॅल्प क्षेपणास्त्रे आणि हॅमर बॉम्बने हल्ला केला: सूत्र|title=Rafale jets hit Pak terror camps with Scalp missiles, Hammer bombs: Sources |url=https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |work=इंडिया टुडे |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507004344/https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |url-status=live }}</ref> क्रिस्टोफर क्लेरी यांनी स्टिमसन सेंटरसाठी लिहिलेल्या एका कार्यपत्रकानुसार, ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे देखील वापरली गेली असावीत.<ref name="Clary">{{citation |first=ख्रिस्तोफर |last=क्लॅरी |trans-title=मे महिन्यातील चार दिवस: २०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष|title=Four Days in May: The India-Pakistan Crisis of 2025 |publisher=स्टीम्सन सेंटर |date=२८ मे २०२५|url=https://www.stimson.org/2025/four-days-in-may-the-india-pakistan-crisis-of-2025/}}</ref>
भारत सरकारने या हल्ल्यांचे वर्णन "केंद्रित, मोजूनमापून केलेली आणि तणाव वाढू न देणारी" असे केले.<ref name="NPR">{{cite web|last=हदीद|first=दिआ|trans-title= पाकिस्तानने भारताच्या कारवाईला 'युद्धाची कृती' म्हटले असल्याने तणाव वाढला.|title=Tensions escalate as Pakistan calls India's operation 'an act of war'|url=https://www.npr.org/2025/05/07/nx-s1-5389777/tensions-escalate-as-pakistan-calls-indias-operation-an-act-of-war|website=नॅशनल पब्लिक रेडिओ, अमेरिका|date=७ मे २०२५}}</ref> भारतीय लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये [[लष्कर-ए-तैयबा]] (LeT), [[जैश-ए-मोहम्मद]] (JeM) आणि [[हिजबूल मुजाहिद्दीन]] (HuM) या दहशतवादी गटांशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले,<ref name="JammuKashmir6May">{{cite news |date=६ मे २०२५|trans-title= भारताने केला पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ ठिकाणी हल्ला|title=India launches attack on 9 sites in Pakistan and Pakistan-occupied Jammu and Kashmir |url=https://www.reuters.com/world/india/india-launches-attack-9-sites-pakistan-pakistan-occupied-jammu-kashmir-2025-05-06/ |work=रॉयटर्स}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar">{{Cite web |last=शाहिद |first=कुंवर खुलदुन |date=३१ मे २०२५|trans-title= |title=पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबाचा नवा पुनर्जन्म |url=https://thediplomat.com/2025/05/pakistan-and-the-latest-reincarnation-of-lashkar-e-taiba/ |access-date=1 June 2025 |website=द डिप्लोमॅट (मासिक)|language=en-US |quote=तथापि, एलईटी, जेईएम आणि एचएमशी संबंधित मशिदी आणि मदरसे उघडपणे कार्यरत आहेत, ज्यामध्ये या महिन्यात भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या काही इमारतींचा समावेश आहे. कोटलीमधील मस्जिद अब्बास आणि मुझफ्फराबादमधील मस्जिद बिलाल दोन्ही जेईएमशी संबंधित आहेत, तर एलईटीशी संबंधित शवाई नाल्ला कॅम्पला देखील लक्ष्य करण्यात आले होते. ... एलईटीचा शवाई नाल्ला कॅम्प हा या प्रदेशातील दहशतवादी प्रशिक्षणासाठी समर्पित असलेल्या काही ठिकाणांपैकी एक होता.}}</ref> आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी निवडलेल्या ठिकाणांसह,<ref name="Transcript7May" /> कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानवर भारताचा हल्ला, पीओकेमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांवर हल्ला |title=Operation Sindoor: Indian strikes on Pakistan, PoK hit headquarters of Lashkar-e-Taiba and Jaish-e-Muhammad |url=https://indianexpress.com/article/india/operation-sindoor-india-pakistan-pok-lashkar-e-taiba-jaish-e-muhammad-9987644/ |newspaper=द इंडियन एक्सप्रेस}}</ref> या क्षेपणास्त्र हल्ल्यात [[बहावलपूर]]मधील सुभान अल्लाह मशीद (अहमदपूर पूर्व जवळ) आणि मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जे अनुक्रमे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा भाग आहे आणि जे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे आणि भारताने ही त्यांची दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे असल्याचा आरोप केला आहे.<ref name="BBCUrdu7May">{{Cite web |date=७ मे २०२५ |title=انڈیا نے چھ مئی کی شب پاکستان اور اس کے زیرِ انتظام کشمیر میں کن مقامات کو نشانہ بنایا؟ |trans-title=६ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले? |url=https://www.bbc.com/urdu/articles/c5yly8pg7rgo |website=बीबीसी उर्दू |language=ur}}</ref>{{#tag:ref|मुख्यालयाचा उल्लेख करणारे स्रोत:<ref name="IISS15May"/><ref>{{Cite web |last=गिलानी |first=वकार |date=११ मे २०२५|trans-title= ऑन ग्राउंड|title=On ground |url=https://www.thenews.com.pk/tns/detail/1309943-on-ground |website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=इस्लामाबादने कोणतेही पुरावे आणि सूचना न देता केलेल्या या हल्ल्यांना अनावश्यक, विनाकारण आणि आंतरराष्ट्रीय सीमांचे उघड उल्लंघन म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोपी गटांशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले. ... सर्वात घातक हल्ल्यांमध्ये मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील जैश-ए-मुहम्मद, हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा आणि हरकत-उल मुजाहिदीनशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले.}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar"/>|name="camps"|group=lower-alpha}} भारताने लक्ष्य केल्याचा दावा केलेल्या इतर स्थळांमध्ये कोटली जिल्ह्यातील अब्बास मशीद (जैश-ए-मोहम्मदशी संबंधित), [[मुझफ्फराबाद]]मधील शवाई नाला कॅम्प (एलईटीशी संबंधित) आणि सय्यदना बिलाल मशीद (जेईएमशी संबंधित),<ref name="BBCUrdu7May"/><ref name="TheDiplomat_Lashkar" /> कोटली जिल्ह्यातील गुलपूर येथील एक ठिकाण (भारत सरकारच्या आरोपानुसार एलईटी आणि एचयूएम कॅम्प असलेले ठिकण);<ref name="KashmirObserver_Sindoor">{{Cite web |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर: भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला|title=Operation Sindoor: India Avenges Pahalgam Attack |url=https://kashmirobserver.net/2025/05/07/operation-sindoor-india-avenges-pahalgam-attack/ |access-date=११ जून २०२५|website=कश्मीर ऑब्झर्वर |language=en-US |agency=प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया }}</ref><ref name="Transcript7May" /><ref name="LiveMint_Sindoor">{{Cite news |last=आनंद |first=आकृती |date=७ मे २०२५ |trans-title= |title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान, पीओकेमध्ये फक्त ९ नाही तर २१ 'सुप्रसिद्ध' दहशतवादी तळ आहेत; सरकारने संपूर्ण यादी केली जाहीर|url=https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-url=http://web.archive.org/web/20250515061830/https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-date=१५ मे २०२५|access-date=१९ जून २०२५|work=मिंट |language=en}}</ref><ref name="HindustanTimes_Sindoor">{{Cite news |last=गुप्ता |first=शिशिर |author-link=Shishir Gupta |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने ९ दहशतवादी छावण्यांवर हल्ला का केला? त्याचे महत्त्व स्पष्ट केले|title=Why India attacked 9 terror camps under Operation Sindoor? Significance explained |url=https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-url=http://web.archive.org/web/20250507042049/https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-date=७ मे २०२५ |access-date=११ जून २०२५|work=हिंदुस्थान टाइम्स|language=en-us}}</ref> भिंबर जिल्ह्यातील बर्नाला येथील मरकज [[अहल ए हदीस]] (भारत सरकारचा LeT संबंधित असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> सियालकोट जिल्ह्यातील कोटली लोहारन पश्चिमेकडील मेहमोना जोया येथील एक ठिकाण (भारत सरकारचा HuM कॅम्प असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> आणि सियालकोट जिल्ह्यातील शकरगढ तहसीलमधील सरजलमधील तेरा कटलान येथील एक ठिकाण (भारत सरकारचा जैश-ए-मोहम्मदचा कॅम्प असल्याचा आरोप)<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="Transcript7May">{{Cite news |trans-title= ऑपरेशन सिंदूरवरील विशेष ब्रीफिंगचा उतारा (मे ०७, २०२५)|title=Transcript of Special Briefing on OPERATION SINDOOR (May 07, 2025) |url=https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-url=http://web.archive.org/web/20250510234544/https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-date=१० मे २०२५ |access-date=१९ जून २०२५ |work=परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार|language=en-US}}</ref><ref name="LiveMint_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /> यांचा समावेश आहे. भारताने नंतर उपग्रह प्रतिमा दाखवल्या ज्यामध्ये लक्ष्यित ठिकाणी नुकसान झाल्याचे कथितपणे दाखवले गेले.<ref>{{Cite web |trans-title=तुलना दाखवली आहे. |title=Satellite Pics Show 'Before-After' Comparison Of Pak Terror Camps, Airfields |url=https://www.ndtv.com/india-news/satellite-pics-show-before-after-comparison-of-pakistani-terror-camps-airfields-operation-sindoor-india-pakistan-tensions-india-pakistan-ceasefire-8391306 |access-date=१९ जून २०२५ |website=[[एनडीटीव्ही]] |language=en}}</ref>
पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनुसार, ७ मे रोजी भारतीय हवाई हल्ल्यानंतर अंदाजे १२५ भारतीय आणि पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हवाई लढाईत भाग घेतला आणि एक तासाहून अधिक काळ चाललेल्या चकमकीत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या गोळीबाराची देवाणघेवाण झाली.<ref name="Newsweek_dogfights">{{cite news |last1=एल-फेक्की |first1=अमिरा|trans-title=भारत-पाकिस्तान: अलीकडील इतिहासातील सर्वात मोठ्या हवाई चकमकींपैकी एकामध्ये १२५ जेट्सची टक्कर |title=India-Pakistan: 125 Jets Clash in One of Largest Dogfights in Recent History |work=न्यूजवीक |date=८ मे २०२५|url=https://www.newsweek.com/india-pakistan-125-jets-clash-one-largest-dogfights-recent-history-2069570}}</ref>
''द डेली टेलिग्राफ''च्या मते, पाकिस्तानी किंवा भारतीय विमानांनी सीमा ओलांडली नाही, त्याऐवजी कधीकधी १०० किमी पेक्षा जास्त अंतरावर "स्टँड-ऑफ" संघर्ष झाला.<ref>{{cite news |last1=बार्कर |first1=मेम्फिस |trans-title=चीनने पाकिस्तानला भारतीय विमाने पाडण्यास मदत केली - अहवाल.|title=China helped Pakistan shoot down Indian planes, report says |newspaper=द डेली टेलिग्राफ|date=८ मे २०२५|via=याहू न्यूज |url=https://www.yahoo.com/news/china-helped-pakistan-shoot-down-142036091.html }}</ref> पाकिस्तानने दावा केला की हवाई चकमकी दरम्यान त्यांनी पाच भारतीय विमाने पाडली आहेत ज्यात तीन [[राफेल]], एक [[मिग-२९]], एक [[सुखोई एसयू-३० एमकेआय]] आणि एक [[आयएआय हेरॉन|हेरॉन]] [[मानवरहित हवाई वाहने|मानवरहित हवाई वाहन]] यांचा समावेश आहे.<ref name="ISPRpress11may" /> १५ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान [[शाहबाज शरीफ]] यांनी दावा केला की पाकिस्तानने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, सहावे [[मिराज २०००]] होते.<ref name="ArabNews_sixjets">{{cite news |last=खुर्रम |first=शाहजहान |date=१६ मे २०२५|trans-title=पाकिस्तानी हवाई दलाने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, असे पंतप्रधान शरीफ म्हणतात |title=Pakistan Air Force shot down six Indian fighter jets, says PM Sharif |url=https://www.arabnews.com/node/2600890/pakistan |newspaper=अरब न्यूज}}</ref> २८ मे रोजी त्यांनी पुन्हा सांगितले की सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली होती परंतु त्यापैकी चार [[राफेल]], एक [[मिग-२९]] आणि एक "दुसरे विमान" होते.<ref>{{Cite web |date=२९ मे २०२५|trans-title=भारत आमचे पाणी अडवू शकत नाही, आम्ही उपाययोजना करत आहोत, असे शाहबाज म्हणतात |title=India can't block our water, we're taking measures, says Shehbaz |url=https://www.thenews.com.pk/print/1316196-india-can-t-block-our-water-we-re-taking-measures-says-shehbaz |access-date=२३ जून २०२५|website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी प्रतिक्रियेचे तपशीलवार वर्णन केले, ज्यामध्ये चार राफेलसह सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली आणि भारतीय लष्करी ठिकाणांना झालेल्या मोठ्या नुकसानाचे वर्णन केले.|agency=असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान}}</ref><ref>{{Cite web |last=लतीफ |first=अमीर|date=२८ मे २०२५|trans-title= पाकिस्तानने संघर्षादरम्यान ४ फ्रेंच बनावटीच्या राफेलसह ६ भारतीय विमाने पाडली: पंतप्रधान शरीफ|title=Pakistan shot down 6 Indian jets, including 4 French-made Rafale during conflict: Premier Sharif |url=https://www.aa.com.tr/en/asia-pacific/pakistan-shot-down-6-indian-jets-including-4-french-made-rafale-during-conflict-premier-sharif/3582409 |access-date=२३ जून २०२५ |website=अनाडोलू एजन्सी}}</ref><ref name="Trend_concert">{{Cite web |last=झेनलोवा |first=लमान |date=२८ मे २०२५|trans-title=अझरबैजानचे राष्ट्रपती आणि पाकिस्तानचे पंतप्रधान तुर्कीये यांनी लाचिन येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका संगीत कार्यक्रमात भाग घेतला. |title=Presidents of Azerbaijan and Türkiye, Prime Minister of Pakistan attend concert dedicated to Independence Day in Lachin |url=https://en.trend.az/azerbaijan/politics/4050102.html |access-date=२३ जून २०२५|website=Trend.az |language=en |quote=महिला आणि सज्जनांनो, पाकिस्तानच्या बचावासाठी आपल्याला प्रत्युत्तर द्यावे लागले आणि काही वेळातच आपल्या बलाढ्य हवाई दलाने सहा भारतीय विमाने, चार राफेल फ्रेंच बनावटीची विमाने, एक मिग-२९ आणि दुसरे विमान आणि नंतर एक ड्रोन पाडले आणि आम्ही भारताला संदेश दिला की पाकिस्तान हा एक अतिशय शांतताप्रिय देश आहे, या प्रदेशात शांतता आणि समृद्धी वाढवू इच्छितो परंतु जर पाकिस्तानवर हल्ला केला गेला तर आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ.}}</ref> ६ जून रोजी, पाकिस्तान हवाई दलाने (पीएएफ) सांगितले की क्रमांक १५ स्क्वॉड्रन, ज्याला कोब्रा म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) सहा लढाऊ विमाने पाडण्यास जबाबदार होते. कामरा येथील पीएएफ बेस मिनहास येथून पीएल-१५ दृश्यमान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या जे-१०सी मल्टीरोल लढाऊ विमानांसह कार्यरत असलेल्या स्क्वॉड्रनने तीन राफेल, एक मिग-२९, एक मिराज-२००० आणि एक एसयू-३०एमकेआय पाडल्याचा दावा केला. डॉनच्या वृत्तानुसार, कोब्राजने ७ मे रोजी इंटरसेप्ट ऑपरेशनसाठी स्क्वॉड्रनला नियुक्त केलेल्या २० पैकी १८ विमाने तैनात केली.<ref>{{cite news|last=सज्जद सईद|first=बकीर|trans-title='भारतीय वायुसेनेची सहा विमाने पाडल्याचे' श्रेय हवाई दलाने कोब्राला दिले |title=Air force credits Cobras with 'six IAF kills'|url=https://www.dawn.com/news/1915722/|newspaper=डॉन |date=६ जून २०२५|access-date=२३ जून २०२५}}</ref>
===८ मे===
===९ मे===
===१० मे===
==हवाई हल्ले आणि चकमकी==
===सुरुवातीचे हल्ले===
===हवाई चकमकी===
===पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले===
===कथित अणुऊर्जा वृद्धी===
==युद्धबळी==
===भारत===
===पाकिस्तान===
==युद्धविराम==
===उल्लंघनांचे आरोप===
==विश्लेषण==
==परिणाम==
===चुकीची माहिती===
==कायदेशीर स्थिती==
==प्रतिक्रिया==
===सहभागी पक्ष===
===सुपरनॅशनल संस्था===
===आंतरराष्ट्रीय===
== नोंदी ==
{{Notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारत-पाकिस्तान युद्धे]]
tjp3xazgke1x3xdlxb2xred5vjt2n3w
2582027
2582015
2025-06-23T10:40:23Z
Nitin.kunjir
4684
/* ७ मे */
2582027
wikitext
text/x-wiki
{{काम चालू}}
{{माहितीचौकट २०२५ भारत-पाकिस्तान संघर्ष}}
'''२०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष''' हा [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] दरम्यान एक संक्षिप्त सशस्त्र संघर्ष होता जो ७ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर सुरू झाला, ज्याचे नाव '''ऑपरेशन सिंदूर''' असे होते.{{efn|हिंदू महिला त्यांच्या कपाळावर [[सिंदूर]] लावतात आणि त्यांची विवाहित स्थिती दर्शवतात.<ref>{{cite news |last=नारायणन |first=वसुधा |trans-title=टिळक आणि कपाळावरील इतर खुणा|title=Tilaka and Other Forehead Marks |url=https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |work=ब्रिल्स एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदूइझम ऑनलाइन |date=२९ मे २०१८|archive-date=१४ जानेवारी २०२२|access-date=१२ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20220114134147/https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |url-status=live }}</ref> पहलगाम हल्ल्यात हिंदू पुरुषांना निवडकपणे लक्ष्य केले गेले होते आणि त्यांच्या पत्नी विधवा झाल्या होत्या, त्यामुळे हे नाव देण्यात आले.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title=पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान, पीओकेमध्ये भारताच्या लष्करी हल्ल्यांना ऑपरेशन सिंदूर असे नाव का दिले?|title=Why PM Modi named India's military strikes in Pakistan, PoK as Operation Sindoor |url=https://www.firstpost.com/explainers/operation-sindoor-pm-modi-name-india-military-strikes-pakistan-pok-13886203.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]]}}</ref><ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=पहलगामला भारताने दिलेल्या प्रतिसादासाठी पंतप्रधान मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर' हे सांकेतिक नाव निवडले.|title=PM Modi chose codename 'Operation Sindoor' for India's response to Pahalgam |url=https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]] |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507050428/https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |url-status=live }}</ref>|name=sind}} भारताने म्हटले की ही कारवाई २२ एप्रिल २०२५ रोजी भारत-प्रशासित [[जम्मू आणि काश्मीर]]मध्ये [[२०२५ पहलगाम हल्ला|पहलगाम दहशतवादी हल्ल्याला]] प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली होती, ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.<ref>{{Cite web |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ला: बळींना श्रद्धांजली|title=Pahalgam terror attack: A tribute to the victims |url=https://www.thehindu.com/infographics/2025-04-24/pahalgam-terror-attack-victims-tribute/index.html |access-date=१२ जून २०२५|website=द हिंदू|language=en}}</ref><ref>{{cite news |date=२३ एप्रिल २०२५ |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींची संपूर्ण यादी: जम्मू आणि काश्मीरमध्ये २६ जणांचा मृत्यू, सर्व पुरुष|title=Full list of names of Pahalgam terror attack victims: 26 people, all men, killed in Jammu and Kashmir |url=https://www.livemint.com/news/india/pahalgam-terror-attack-victims-26-people-all-men-killed-in-jammu-and-kashmir-11745403061030.html |access-date=१२ जून २०२५ |work=लाईव्हमिंट}}</ref><ref>{{Cite web |date=२२ एप्रिल २०२५ |trans-title=जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी|title=26 dead, several injured in terror attack on tourists in J&K's Pahalgam |url=https://indianexpress.com/article/india/tourists-injured-terror-attack-jk-pahalgam-9958887/ |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> [[पाकिस्तान आणि राज्य पुरस्कृत दहशतवाद|पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा]] दिल्याचा आरोप भारताने केला, जो पाकिस्तानने नाकारला.
७ मे रोजी, भारताने पाकिस्तान-आधारित दहशतवादी गट [[जैश-ए-मोहम्मद]] आणि [[लष्कर-ए-तैयबा]] यांच्या पाकिस्तान आणि पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] मधील दहशतवादाशी संबंधित पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि म्हटले की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही.<ref name="us_dia_report">{{cite web |trans-title= २०२५ जागतिक धोक्याचे मूल्यांकन (संरक्षण गुप्तचर संस्था)|title=2025 Worldwide Threat Assessment (Defense Intelligence Agency) |url=https://armedservices.house.gov/uploadedfiles/2025_dia_statement_for_the_record.pdf |access-date=१२ जून २०२५|website=युनायटेड स्टेट्स हाऊस कमिटी ऑन आर्म्ड सर्व्हिसेस}}</ref><ref name="JammuKashmir6May" /> पाकिस्तानच्या मते, भारतीयांनी मशिदींसह नागरी भागात हल्ले केले, त्यामुळे नागरिकांची जीवितहानी झाली. या हल्ल्यांनंतर, दोन्ही देशांमधील सीमावर्ती भागात चकमकी आणि ड्रोन हल्ले झाले. ७ मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने [[जम्मू]]वर, विशेषतः [[पूंच जिल्हा|पूंच]]वर मोर्टार शेलचे स्फोट करून प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये नागरिकांचा मृत्यू झाला,<ref name="Independent_twins">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title= पूंछमध्ये पाकिस्तानी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १२ वर्षीय जुळ्या मुलांचा समावेश: 'आपल्या रक्ताने किंमत मोजत आहोत'|title=Twins, 12, among those dead in Pakistani shelling in Poonch: 'Paying with our blood' |url=https://www.independent.co.uk/asia/india/poonch-attack-india-pakistan-kashmir-strikes-operation-sindoor-b2747115.html |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडिपेंडन्ट |language=en}}</ref> आणि घरे आणि धार्मिक स्थळांचे नुकसान झाले.<ref>{{Cite web |last=वाणी |first=फयाझ |date=२४ मे २०२५|trans-title= पूंछ, राजौरी येथे पाकच्या गोळीबारात ३१ शाळांचे नुकसान|title=31 schools damaged in Pak shelling in Poonch, Rajouri |url=https://www.newindianexpress.com/nation/2025/May/24/31-schools-damaged-in-pak-shelling-in-poonch-rajouri |access-date=१२ जून २०२५|website=द न्यू इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> या संघर्षामुळे दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील पहिली ड्रोन लढाई झाली.<ref name="BBC_firstdronewar" />
१० मे रोजी पहाटे, भारताने पाकिस्तानवर सिरसा हवाई तळासह<ref name="IE Sirsa">वरिंदर भाटिया, [https://indianexpress.com/article/india/panic-in-the-skies-rumour-on-the-ground-when-a-missile-was-intercepted-over-sirsa-9995329/ आकाशात घबराट, जमिनीवर अफवा: सिरसावर क्षेपणास्त्र रोखले गेले तेव्हा], द इंडियन एक्सप्रेस, ११ मे २०२५.</ref> भारतीय हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप केला, तर पाकिस्तानने भारतावर नूर खान, रफीकी आणि मुरीदसह <ref name="Guardian 10 May">{{cite news |first1=हन्ना |last1=एलिस-पीटरसन |first2=शाह मीर |last2=बलोच |trans-title= भारत आणि पाकिस्ताचा एकमेकांवर सीमेपलीकडून लष्करी तळांवर हल्ल्याचा आरोप|title=India and Pakistan accuse each other of cross-border attacks on military bases |newspaper=द गार्डियन |date=१० मे २०२५|url=https://www.theguardian.com/world/2025/may/09/pakistan-accuses-india-targeting-three-military-bases-tensions-escalate}}</ref><ref>{{cite news|url= https://www.dawn.com/news/1910186|trans-title= संयम सुटत असताना पाकिस्ताचे भारताला कडक प्रत्युत्तर|title=Pakistan rattles India with firm response as patience runs out|work=डॉन|quote= शनिवारी पहाटे पाकिस्तानने भारत आणि भारतव्याप्त काश्मीरमधील लष्करी तळांवर हल्ले केले. ऑपरेशन बुनयान-उम-मारसूस अंतर्गत सकाळी ५:१६ वाजता हे हल्ले करण्यात आले.}}</ref> अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचा आरोप केला. <ref name="Guardian 10 May"/><ref name="CNNLiveMay9">{{Cite web |last1=अय्यर |first1=ऐश्वर्या एस. |last2=सैफी |first2=सोफिया |last3=मोगुल |first3=रिया|last4=रेगन |first4=हेलन|last5=येउंग|first5=जेस्सी |last6=टॅनो|first6=सोफी |last7=हॅमंड |first7=एलिस |last8=संगाल |first8=अदिती |date=९ मे २०२५|trans-title= ९ मे २०२५ - भारत-पाकिस्तान बातम्या|title=May 9, 2025 - India-Pakistan news |url=https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-operation-sindoor-05-09-25-intl-hnk#cmahd3lqx00003b6qyp0y6s3e |access-date=१२ जून २०२५|website=सीएनएन |language=en}}</ref> १० मे रोजी संघर्ष वाढत असताना, पाकिस्तानने त्यांचे ऑपरेशन बुनयान-अन-मारसूस सुरू केले,{{efn|name=marsoos|''बुनयान-उन-मर्सूस''<ref name="a616">{{cite web | title=India and Pakistan agree ceasefire: What does it mean? | website=अल जझीरा | date=10 May 2025 |url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/india-and-pakistan-agree-ceasefire-what-does-it-mean | access-date=20 May 2025}}</ref> हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ "अतूट भिंत" असा होतो. या ऑपरेशनचे नाव कुराणातील एका श्लोकावरून आले आहे ज्यामध्ये म्हटले आहे: {{Cite Quran|61|4|translator=s|q="अल्लाह निश्चितच त्यांना प्रेम करतो जे त्याच्या मार्गात रांगेत लढतात जणू ते एक "मजबूत आणि घट्ट भिंत आहेत".}})<br /> २०२५ च्या संपूर्ण भारत-पाकिस्तान संकटाला पाकिस्तानी सैन्याने "मरका-ए-हक" ("सत्याची लढाई") असे संबोधले.<ref>[https://www.dawn.com/live/pakistan-india-tensions#1910566 "मरका-ए-हक': पाकिस्तानी सैन्याने २२ एप्रिलपासून भारतासोबतच्या संघर्षाला नाव दिले"]. १० मे २०२५. ''डॉन''.</ref>}} ज्यामध्ये त्यांनी म्हटले की त्यांनी अनेक भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले.<ref>{{cite news|last1=हुसेन|first1=अबिद |date=१० मे २०२५|trans-title=पाकिस्तानने ऑपरेशन बन्यान मार्सूस सुरू केले: आतापर्यंत आम्हाला काय माहिती आहे|title=Pakistan launches Operation Bunyan Marsoos: What we know so far|url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/pakistan-launches-operation-bunyan-marsoos-what-we-know-so-far|access-date=१२ जून २०२५|publisher=अल जझीरा इंग्रजी }}</ref>
चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर, भारत आणि पाकिस्तान दोघांनीही १० मे २०२५ रोजी त्यांच्या डीजीएमओ (सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक) यांच्यात हॉटलाइन संवाद साधल्यानंतर युद्धबंदीवर सहमती झाल्याची घोषणा केली.<ref name="TheHindu_IN_PK_agree_ceasefire" /><ref name="BBC_IN_PK_live">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title=युद्धबंदी करारानंतर भारत आणि पाकिस्तानचा एकमेकांवर 'उल्लंघन' केल्याचा आरोप |title=India and Pakistan accuse each other of 'violations' after ceasefire deal |url=https://www.bbc.com/news/live/cwy3jnl3nvwt |access-date=१२ जून २०२५|website=[[बीबीसी न्यूज]] |language=en-GB}}</ref> [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] उपाध्यक्ष [[जेडी व्हान्स]] आणि परराष्ट्र सचिव [[मार्को रुबियो]] यांनी वाटाघाटी दरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी व्यापक पत्रव्यवहार केला. व्यापारी उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने आणि दोन्ही देशांकडून सामान्य परिस्थिती वृत्तानुसार युद्धबंदी कायम आहे.<ref name="NYT-May14">{{Cite web |date=१४ मे २०२५|trans-title=युद्धबंदीमुळे भारत आणि पाकिस्तानची ताब्यात घेतलेल्या सैनिकांची देवाणघेवाण. |title=India and Pakistan Swap Detained Soldiers as Cease-Fire Holds |url=https://www.nytimes.com/2025/05/14/world/asia/india-pakistan-soldier-exchange.html |access-date=17 May 2025 |website=द न्यूयॉर्क टाइम्स |language=en-US}}</ref><ref>{{cite web |trans-title= काश्मीर: भारत आणि पाकिस्तानला युद्धाच्या उंबरठ्यावर आणणारे चार दिवस|title=Kashmir: Four days that took India and Pakistan to the brink |url=https://www.bbc.com/news/articles/cvgvr4r5d2qo |website=www.bbc.com |date=१८ मे २०२५}}</ref>
== पार्श्वभूमी==
{{Further| २०२५ पहलगाम हल्ला| २०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग}}
१९४७ पासून सुरू असलेल्या काश्मीर संघर्षामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये वादग्रस्त प्रदेशावरून अनेक युद्धे आणि चकमकी झाल्या आहेत.<ref>{{cite web|url=https://www.bbc.com/news/10537286|trans-title=काश्मीर: भारत आणि पाकिस्तान या कारणाने का लढतात |title=Kashmir: Why India and Pakistan fight over it|work=[[बीबीसी न्यूज]]|access-date=१३ जून २०२५|archive-date=२४ डिसेंबर २०१८|archive-url=https://web.archive.org/web/20181224045738/https://www.bbc.com/news/10537286|url-status=live}}</ref>
२२ एप्रिल २०२५ रोजी, भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील [[पहलगाम]]जवळ दहशतवाद्यांनी केलेल्या [[२०२५ पहलगाम हल्ला|दहशतवादी हल्ल्यात]] २६ नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतेक [[हिंदू]] पर्यटक होते.<ref>{{cite news |last=भट |first=दानिश मंझूर |date=२३ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीर हत्याकांड: ट्रम्प, पुतिन, इराण, इस्रायल हिंदू पर्यटकांवरील जिहादी हल्ल्याचा निषेध|title=Kashmir Massacre: Trump, Putin, Iran, Israel Condemn Jihadist Attack on Hindu Tourists |url=https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |work=न्यूजवीक |quote="हल्लेखोरांनी इस्लामी घोषणा दिल्या आणि विशेषतः हिंदू असल्याचे दिसून येणाऱ्या लोकांना लक्ष्य केल्याचे साक्षीदारांनी सांगितले." |archive-date=१ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250501211503/https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |url-status=live }}</ref><ref>{{cite news |date=३० एप्रिल २०२५|trans-title= काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला.|title=Indian survivors of Kashmir attack say gunmen asked if they were Hindus and opened fire |url=https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |work=एपी न्यूज |quote="काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला." |archive-date=४ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250504002813/https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |url-status=live }}</ref> पाकिस्तानस्थित, संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या, दहशतवादी गट [[लष्कर-ए-तैयबा]]ची शाखा असलेल्या [[द रेझिस्टन्स फ्रंट]]ने,<ref name="UN-Terrorist">{{cite web |trans-title=लष्कर-ए-तैयबा |title=LASHKAR-E-TAYYIBA |url=https://main.un.org/securitycouncil/en/sanctions/1267/aq_sanctions_list/summaries/entity/lashkar-e-tayyiba |website=un.org}}</ref><ref name="NYT">{{cite news |last1=मसूद |first1=सलमान |last2=माशल|first2=मुजीब |last3=कुमार |first3=हरी |date=६ मे २०२५|trans-title= काश्मीर दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारताचा पाकिस्तानवर हल्ला|title=India Strikes Pakistan Two Weeks After Kashmir Terrorist Attack |url=https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |access-date=१३ जून २०२५ |work=[[द न्यूयॉर्क टाइम्स]] |issn=0362-4331 |archive-date=७ मे २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250507005820/https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |url-status=live }}</ref><ref name="Winchell 2003 374–388">{{cite journal |last=विंचेल |first=शॉन पी. |year=२००३ |trans-title= पाकिस्तानची आयएसआय: अदृश्य सरकार|title=Pakistan's ISI: The Invisible Government |journal=इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंटेलिजेंस अँड काउंटरइंटेलिजेंस |volume=१६ |pages=३७४–२८८|doi=10.1080/713830449 |s2cid=154924792 |ref={{sfnref|Winchell, Pakistan's ISI: The Invisible Government|2003}} |number=3}}</ref><ref name="tellis2010b">{{cite news |author=ऍशली जे टेल्लीस |date=११ मार्च २०१०|trans-title=बॅड कंपनी - लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानमधील मुजाहिदीनची वाढती महत्त्वाकांक्षा |title=Bad Company – Lashkar-e-Tayyiba and the Growing Ambition of Mujahidein in Pakistan |url=http://carnegieendowment.org/files/0311_testimony_tellis.pdf |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20100411035030/http://www.carnegieendowment.org/files/0311%5Ftestimony%5Ftellis%2Epdf |archive-date=११ एप्रिल २०१०|access-date=१३ जून २०२५ |publisher=कार्नेज एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस|quote=या गटाच्या सुरुवातीच्या कारवाया अफगाणिस्तानातील कुनार आणि पक्तिया प्रांतांवर केंद्रित होत्या, जिथे सोव्हिएत कब्जाविरुद्धच्या जिहादला पाठिंबा देण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने अनेक प्रशिक्षण शिबिरे उभारली होती.}}</ref> सुरुवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, जी नंतर मागे घेतली.<ref>{{cite news |date=१ मे २०२५ |trans-title= भारत आणि पाकिस्तान लष्करी संघर्षासाठी सज्ज होत आहेत|title=India and Pakistan are bracing for a military clash |url=https://www.economist.com/asia/2025/05/01/india-and-pakistan-are-bracing-for-a-military-clash |url-access=limited |access-date=१३ जून २०२५ |quote=द रेझिस्टन्स फ्रंटने... अलिकडच्या हल्ल्याचा दावा केला (फक्त नंतर जबाबदारी नाकारली आणि म्हटले की तो हॅक झाला आहे)|agency=द इकॉनॉमिस्ट }}</ref> भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक सूडात्मक उपाययोजनांची घोषणा केली, ज्यामध्ये [[सिंधू पाणी करार]] स्थगित करणे समाविष्ट होते, ज्यामुळे प्रतिसादात्मक उपाययोजनांना चालना मिळाली आणि [[२०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग|राजनैतिक संकट आणि सीमेवरील चकमकी]] निर्माण झाल्या.<ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=२४ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीरमध्ये झालेल्या पर्यटक हत्याकांडामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. आम्हाला माहिती आहे ते येथे आहे |title=A tourist massacre in Kashmir is escalating tensions between India and Pakistan. Here's what we know |url=https://edition.cnn.com/2025/04/24/india/pahalgam-india-pakistan-attack-explainer-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref><ref>{{cite news |last1=पेशिमाम |first1=जिब्रान नैय्यर |last2=ग्रीनफिल्ड |first2= शार्लोट |date=५ मे २०२५|trans-title= काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी, भारताचे सरावाचे आदेश|title=Pakistan tests missile, India orders drills amid Kashmir standoff |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/pakistan-tests-missile-amid-india-standoff-moodys-warns-economic-cost-2025-05-05/ |access-date=१३ जून २०२५ |work=[[रॉयटर्स]]}}</ref><ref>{{cite web |trans-title= थेट: राजौरी गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील सरकारी अधिकारी ठार, भारतीय लष्कराचा दावा पाकिस्तानचा 'निर्लज्ज हल्ला' सुरूच आहे|title=Live: J&K Govt Officer Killed in Rajouri Shelling, Indian Army Says Pakistan's 'Blatant Escalation' Continues |url=https://thewire.in/security/live-india-pakistan-military-action |website=द वायर |language=en}}</ref>
३० एप्रिल रोजी, पाकिस्तानने दावा केला की भारताकडून लवकरच लष्करी हल्ला होणार आहे.<ref>{{Cite web |date=३० एप्रिल २०२५|trans-title= पाकिस्तानचा दावा 'विश्वसनीय गुप्तचर माहिती' भारत लवकरच लष्करी हल्ल्याची योजना आखत आहे|title=Pakistan claims 'credible intelligence' India is planning an imminent military strike |url=https://www.bbc.com/news/articles/c75dgz5pq2no |access-date=१३ जून २०२५ |website=www.bbc.com |language=en-GB}}</ref><ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=३० एप्रिल २०२५ |trans-title= पाकिस्तानचा दावा आहे की त्यांच्याकडे 'विश्वसनीय गुप्तचर' आहे की भारत ३६ तासांच्या आत हल्ला करेल|title=Pakistan claims it has 'credible intelligence' India will strike within 36 hours |url=https://edition.cnn.com/2025/04/29/asia/kashmir-pakistan-india-tension-military-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref>
== घटनाक्रम ==
{{अविश्वसनीय स्रोत|date=मे २०२५|some=yes|section}}
=== ७ मे ===
७ मे २०२५ रोजी, भारताने घोषणा केली की ज्याचे सांकेतिक नाव ''ऑपरेशन सिंदूर'',{{Efn|name=sind}} अंतर्गत पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] आणि पाकिस्तानच्या [[पंजाब (पाकिस्तान)|पंजाब प्रांतातील]] नऊ ठिकाणांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केले आहेत.<ref name="BBCLive6May">{{cite news |date=६ मे २०२५ |trans-title= पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर हल्ले केल्याची भारताची घोषणा. |title=India says it has launched strikes on Pakistan and Pakistan-administered Kashmir |url=https://www.bbc.com/news/live/cwyneele13qt |work=[[बीबीसी न्यूज]] |quote=मंगळवारी रात्रीच्या वेळी झालेल्या नाट्यमय कारवाईत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केल्याचे म्हटले. पाकिस्तानने सांगितले की फक्त सहा ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि पाच भारतीय लढाऊ विमाने आणि एक ड्रोन पाडल्याचा दावा केला - या दाव्याची भारताने पुष्टी केलेली नाही.}}</ref><ref name="IE-Sindoor1">{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ ठिकाणे लक्ष्य: लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे संबंध, त्यांनी भूतकाळात भारतावर कसा हल्ला केला|title=Operation Sindoor targets 9 locations: Links to LeT and JeM, how they've attacked India in the past |url=https://indianexpress.com/article/explained/operation-sindoor-9-locations-let-and-jem-attacked-india-past-9988359/ |newspaper=[[द इंडियन एक्सप्रेस]] |quote=}}</ref><ref>{{Cite web |trans-title=ऑपरेशन सिंदूर: मीडिया ब्रीफ डीजीएमओ|title=Ooeration Sindoor: Media Brief DGMO |url=https://www.cgiistanbul.gov.in/content/BRIEF-MEDIA-DGMO.pdf |website=डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (इंडिया) |publisher=कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया, इस्लामाबाद}}</ref> पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील लक्ष्यांवर भारतीय सैन्याच्या तोफखाना रेजिमेंटने अचूक लांब पल्ल्याच्या एक्सकॅलिबर राउंड आणि [[लॉयटरिंग म्यूनिशन्स]] (हेरगिरी करणारे ड्रोन किंवा तत्सम उपकरणे) वापरून लक्ष्य केले, तर भारतीय हवाई दलाने हवाई संरक्षण प्रदान केले.<ref>{{citation |last=पेरी|first=दिनकर |trans-title= ऑपरेशन सिंदूर दरम्यान तोफखान्याची शक्ती प्रतिध्वनीत.|title=Artillery's firepower reverberates during Operation Sindoor |newspaper=द हिंदू |date=२४ मे २०२५|url=https://www.thehindu.com/news/national/artillerys-firepower-reverberates-during-operation-sindoor/article69615205.ece}}</ref> इस्रायली प्रेसने इंडो-इस्रायली स्कायस्ट्रायकर लॉयटरिंग म्यूनिशन्स असल्याचा उल्लेख केला.<ref name="Haaretz_kamikaze">{{Cite news |last=अमित |first=हागाई |trans-title= भारत-पाकिस्तान संघर्षात इस्रायली कामिकाझे ड्रोन केंद्रस्थानी|title=Israeli Kamikaze Drones Take Center Stage in India-Pakistan Conflict |newspaper=हारेट्झ |date=१० मे २०२५|url=https://www.haaretz.com/world-news/2025-05-10/ty-article/.premium/israeli-kamikaze-drones-take-center-stage-in-india-pakistan-conflict/00000196-b944-d1bb-a5d6-bff41e5b0000}}</ref>
पाकिस्तानी पंजाबमधील लक्ष्यांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केले. [[इंडिया टुडे (नियतकालिक)|इंडिया टुडे]]ने उद्धृत केलेल्या सूत्रांनुसार, [[राफेल]] जेट वापरण्यात आले होते, जे [[स्कॅल्प क्षेपणास्त्रे]] (SCALP) आणि [[आर्मेन्ट एअर-सोल मॉड्यूलेअर|AASM हॅमर बॉम्ब]]ने सुसज्ज होते.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= राफेल विमानांनी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर स्कॅल्प क्षेपणास्त्रे आणि हॅमर बॉम्बने हल्ला केला: सूत्र|title=Rafale jets hit Pak terror camps with Scalp missiles, Hammer bombs: Sources |url=https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |work=इंडिया टुडे |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507004344/https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |url-status=live }}</ref> क्रिस्टोफर क्लेरी यांनी स्टिमसन सेंटरसाठी लिहिलेल्या एका कार्यपत्रकानुसार, ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे देखील वापरली गेली असावीत.<ref name="Clary">{{citation |first=ख्रिस्तोफर |last=क्लॅरी |trans-title=मे महिन्यातील चार दिवस: २०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष|title=Four Days in May: The India-Pakistan Crisis of 2025 |publisher=स्टीम्सन सेंटर |date=२८ मे २०२५|url=https://www.stimson.org/2025/four-days-in-may-the-india-pakistan-crisis-of-2025/}}</ref>
भारत सरकारने या हल्ल्यांचे वर्णन "केंद्रित, मोजूनमापून केलेली आणि तणाव वाढू न देणारी" असे केले.<ref name="NPR">{{cite web|last=हदीद|first=दिआ|trans-title= पाकिस्तानने भारताच्या कारवाईला 'युद्धाची कृती' म्हटले असल्याने तणाव वाढला.|title=Tensions escalate as Pakistan calls India's operation 'an act of war'|url=https://www.npr.org/2025/05/07/nx-s1-5389777/tensions-escalate-as-pakistan-calls-indias-operation-an-act-of-war|website=नॅशनल पब्लिक रेडिओ, अमेरिका|date=७ मे २०२५}}</ref> भारतीय लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये [[लष्कर-ए-तैयबा]] (LeT), [[जैश-ए-मोहम्मद]] (JeM) आणि [[हिजबूल मुजाहिद्दीन]] (HuM) या दहशतवादी गटांशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले,<ref name="JammuKashmir6May">{{cite news |date=६ मे २०२५|trans-title= भारताने केला पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ ठिकाणी हल्ला|title=India launches attack on 9 sites in Pakistan and Pakistan-occupied Jammu and Kashmir |url=https://www.reuters.com/world/india/india-launches-attack-9-sites-pakistan-pakistan-occupied-jammu-kashmir-2025-05-06/ |work=रॉयटर्स}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar">{{Cite web |last=शाहिद |first=कुंवर खुलदुन |date=३१ मे २०२५|trans-title= |title=पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबाचा नवा पुनर्जन्म |url=https://thediplomat.com/2025/05/pakistan-and-the-latest-reincarnation-of-lashkar-e-taiba/ |access-date=1 June 2025 |website=द डिप्लोमॅट (मासिक)|language=en-US |quote=तथापि, एलईटी, जेईएम आणि एचएमशी संबंधित मशिदी आणि मदरसे उघडपणे कार्यरत आहेत, ज्यामध्ये या महिन्यात भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या काही इमारतींचा समावेश आहे. कोटलीमधील मस्जिद अब्बास आणि मुझफ्फराबादमधील मस्जिद बिलाल दोन्ही जेईएमशी संबंधित आहेत, तर एलईटीशी संबंधित शवाई नाल्ला कॅम्पला देखील लक्ष्य करण्यात आले होते. ... एलईटीचा शवाई नाल्ला कॅम्प हा या प्रदेशातील दहशतवादी प्रशिक्षणासाठी समर्पित असलेल्या काही ठिकाणांपैकी एक होता.}}</ref> आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी निवडलेल्या ठिकाणांसह,<ref name="Transcript7May" /> कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानवर भारताचा हल्ला, पीओकेमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांवर हल्ला |title=Operation Sindoor: Indian strikes on Pakistan, PoK hit headquarters of Lashkar-e-Taiba and Jaish-e-Muhammad |url=https://indianexpress.com/article/india/operation-sindoor-india-pakistan-pok-lashkar-e-taiba-jaish-e-muhammad-9987644/ |newspaper=द इंडियन एक्सप्रेस}}</ref> या क्षेपणास्त्र हल्ल्यात [[बहावलपूर]]मधील सुभान अल्लाह मशीद (अहमदपूर पूर्व जवळ) आणि मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जे अनुक्रमे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा भाग आहे आणि जे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे आणि भारताने ही त्यांची दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे असल्याचा आरोप केला आहे.<ref name="BBCUrdu7May">{{Cite web |date=७ मे २०२५ |title=انڈیا نے چھ مئی کی شب پاکستان اور اس کے زیرِ انتظام کشمیر میں کن مقامات کو نشانہ بنایا؟ |trans-title=६ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले? |url=https://www.bbc.com/urdu/articles/c5yly8pg7rgo |website=बीबीसी उर्दू |language=ur}}</ref>{{#tag:ref|मुख्यालयाचा उल्लेख करणारे स्रोत:<ref name="IISS15May"/><ref>{{Cite web |last=गिलानी |first=वकार |date=११ मे २०२५|trans-title= ऑन ग्राउंड|title=On ground |url=https://www.thenews.com.pk/tns/detail/1309943-on-ground |website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=इस्लामाबादने कोणतेही पुरावे आणि सूचना न देता केलेल्या या हल्ल्यांना अनावश्यक, विनाकारण आणि आंतरराष्ट्रीय सीमांचे उघड उल्लंघन म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोपी गटांशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले. ... सर्वात घातक हल्ल्यांमध्ये मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील जैश-ए-मुहम्मद, हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा आणि हरकत-उल मुजाहिदीनशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले.}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar"/>|name="camps"|group=lower-alpha}} भारताने लक्ष्य केल्याचा दावा केलेल्या इतर स्थळांमध्ये कोटली जिल्ह्यातील अब्बास मशीद (जैश-ए-मोहम्मदशी संबंधित), [[मुझफ्फराबाद]]मधील शवाई नाला कॅम्प (एलईटीशी संबंधित) आणि सय्यदना बिलाल मशीद (जेईएमशी संबंधित),<ref name="BBCUrdu7May"/><ref name="TheDiplomat_Lashkar" /> कोटली जिल्ह्यातील गुलपूर येथील एक ठिकाण (भारत सरकारच्या आरोपानुसार एलईटी आणि एचयूएम कॅम्प असलेले ठिकण);<ref name="KashmirObserver_Sindoor">{{Cite web |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर: भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला|title=Operation Sindoor: India Avenges Pahalgam Attack |url=https://kashmirobserver.net/2025/05/07/operation-sindoor-india-avenges-pahalgam-attack/ |access-date=११ जून २०२५|website=कश्मीर ऑब्झर्वर |language=en-US |agency=प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया }}</ref><ref name="Transcript7May" /><ref name="LiveMint_Sindoor">{{Cite news |last=आनंद |first=आकृती |date=७ मे २०२५ |trans-title= |title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान, पीओकेमध्ये फक्त ९ नाही तर २१ 'सुप्रसिद्ध' दहशतवादी तळ आहेत; सरकारने संपूर्ण यादी केली जाहीर|url=https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-url=http://web.archive.org/web/20250515061830/https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-date=१५ मे २०२५|access-date=१९ जून २०२५|work=मिंट |language=en}}</ref><ref name="HindustanTimes_Sindoor">{{Cite news |last=गुप्ता |first=शिशिर |author-link=Shishir Gupta |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने ९ दहशतवादी छावण्यांवर हल्ला का केला? त्याचे महत्त्व स्पष्ट केले|title=Why India attacked 9 terror camps under Operation Sindoor? Significance explained |url=https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-url=http://web.archive.org/web/20250507042049/https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-date=७ मे २०२५ |access-date=११ जून २०२५|work=हिंदुस्थान टाइम्स|language=en-us}}</ref> भिंबर जिल्ह्यातील बर्नाला येथील मरकज [[अहल ए हदीस]] (भारत सरकारचा LeT संबंधित असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> सियालकोट जिल्ह्यातील कोटली लोहारन पश्चिमेकडील मेहमोना जोया येथील एक ठिकाण (भारत सरकारचा HuM कॅम्प असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> आणि सियालकोट जिल्ह्यातील शकरगढ तहसीलमधील सरजलमधील तेरा कटलान येथील एक ठिकाण (भारत सरकारचा जैश-ए-मोहम्मदचा कॅम्प असल्याचा आरोप)<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="Transcript7May">{{Cite news |trans-title= ऑपरेशन सिंदूरवरील विशेष ब्रीफिंगचा उतारा (मे ०७, २०२५)|title=Transcript of Special Briefing on OPERATION SINDOOR (May 07, 2025) |url=https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-url=http://web.archive.org/web/20250510234544/https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-date=१० मे २०२५ |access-date=१९ जून २०२५ |work=परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार|language=en-US}}</ref><ref name="LiveMint_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /> यांचा समावेश आहे. भारताने नंतर उपग्रह प्रतिमा दाखवल्या ज्यामध्ये लक्ष्यित ठिकाणी नुकसान झाल्याचे कथितपणे दाखवले गेले.<ref>{{Cite web |trans-title=तुलना दाखवली आहे. |title=Satellite Pics Show 'Before-After' Comparison Of Pak Terror Camps, Airfields |url=https://www.ndtv.com/india-news/satellite-pics-show-before-after-comparison-of-pakistani-terror-camps-airfields-operation-sindoor-india-pakistan-tensions-india-pakistan-ceasefire-8391306 |access-date=१९ जून २०२५ |website=[[एनडीटीव्ही]] |language=en}}</ref>
पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनुसार, ७ मे रोजी भारतीय हवाई हल्ल्यानंतर अंदाजे १२५ भारतीय आणि पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हवाई लढाईत भाग घेतला आणि एक तासाहून अधिक काळ चाललेल्या चकमकीत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या गोळीबाराची देवाणघेवाण झाली.<ref name="Newsweek_dogfights">{{cite news |last1=एल-फेक्की |first1=अमिरा|trans-title=भारत-पाकिस्तान: अलीकडील इतिहासातील सर्वात मोठ्या हवाई चकमकींपैकी एकामध्ये १२५ जेट्सची टक्कर |title=India-Pakistan: 125 Jets Clash in One of Largest Dogfights in Recent History |work=न्यूजवीक |date=८ मे २०२५|url=https://www.newsweek.com/india-pakistan-125-jets-clash-one-largest-dogfights-recent-history-2069570}}</ref>
''द डेली टेलिग्राफ''च्या मते, पाकिस्तानी किंवा भारतीय विमानांनी सीमा ओलांडली नाही, त्याऐवजी कधीकधी १०० किमी पेक्षा जास्त अंतरावर "स्टँड-ऑफ" संघर्ष झाला.<ref>{{cite news |last1=बार्कर |first1=मेम्फिस |trans-title=चीनने पाकिस्तानला भारतीय विमाने पाडण्यास मदत केली - अहवाल.|title=China helped Pakistan shoot down Indian planes, report says |newspaper=द डेली टेलिग्राफ|date=८ मे २०२५|via=याहू न्यूज |url=https://www.yahoo.com/news/china-helped-pakistan-shoot-down-142036091.html }}</ref> पाकिस्तानने दावा केला की हवाई चकमकी दरम्यान त्यांनी पाच भारतीय विमाने पाडली आहेत ज्यात तीन [[राफेल]], एक [[मिग-२९]], एक [[सुखोई एसयू-३० एमकेआय]] आणि एक [[आयएआय हेरॉन|हेरॉन]] [[मानवरहित हवाई वाहने|मानवरहित हवाई वाहन]] यांचा समावेश आहे.<ref name="ISPRpress11may" /> १५ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान [[शाहबाज शरीफ]] यांनी दावा केला की पाकिस्तानने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, सहावे [[मिराज २०००]] होते.<ref name="ArabNews_sixjets">{{cite news |last=खुर्रम |first=शाहजहान |date=१६ मे २०२५|trans-title=पाकिस्तानी हवाई दलाने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, असे पंतप्रधान शरीफ म्हणतात |title=Pakistan Air Force shot down six Indian fighter jets, says PM Sharif |url=https://www.arabnews.com/node/2600890/pakistan |newspaper=अरब न्यूज}}</ref> २८ मे रोजी त्यांनी पुन्हा सांगितले की सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली होती परंतु त्यापैकी चार [[राफेल]], एक [[मिग-२९]] आणि एक "दुसरे विमान" होते.<ref>{{Cite web |date=२९ मे २०२५|trans-title=भारत आमचे पाणी अडवू शकत नाही, आम्ही उपाययोजना करत आहोत, असे शाहबाज म्हणतात |title=India can't block our water, we're taking measures, says Shehbaz |url=https://www.thenews.com.pk/print/1316196-india-can-t-block-our-water-we-re-taking-measures-says-shehbaz |access-date=२३ जून २०२५|website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी प्रतिक्रियेचे तपशीलवार वर्णन केले, ज्यामध्ये चार राफेलसह सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली आणि भारतीय लष्करी ठिकाणांना झालेल्या मोठ्या नुकसानाचे वर्णन केले.|agency=असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान}}</ref><ref>{{Cite web |last=लतीफ |first=अमीर|date=२८ मे २०२५|trans-title= पाकिस्तानने संघर्षादरम्यान ४ फ्रेंच बनावटीच्या राफेलसह ६ भारतीय विमाने पाडली: पंतप्रधान शरीफ|title=Pakistan shot down 6 Indian jets, including 4 French-made Rafale during conflict: Premier Sharif |url=https://www.aa.com.tr/en/asia-pacific/pakistan-shot-down-6-indian-jets-including-4-french-made-rafale-during-conflict-premier-sharif/3582409 |access-date=२३ जून २०२५ |website=अनाडोलू एजन्सी}}</ref><ref name="Trend_concert">{{Cite web |last=झेनलोवा |first=लमान |date=२८ मे २०२५|trans-title=अझरबैजानचे राष्ट्रपती आणि पाकिस्तानचे पंतप्रधान तुर्कीये यांनी लाचिन येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका संगीत कार्यक्रमात भाग घेतला. |title=Presidents of Azerbaijan and Türkiye, Prime Minister of Pakistan attend concert dedicated to Independence Day in Lachin |url=https://en.trend.az/azerbaijan/politics/4050102.html |access-date=२३ जून २०२५|website=Trend.az |language=en |quote=महिला आणि सज्जनांनो, पाकिस्तानच्या बचावासाठी आपल्याला प्रत्युत्तर द्यावे लागले आणि काही वेळातच आपल्या बलाढ्य हवाई दलाने सहा भारतीय विमाने, चार राफेल फ्रेंच बनावटीची विमाने, एक मिग-२९ आणि दुसरे विमान आणि नंतर एक ड्रोन पाडले आणि आम्ही भारताला संदेश दिला की पाकिस्तान हा एक अतिशय शांतताप्रिय देश आहे, या प्रदेशात शांतता आणि समृद्धी वाढवू इच्छितो परंतु जर पाकिस्तानवर हल्ला केला गेला तर आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ.}}</ref> ६ जून रोजी, पाकिस्तान हवाई दलाने (पीएएफ) सांगितले की क्रमांक १५ स्क्वॉड्रन, ज्याला कोब्रा म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) सहा लढाऊ विमाने पाडण्यास जबाबदार होते. कामरा येथील पीएएफ बेस मिनहास येथून पीएल-१५ दृश्यमान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या जे-१०सी मल्टीरोल लढाऊ विमानांसह कार्यरत असलेल्या स्क्वॉड्रनने तीन राफेल, एक मिग-२९, एक मिराज-२००० आणि एक एसयू-३०एमकेआय पाडल्याचा दावा केला. डॉनच्या वृत्तानुसार, कोब्राजने ७ मे रोजी इंटरसेप्ट ऑपरेशनसाठी स्क्वॉड्रनला नियुक्त केलेल्या २० पैकी १८ विमाने तैनात केली.<ref>{{cite news|last=सज्जद सईद|first=बकीर|trans-title='भारतीय वायुसेनेची सहा विमाने पाडल्याचे' श्रेय हवाई दलाने कोब्राला दिले |title=Air force credits Cobras with 'six IAF kills'|url=https://www.dawn.com/news/1915722/|newspaper=डॉन |date=६ जून २०२५|access-date=२३ जून २०२५}}</ref>
एका फ्रेंच गुप्तचर अधिकाऱ्याने [[सीएनएन]]ला सांगितले की पाकिस्तानने भारतीय राफेल पाडले, फ्रेंच सैन्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=फ्रेंच अधिकाऱ्याने सांगितले की पाकिस्तानने राफेल जेट पाडले, अधिकारी पुढील संभाव्य नुकसानांची तपासणी करत आहेत. |title=French official says Pakistan downed Rafale jet as officials examine possible further losses |url=https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250506235624/https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |archive-date=६ मे २०२५ |work=सीएनएन न्यूज |quote=एका उच्चपदस्थ फ्रेंच गुप्तचर अधिकाऱ्याने आज सीएनएनला सांगितले की भारतीय हवाई दलाने चालवलेले एक राफेल लढाऊ विमान पाकिस्तानने पाडले आहे, अत्याधुनिक फ्रेंच बनावटीच्या युद्धविमानांपैकी एक युद्धात गमावले जाण्याची हि पहिलीच वेळ असेल. सीएनएनच्या प्रतिक्रियेसाठी केलेल्या विनंतीला जेटची फ्रेंच उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने प्रतिसाद दिलेला नाही. फ्रेंच लष्कराने या घटनेवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.}}</ref> क्रिस्टोफर क्लेरी यांनी ''स्टिमसन सेंटर''साठी लिहिलेल्या एका कार्यपत्रिकेनुसार, चकमकीदरम्यान चार भारतीय विमाने खरोखरच पाडली गेली असावीत याचे विश्वसनीय पुरावे होते.<ref name="Clary" /> [[रॉयटर्स]]ने वृत्त दिले आहे की अज्ञात कारणांमुळे भारतात तीन लढाऊ विमाने कोसळली आहेत.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=स्थानिक सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन लढाऊ विमाने कोसळली. |title=Three fighter jets crashed in India's Jammu and Kashmir, local govt sources say |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/three-fighter-jets-crashed-indias-jammu-kashmir-local-govt-sources-say-2025-05-07 |work=[[रॉयटर्स]]}}</ref> ८ मे रोजी, एका अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की त्यांनी "अतिशय आत्मविश्वासाने" असे मूल्यांकन केले आहे की पाकिस्तानी जे-१० विमानांनी किमान दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली आहेत; दुसऱ्या अधिकाऱ्याने केलेल्या मूल्यांकनानुसार पाडलेल्या विमानांपैकी एक डसॉल्ट [[राफेल]] होते.<ref name="USMay8">{{cite news |last1=शाह |first1=सईद |last2=अली |first2=इद्रीस |date=८ मे २०२५|trans-title=विशेष: पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या विमानाने दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे |title=Exclusive: Pakistan's Chinese-made jet brought down two Indian fighter aircraft, US officials say |url=https://www.reuters.com/world/pakistans-chinese-made-jet-brought-down-two-indian-fighter-aircraft-us-officials-2025-05-08/ |location=इस्लामाबाद/[[वॉशिंग्टन]] |work=[[रॉयटर्स]]}}</ref> [[वॉशिंग्टन पोस्ट]]ने नंतर म्हटले की त्यांना ७ मे पासून भारतात विमाने कोसळल्याच्या ३ जागांची ओळख पटली आहे, त्यापैकी दोन भारतीय डसॉल्ट [[राफेल]] आणि एक डसॉल्ट [[मिराज २०००]]ची आहे.<ref name="WashingtonPost_visuals">{{Cite news |date=९ मे २०२५|trans-title= पाकिस्तानच्या हल्ल्यात किमान दोन भारतीय विमाने कोसळल्याचे दृश्ये दाखवतात|title=At least two Indian jets appear to have crashed during Pakistan strikes, visuals show |url=https://www.washingtonpost.com/world/2025/05/09/fighter-jets-india-pakistan-attack/ |newspaper=[[द वॉशिंग्टन पोस्ट]]}}</ref> ९ मे रोजी, भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक सरकारी सूत्रांनी रॉयटर्सना सांगितले की ७ मे रोजी भारतात तीन लढाऊ विमाने कोसळली आणि तीन वैमानिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.<ref>{{Cite web |date=७ मे २०२५ |trans-title=काश्मीरमधील हत्यांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये काय घडले आहे? |title=What has happened in India and Pakistan as they fight over Kashmir killings |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/what-happened-indias-attack-pakistan-over-kashmir-tourists-killings-2025-05-07/ |website=[[रॉयटर्स]]}}</ref> ११ मे रोजी, सैन्याचे नुकसान झाले का या प्रश्नाचे उत्तर देताना, भारतीय हवाई दलाने म्हटले की "तोटा हा लढाईचा एक भाग आहे" परंतु कोणतेही नुकसान झाले आहे का याबद्दल माहिती देण्यास नकार दिला.<ref name="Reuters_losses">{{cite news |date=१३ मे २०२५|trans-title=भारतीय हवाई दलाचे म्हणणे आहे की नुकसान हे युद्धाचा भाग आहे पण सर्व वैमानिक घरी परतले आहेत |title=Indian air force says losses are part of combat but all pilots back home |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/indian-air-force-says-losses-are-part-combat-all-pilots-back-home-2025-05-11/ |work=रॉयटर्स}}</ref>
===८ मे===
===९ मे===
===१० मे===
==हवाई हल्ले आणि चकमकी==
===सुरुवातीचे हल्ले===
===हवाई चकमकी===
===पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले===
===कथित अणुऊर्जा वृद्धी===
==युद्धबळी==
===भारत===
===पाकिस्तान===
==युद्धविराम==
===उल्लंघनांचे आरोप===
==विश्लेषण==
==परिणाम==
===चुकीची माहिती===
==कायदेशीर स्थिती==
==प्रतिक्रिया==
===सहभागी पक्ष===
===सुपरनॅशनल संस्था===
===आंतरराष्ट्रीय===
== नोंदी ==
{{Notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारत-पाकिस्तान युद्धे]]
pq0ntvd9pe0ca8qxyk7smtrznd5wu5g
2582072
2582027
2025-06-23T11:22:23Z
Nitin.kunjir
4684
/* ७ मे */
2582072
wikitext
text/x-wiki
{{काम चालू}}
{{माहितीचौकट २०२५ भारत-पाकिस्तान संघर्ष}}
'''२०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष''' हा [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] दरम्यान एक संक्षिप्त सशस्त्र संघर्ष होता जो ७ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर सुरू झाला, ज्याचे नाव '''ऑपरेशन सिंदूर''' असे होते.{{efn|हिंदू महिला त्यांच्या कपाळावर [[सिंदूर]] लावतात आणि त्यांची विवाहित स्थिती दर्शवतात.<ref>{{cite news |last=नारायणन |first=वसुधा |trans-title=टिळक आणि कपाळावरील इतर खुणा|title=Tilaka and Other Forehead Marks |url=https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |work=ब्रिल्स एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदूइझम ऑनलाइन |date=२९ मे २०१८|archive-date=१४ जानेवारी २०२२|access-date=१२ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20220114134147/https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |url-status=live }}</ref> पहलगाम हल्ल्यात हिंदू पुरुषांना निवडकपणे लक्ष्य केले गेले होते आणि त्यांच्या पत्नी विधवा झाल्या होत्या, त्यामुळे हे नाव देण्यात आले.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title=पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान, पीओकेमध्ये भारताच्या लष्करी हल्ल्यांना ऑपरेशन सिंदूर असे नाव का दिले?|title=Why PM Modi named India's military strikes in Pakistan, PoK as Operation Sindoor |url=https://www.firstpost.com/explainers/operation-sindoor-pm-modi-name-india-military-strikes-pakistan-pok-13886203.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]]}}</ref><ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=पहलगामला भारताने दिलेल्या प्रतिसादासाठी पंतप्रधान मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर' हे सांकेतिक नाव निवडले.|title=PM Modi chose codename 'Operation Sindoor' for India's response to Pahalgam |url=https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]] |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507050428/https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |url-status=live }}</ref>|name=sind}} भारताने म्हटले की ही कारवाई २२ एप्रिल २०२५ रोजी भारत-प्रशासित [[जम्मू आणि काश्मीर]]मध्ये [[२०२५ पहलगाम हल्ला|पहलगाम दहशतवादी हल्ल्याला]] प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली होती, ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.<ref>{{Cite web |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ला: बळींना श्रद्धांजली|title=Pahalgam terror attack: A tribute to the victims |url=https://www.thehindu.com/infographics/2025-04-24/pahalgam-terror-attack-victims-tribute/index.html |access-date=१२ जून २०२५|website=द हिंदू|language=en}}</ref><ref>{{cite news |date=२३ एप्रिल २०२५ |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींची संपूर्ण यादी: जम्मू आणि काश्मीरमध्ये २६ जणांचा मृत्यू, सर्व पुरुष|title=Full list of names of Pahalgam terror attack victims: 26 people, all men, killed in Jammu and Kashmir |url=https://www.livemint.com/news/india/pahalgam-terror-attack-victims-26-people-all-men-killed-in-jammu-and-kashmir-11745403061030.html |access-date=१२ जून २०२५ |work=लाईव्हमिंट}}</ref><ref>{{Cite web |date=२२ एप्रिल २०२५ |trans-title=जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी|title=26 dead, several injured in terror attack on tourists in J&K's Pahalgam |url=https://indianexpress.com/article/india/tourists-injured-terror-attack-jk-pahalgam-9958887/ |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> [[पाकिस्तान आणि राज्य पुरस्कृत दहशतवाद|पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा]] दिल्याचा आरोप भारताने केला, जो पाकिस्तानने नाकारला.
७ मे रोजी, भारताने पाकिस्तान-आधारित दहशतवादी गट [[जैश-ए-मोहम्मद]] आणि [[लष्कर-ए-तैयबा]] यांच्या पाकिस्तान आणि पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] मधील दहशतवादाशी संबंधित पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि म्हटले की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही.<ref name="us_dia_report">{{cite web |trans-title= २०२५ जागतिक धोक्याचे मूल्यांकन (संरक्षण गुप्तचर संस्था)|title=2025 Worldwide Threat Assessment (Defense Intelligence Agency) |url=https://armedservices.house.gov/uploadedfiles/2025_dia_statement_for_the_record.pdf |access-date=१२ जून २०२५|website=युनायटेड स्टेट्स हाऊस कमिटी ऑन आर्म्ड सर्व्हिसेस}}</ref><ref name="JammuKashmir6May" /> पाकिस्तानच्या मते, भारतीयांनी मशिदींसह नागरी भागात हल्ले केले, त्यामुळे नागरिकांची जीवितहानी झाली. या हल्ल्यांनंतर, दोन्ही देशांमधील सीमावर्ती भागात चकमकी आणि ड्रोन हल्ले झाले. ७ मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने [[जम्मू]]वर, विशेषतः [[पूंच जिल्हा|पूंच]]वर मोर्टार शेलचे स्फोट करून प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये नागरिकांचा मृत्यू झाला,<ref name="Independent_twins">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title= पूंछमध्ये पाकिस्तानी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १२ वर्षीय जुळ्या मुलांचा समावेश: 'आपल्या रक्ताने किंमत मोजत आहोत'|title=Twins, 12, among those dead in Pakistani shelling in Poonch: 'Paying with our blood' |url=https://www.independent.co.uk/asia/india/poonch-attack-india-pakistan-kashmir-strikes-operation-sindoor-b2747115.html |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडिपेंडन्ट |language=en}}</ref> आणि घरे आणि धार्मिक स्थळांचे नुकसान झाले.<ref>{{Cite web |last=वाणी |first=फयाझ |date=२४ मे २०२५|trans-title= पूंछ, राजौरी येथे पाकच्या गोळीबारात ३१ शाळांचे नुकसान|title=31 schools damaged in Pak shelling in Poonch, Rajouri |url=https://www.newindianexpress.com/nation/2025/May/24/31-schools-damaged-in-pak-shelling-in-poonch-rajouri |access-date=१२ जून २०२५|website=द न्यू इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> या संघर्षामुळे दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील पहिली ड्रोन लढाई झाली.<ref name="BBC_firstdronewar" />
१० मे रोजी पहाटे, भारताने पाकिस्तानवर सिरसा हवाई तळासह<ref name="IE Sirsa">वरिंदर भाटिया, [https://indianexpress.com/article/india/panic-in-the-skies-rumour-on-the-ground-when-a-missile-was-intercepted-over-sirsa-9995329/ आकाशात घबराट, जमिनीवर अफवा: सिरसावर क्षेपणास्त्र रोखले गेले तेव्हा], द इंडियन एक्सप्रेस, ११ मे २०२५.</ref> भारतीय हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप केला, तर पाकिस्तानने भारतावर नूर खान, रफीकी आणि मुरीदसह <ref name="Guardian 10 May">{{cite news |first1=हन्ना |last1=एलिस-पीटरसन |first2=शाह मीर |last2=बलोच |trans-title= भारत आणि पाकिस्ताचा एकमेकांवर सीमेपलीकडून लष्करी तळांवर हल्ल्याचा आरोप|title=India and Pakistan accuse each other of cross-border attacks on military bases |newspaper=द गार्डियन |date=१० मे २०२५|url=https://www.theguardian.com/world/2025/may/09/pakistan-accuses-india-targeting-three-military-bases-tensions-escalate}}</ref><ref>{{cite news|url= https://www.dawn.com/news/1910186|trans-title= संयम सुटत असताना पाकिस्ताचे भारताला कडक प्रत्युत्तर|title=Pakistan rattles India with firm response as patience runs out|work=डॉन|quote= शनिवारी पहाटे पाकिस्तानने भारत आणि भारतव्याप्त काश्मीरमधील लष्करी तळांवर हल्ले केले. ऑपरेशन बुनयान-उम-मारसूस अंतर्गत सकाळी ५:१६ वाजता हे हल्ले करण्यात आले.}}</ref> अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचा आरोप केला. <ref name="Guardian 10 May"/><ref name="CNNLiveMay9">{{Cite web |last1=अय्यर |first1=ऐश्वर्या एस. |last2=सैफी |first2=सोफिया |last3=मोगुल |first3=रिया|last4=रेगन |first4=हेलन|last5=येउंग|first5=जेस्सी |last6=टॅनो|first6=सोफी |last7=हॅमंड |first7=एलिस |last8=संगाल |first8=अदिती |date=९ मे २०२५|trans-title= ९ मे २०२५ - भारत-पाकिस्तान बातम्या|title=May 9, 2025 - India-Pakistan news |url=https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-operation-sindoor-05-09-25-intl-hnk#cmahd3lqx00003b6qyp0y6s3e |access-date=१२ जून २०२५|website=सीएनएन |language=en}}</ref> १० मे रोजी संघर्ष वाढत असताना, पाकिस्तानने त्यांचे ऑपरेशन बुनयान-अन-मारसूस सुरू केले,{{efn|name=marsoos|''बुनयान-उन-मर्सूस''<ref name="a616">{{cite web | title=India and Pakistan agree ceasefire: What does it mean? | website=अल जझीरा | date=10 May 2025 |url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/india-and-pakistan-agree-ceasefire-what-does-it-mean | access-date=20 May 2025}}</ref> हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ "अतूट भिंत" असा होतो. या ऑपरेशनचे नाव कुराणातील एका श्लोकावरून आले आहे ज्यामध्ये म्हटले आहे: {{Cite Quran|61|4|translator=s|q="अल्लाह निश्चितच त्यांना प्रेम करतो जे त्याच्या मार्गात रांगेत लढतात जणू ते एक "मजबूत आणि घट्ट भिंत आहेत".}})<br /> २०२५ च्या संपूर्ण भारत-पाकिस्तान संकटाला पाकिस्तानी सैन्याने "मरका-ए-हक" ("सत्याची लढाई") असे संबोधले.<ref>[https://www.dawn.com/live/pakistan-india-tensions#1910566 "मरका-ए-हक': पाकिस्तानी सैन्याने २२ एप्रिलपासून भारतासोबतच्या संघर्षाला नाव दिले"]. १० मे २०२५. ''डॉन''.</ref>}} ज्यामध्ये त्यांनी म्हटले की त्यांनी अनेक भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले.<ref>{{cite news|last1=हुसेन|first1=अबिद |date=१० मे २०२५|trans-title=पाकिस्तानने ऑपरेशन बन्यान मार्सूस सुरू केले: आतापर्यंत आम्हाला काय माहिती आहे|title=Pakistan launches Operation Bunyan Marsoos: What we know so far|url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/pakistan-launches-operation-bunyan-marsoos-what-we-know-so-far|access-date=१२ जून २०२५|publisher=अल जझीरा इंग्रजी }}</ref>
चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर, भारत आणि पाकिस्तान दोघांनीही १० मे २०२५ रोजी त्यांच्या डीजीएमओ (सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक) यांच्यात हॉटलाइन संवाद साधल्यानंतर युद्धबंदीवर सहमती झाल्याची घोषणा केली.<ref name="TheHindu_IN_PK_agree_ceasefire" /><ref name="BBC_IN_PK_live">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title=युद्धबंदी करारानंतर भारत आणि पाकिस्तानचा एकमेकांवर 'उल्लंघन' केल्याचा आरोप |title=India and Pakistan accuse each other of 'violations' after ceasefire deal |url=https://www.bbc.com/news/live/cwy3jnl3nvwt |access-date=१२ जून २०२५|website=[[बीबीसी न्यूज]] |language=en-GB}}</ref> [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] उपाध्यक्ष [[जेडी व्हान्स]] आणि परराष्ट्र सचिव [[मार्को रुबियो]] यांनी वाटाघाटी दरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी व्यापक पत्रव्यवहार केला. व्यापारी उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने आणि दोन्ही देशांकडून सामान्य परिस्थिती वृत्तानुसार युद्धबंदी कायम आहे.<ref name="NYT-May14">{{Cite web |date=१४ मे २०२५|trans-title=युद्धबंदीमुळे भारत आणि पाकिस्तानची ताब्यात घेतलेल्या सैनिकांची देवाणघेवाण. |title=India and Pakistan Swap Detained Soldiers as Cease-Fire Holds |url=https://www.nytimes.com/2025/05/14/world/asia/india-pakistan-soldier-exchange.html |access-date=17 May 2025 |website=द न्यूयॉर्क टाइम्स |language=en-US}}</ref><ref>{{cite web |trans-title= काश्मीर: भारत आणि पाकिस्तानला युद्धाच्या उंबरठ्यावर आणणारे चार दिवस|title=Kashmir: Four days that took India and Pakistan to the brink |url=https://www.bbc.com/news/articles/cvgvr4r5d2qo |website=www.bbc.com |date=१८ मे २०२५}}</ref>
== पार्श्वभूमी==
{{Further| २०२५ पहलगाम हल्ला| २०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग}}
१९४७ पासून सुरू असलेल्या काश्मीर संघर्षामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये वादग्रस्त प्रदेशावरून अनेक युद्धे आणि चकमकी झाल्या आहेत.<ref>{{cite web|url=https://www.bbc.com/news/10537286|trans-title=काश्मीर: भारत आणि पाकिस्तान या कारणाने का लढतात |title=Kashmir: Why India and Pakistan fight over it|work=[[बीबीसी न्यूज]]|access-date=१३ जून २०२५|archive-date=२४ डिसेंबर २०१८|archive-url=https://web.archive.org/web/20181224045738/https://www.bbc.com/news/10537286|url-status=live}}</ref>
२२ एप्रिल २०२५ रोजी, भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील [[पहलगाम]]जवळ दहशतवाद्यांनी केलेल्या [[२०२५ पहलगाम हल्ला|दहशतवादी हल्ल्यात]] २६ नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतेक [[हिंदू]] पर्यटक होते.<ref>{{cite news |last=भट |first=दानिश मंझूर |date=२३ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीर हत्याकांड: ट्रम्प, पुतिन, इराण, इस्रायल हिंदू पर्यटकांवरील जिहादी हल्ल्याचा निषेध|title=Kashmir Massacre: Trump, Putin, Iran, Israel Condemn Jihadist Attack on Hindu Tourists |url=https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |work=न्यूजवीक |quote="हल्लेखोरांनी इस्लामी घोषणा दिल्या आणि विशेषतः हिंदू असल्याचे दिसून येणाऱ्या लोकांना लक्ष्य केल्याचे साक्षीदारांनी सांगितले." |archive-date=१ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250501211503/https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |url-status=live }}</ref><ref>{{cite news |date=३० एप्रिल २०२५|trans-title= काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला.|title=Indian survivors of Kashmir attack say gunmen asked if they were Hindus and opened fire |url=https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |work=एपी न्यूज |quote="काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला." |archive-date=४ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250504002813/https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |url-status=live }}</ref> पाकिस्तानस्थित, संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या, दहशतवादी गट [[लष्कर-ए-तैयबा]]ची शाखा असलेल्या [[द रेझिस्टन्स फ्रंट]]ने,<ref name="UN-Terrorist">{{cite web |trans-title=लष्कर-ए-तैयबा |title=LASHKAR-E-TAYYIBA |url=https://main.un.org/securitycouncil/en/sanctions/1267/aq_sanctions_list/summaries/entity/lashkar-e-tayyiba |website=un.org}}</ref><ref name="NYT">{{cite news |last1=मसूद |first1=सलमान |last2=माशल|first2=मुजीब |last3=कुमार |first3=हरी |date=६ मे २०२५|trans-title= काश्मीर दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारताचा पाकिस्तानवर हल्ला|title=India Strikes Pakistan Two Weeks After Kashmir Terrorist Attack |url=https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |access-date=१३ जून २०२५ |work=[[द न्यूयॉर्क टाइम्स]] |issn=0362-4331 |archive-date=७ मे २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250507005820/https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |url-status=live }}</ref><ref name="Winchell 2003 374–388">{{cite journal |last=विंचेल |first=शॉन पी. |year=२००३ |trans-title= पाकिस्तानची आयएसआय: अदृश्य सरकार|title=Pakistan's ISI: The Invisible Government |journal=इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंटेलिजेंस अँड काउंटरइंटेलिजेंस |volume=१६ |pages=३७४–२८८|doi=10.1080/713830449 |s2cid=154924792 |ref={{sfnref|Winchell, Pakistan's ISI: The Invisible Government|2003}} |number=3}}</ref><ref name="tellis2010b">{{cite news |author=ऍशली जे टेल्लीस |date=११ मार्च २०१०|trans-title=बॅड कंपनी - लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानमधील मुजाहिदीनची वाढती महत्त्वाकांक्षा |title=Bad Company – Lashkar-e-Tayyiba and the Growing Ambition of Mujahidein in Pakistan |url=http://carnegieendowment.org/files/0311_testimony_tellis.pdf |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20100411035030/http://www.carnegieendowment.org/files/0311%5Ftestimony%5Ftellis%2Epdf |archive-date=११ एप्रिल २०१०|access-date=१३ जून २०२५ |publisher=कार्नेज एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस|quote=या गटाच्या सुरुवातीच्या कारवाया अफगाणिस्तानातील कुनार आणि पक्तिया प्रांतांवर केंद्रित होत्या, जिथे सोव्हिएत कब्जाविरुद्धच्या जिहादला पाठिंबा देण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने अनेक प्रशिक्षण शिबिरे उभारली होती.}}</ref> सुरुवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, जी नंतर मागे घेतली.<ref>{{cite news |date=१ मे २०२५ |trans-title= भारत आणि पाकिस्तान लष्करी संघर्षासाठी सज्ज होत आहेत|title=India and Pakistan are bracing for a military clash |url=https://www.economist.com/asia/2025/05/01/india-and-pakistan-are-bracing-for-a-military-clash |url-access=limited |access-date=१३ जून २०२५ |quote=द रेझिस्टन्स फ्रंटने... अलिकडच्या हल्ल्याचा दावा केला (फक्त नंतर जबाबदारी नाकारली आणि म्हटले की तो हॅक झाला आहे)|agency=द इकॉनॉमिस्ट }}</ref> भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक सूडात्मक उपाययोजनांची घोषणा केली, ज्यामध्ये [[सिंधू पाणी करार]] स्थगित करणे समाविष्ट होते, ज्यामुळे प्रतिसादात्मक उपाययोजनांना चालना मिळाली आणि [[२०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग|राजनैतिक संकट आणि सीमेवरील चकमकी]] निर्माण झाल्या.<ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=२४ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीरमध्ये झालेल्या पर्यटक हत्याकांडामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. आम्हाला माहिती आहे ते येथे आहे |title=A tourist massacre in Kashmir is escalating tensions between India and Pakistan. Here's what we know |url=https://edition.cnn.com/2025/04/24/india/pahalgam-india-pakistan-attack-explainer-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref><ref>{{cite news |last1=पेशिमाम |first1=जिब्रान नैय्यर |last2=ग्रीनफिल्ड |first2= शार्लोट |date=५ मे २०२५|trans-title= काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी, भारताचे सरावाचे आदेश|title=Pakistan tests missile, India orders drills amid Kashmir standoff |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/pakistan-tests-missile-amid-india-standoff-moodys-warns-economic-cost-2025-05-05/ |access-date=१३ जून २०२५ |work=[[रॉयटर्स]]}}</ref><ref>{{cite web |trans-title= थेट: राजौरी गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील सरकारी अधिकारी ठार, भारतीय लष्कराचा दावा पाकिस्तानचा 'निर्लज्ज हल्ला' सुरूच आहे|title=Live: J&K Govt Officer Killed in Rajouri Shelling, Indian Army Says Pakistan's 'Blatant Escalation' Continues |url=https://thewire.in/security/live-india-pakistan-military-action |website=द वायर |language=en}}</ref>
३० एप्रिल रोजी, पाकिस्तानने दावा केला की भारताकडून लवकरच लष्करी हल्ला होणार आहे.<ref>{{Cite web |date=३० एप्रिल २०२५|trans-title= पाकिस्तानचा दावा 'विश्वसनीय गुप्तचर माहिती' भारत लवकरच लष्करी हल्ल्याची योजना आखत आहे|title=Pakistan claims 'credible intelligence' India is planning an imminent military strike |url=https://www.bbc.com/news/articles/c75dgz5pq2no |access-date=१३ जून २०२५ |website=www.bbc.com |language=en-GB}}</ref><ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=३० एप्रिल २०२५ |trans-title= पाकिस्तानचा दावा आहे की त्यांच्याकडे 'विश्वसनीय गुप्तचर' आहे की भारत ३६ तासांच्या आत हल्ला करेल|title=Pakistan claims it has 'credible intelligence' India will strike within 36 hours |url=https://edition.cnn.com/2025/04/29/asia/kashmir-pakistan-india-tension-military-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref>
== घटनाक्रम ==
{{अविश्वसनीय स्रोत|date=मे २०२५|some=yes|section}}
=== ७ मे ===
७ मे २०२५ रोजी, भारताने घोषणा केली की ज्याचे सांकेतिक नाव ''ऑपरेशन सिंदूर'',{{Efn|name=sind}} अंतर्गत पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] आणि पाकिस्तानच्या [[पंजाब (पाकिस्तान)|पंजाब प्रांतातील]] नऊ ठिकाणांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केले आहेत.<ref name="BBCLive6May">{{cite news |date=६ मे २०२५ |trans-title= पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर हल्ले केल्याची भारताची घोषणा. |title=India says it has launched strikes on Pakistan and Pakistan-administered Kashmir |url=https://www.bbc.com/news/live/cwyneele13qt |work=[[बीबीसी न्यूज]] |quote=मंगळवारी रात्रीच्या वेळी झालेल्या नाट्यमय कारवाईत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केल्याचे म्हटले. पाकिस्तानने सांगितले की फक्त सहा ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि पाच भारतीय लढाऊ विमाने आणि एक ड्रोन पाडल्याचा दावा केला - या दाव्याची भारताने पुष्टी केलेली नाही.}}</ref><ref name="IE-Sindoor1">{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ ठिकाणे लक्ष्य: लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे संबंध, त्यांनी भूतकाळात भारतावर कसा हल्ला केला|title=Operation Sindoor targets 9 locations: Links to LeT and JeM, how they've attacked India in the past |url=https://indianexpress.com/article/explained/operation-sindoor-9-locations-let-and-jem-attacked-india-past-9988359/ |newspaper=[[द इंडियन एक्सप्रेस]] |quote=}}</ref><ref>{{Cite web |trans-title=ऑपरेशन सिंदूर: मीडिया ब्रीफ डीजीएमओ|title=Ooeration Sindoor: Media Brief DGMO |url=https://www.cgiistanbul.gov.in/content/BRIEF-MEDIA-DGMO.pdf |website=डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (इंडिया) |publisher=कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया, इस्लामाबाद}}</ref> पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील लक्ष्यांवर भारतीय सैन्याच्या तोफखाना रेजिमेंटने अचूक लांब पल्ल्याच्या एक्सकॅलिबर राउंड आणि [[लॉयटरिंग म्यूनिशन्स]] (हेरगिरी करणारे ड्रोन किंवा तत्सम उपकरणे) वापरून लक्ष्य केले, तर भारतीय हवाई दलाने हवाई संरक्षण प्रदान केले.<ref>{{citation |last=पेरी|first=दिनकर |trans-title= ऑपरेशन सिंदूर दरम्यान तोफखान्याची शक्ती प्रतिध्वनीत.|title=Artillery's firepower reverberates during Operation Sindoor |newspaper=द हिंदू |date=२४ मे २०२५|url=https://www.thehindu.com/news/national/artillerys-firepower-reverberates-during-operation-sindoor/article69615205.ece}}</ref> इस्रायली प्रेसने इंडो-इस्रायली स्कायस्ट्रायकर लॉयटरिंग म्यूनिशन्स असल्याचा उल्लेख केला.<ref name="Haaretz_kamikaze">{{Cite news |last=अमित |first=हागाई |trans-title= भारत-पाकिस्तान संघर्षात इस्रायली कामिकाझे ड्रोन केंद्रस्थानी|title=Israeli Kamikaze Drones Take Center Stage in India-Pakistan Conflict |newspaper=हारेट्झ |date=१० मे २०२५|url=https://www.haaretz.com/world-news/2025-05-10/ty-article/.premium/israeli-kamikaze-drones-take-center-stage-in-india-pakistan-conflict/00000196-b944-d1bb-a5d6-bff41e5b0000}}</ref>
पाकिस्तानी पंजाबमधील लक्ष्यांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केले. [[इंडिया टुडे (नियतकालिक)|इंडिया टुडे]]ने उद्धृत केलेल्या सूत्रांनुसार, [[राफेल]] जेट वापरण्यात आले होते, जे [[स्कॅल्प क्षेपणास्त्रे]] (SCALP) आणि [[आर्मेन्ट एअर-सोल मॉड्यूलेअर|AASM हॅमर बॉम्ब]]ने सुसज्ज होते.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= राफेल विमानांनी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर स्कॅल्प क्षेपणास्त्रे आणि हॅमर बॉम्बने हल्ला केला: सूत्र|title=Rafale jets hit Pak terror camps with Scalp missiles, Hammer bombs: Sources |url=https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |work=इंडिया टुडे |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507004344/https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |url-status=live }}</ref> क्रिस्टोफर क्लेरी यांनी स्टिमसन सेंटरसाठी लिहिलेल्या एका कार्यपत्रकानुसार, ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे देखील वापरली गेली असावीत.<ref name="Clary">{{citation |first=ख्रिस्तोफर |last=क्लॅरी |trans-title=मे महिन्यातील चार दिवस: २०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष|title=Four Days in May: The India-Pakistan Crisis of 2025 |publisher=स्टीम्सन सेंटर |date=२८ मे २०२५|url=https://www.stimson.org/2025/four-days-in-may-the-india-pakistan-crisis-of-2025/}}</ref>
भारत सरकारने या हल्ल्यांचे वर्णन "केंद्रित, मोजूनमापून केलेली आणि तणाव वाढू न देणारी" असे केले.<ref name="NPR">{{cite web|last=हदीद|first=दिआ|trans-title= पाकिस्तानने भारताच्या कारवाईला 'युद्धाची कृती' म्हटले असल्याने तणाव वाढला.|title=Tensions escalate as Pakistan calls India's operation 'an act of war'|url=https://www.npr.org/2025/05/07/nx-s1-5389777/tensions-escalate-as-pakistan-calls-indias-operation-an-act-of-war|website=नॅशनल पब्लिक रेडिओ, अमेरिका|date=७ मे २०२५}}</ref> भारतीय लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये [[लष्कर-ए-तैयबा]] (LeT), [[जैश-ए-मोहम्मद]] (JeM) आणि [[हिजबूल मुजाहिद्दीन]] (HuM) या दहशतवादी गटांशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले,<ref name="JammuKashmir6May">{{cite news |date=६ मे २०२५|trans-title= भारताने केला पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ ठिकाणी हल्ला|title=India launches attack on 9 sites in Pakistan and Pakistan-occupied Jammu and Kashmir |url=https://www.reuters.com/world/india/india-launches-attack-9-sites-pakistan-pakistan-occupied-jammu-kashmir-2025-05-06/ |work=रॉयटर्स}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar">{{Cite web |last=शाहिद |first=कुंवर खुलदुन |date=३१ मे २०२५|trans-title= |title=पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबाचा नवा पुनर्जन्म |url=https://thediplomat.com/2025/05/pakistan-and-the-latest-reincarnation-of-lashkar-e-taiba/ |access-date=1 June 2025 |website=द डिप्लोमॅट (मासिक)|language=en-US |quote=तथापि, एलईटी, जेईएम आणि एचएमशी संबंधित मशिदी आणि मदरसे उघडपणे कार्यरत आहेत, ज्यामध्ये या महिन्यात भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या काही इमारतींचा समावेश आहे. कोटलीमधील मस्जिद अब्बास आणि मुझफ्फराबादमधील मस्जिद बिलाल दोन्ही जेईएमशी संबंधित आहेत, तर एलईटीशी संबंधित शवाई नाल्ला कॅम्पला देखील लक्ष्य करण्यात आले होते. ... एलईटीचा शवाई नाल्ला कॅम्प हा या प्रदेशातील दहशतवादी प्रशिक्षणासाठी समर्पित असलेल्या काही ठिकाणांपैकी एक होता.}}</ref> आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी निवडलेल्या ठिकाणांसह,<ref name="Transcript7May" /> कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानवर भारताचा हल्ला, पीओकेमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांवर हल्ला |title=Operation Sindoor: Indian strikes on Pakistan, PoK hit headquarters of Lashkar-e-Taiba and Jaish-e-Muhammad |url=https://indianexpress.com/article/india/operation-sindoor-india-pakistan-pok-lashkar-e-taiba-jaish-e-muhammad-9987644/ |newspaper=द इंडियन एक्सप्रेस}}</ref> या क्षेपणास्त्र हल्ल्यात [[बहावलपूर]]मधील सुभान अल्लाह मशीद (अहमदपूर पूर्व जवळ) आणि मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जे अनुक्रमे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा भाग आहे आणि जे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे आणि भारताने ही त्यांची दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे असल्याचा आरोप केला आहे.<ref name="BBCUrdu7May">{{Cite web |date=७ मे २०२५ |title=انڈیا نے چھ مئی کی شب پاکستان اور اس کے زیرِ انتظام کشمیر میں کن مقامات کو نشانہ بنایا؟ |trans-title=६ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले? |url=https://www.bbc.com/urdu/articles/c5yly8pg7rgo |website=बीबीसी उर्दू |language=ur}}</ref>{{#tag:ref|मुख्यालयाचा उल्लेख करणारे स्रोत:<ref name="IISS15May"/><ref>{{Cite web |last=गिलानी |first=वकार |date=११ मे २०२५|trans-title= ऑन ग्राउंड|title=On ground |url=https://www.thenews.com.pk/tns/detail/1309943-on-ground |website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=इस्लामाबादने कोणतेही पुरावे आणि सूचना न देता केलेल्या या हल्ल्यांना अनावश्यक, विनाकारण आणि आंतरराष्ट्रीय सीमांचे उघड उल्लंघन म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोपी गटांशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले. ... सर्वात घातक हल्ल्यांमध्ये मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील जैश-ए-मुहम्मद, हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा आणि हरकत-उल मुजाहिदीनशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले.}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar"/>|name="camps"|group=lower-alpha}} भारताने लक्ष्य केल्याचा दावा केलेल्या इतर स्थळांमध्ये कोटली जिल्ह्यातील अब्बास मशीद (जैश-ए-मोहम्मदशी संबंधित), [[मुझफ्फराबाद]]मधील शवाई नाला कॅम्प (एलईटीशी संबंधित) आणि सय्यदना बिलाल मशीद (जेईएमशी संबंधित),<ref name="BBCUrdu7May"/><ref name="TheDiplomat_Lashkar" /> कोटली जिल्ह्यातील गुलपूर येथील एक ठिकाण (भारत सरकारच्या आरोपानुसार एलईटी आणि एचयूएम कॅम्प असलेले ठिकण);<ref name="KashmirObserver_Sindoor">{{Cite web |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर: भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला|title=Operation Sindoor: India Avenges Pahalgam Attack |url=https://kashmirobserver.net/2025/05/07/operation-sindoor-india-avenges-pahalgam-attack/ |access-date=११ जून २०२५|website=कश्मीर ऑब्झर्वर |language=en-US |agency=प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया }}</ref><ref name="Transcript7May" /><ref name="LiveMint_Sindoor">{{Cite news |last=आनंद |first=आकृती |date=७ मे २०२५ |trans-title= |title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान, पीओकेमध्ये फक्त ९ नाही तर २१ 'सुप्रसिद्ध' दहशतवादी तळ आहेत; सरकारने संपूर्ण यादी केली जाहीर|url=https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-url=http://web.archive.org/web/20250515061830/https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-date=१५ मे २०२५|access-date=१९ जून २०२५|work=मिंट |language=en}}</ref><ref name="HindustanTimes_Sindoor">{{Cite news |last=गुप्ता |first=शिशिर |author-link=Shishir Gupta |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने ९ दहशतवादी छावण्यांवर हल्ला का केला? त्याचे महत्त्व स्पष्ट केले|title=Why India attacked 9 terror camps under Operation Sindoor? Significance explained |url=https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-url=http://web.archive.org/web/20250507042049/https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-date=७ मे २०२५ |access-date=११ जून २०२५|work=हिंदुस्थान टाइम्स|language=en-us}}</ref> भिंबर जिल्ह्यातील बर्नाला येथील मरकज [[अहल ए हदीस]] (भारत सरकारचा LeT संबंधित असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> सियालकोट जिल्ह्यातील कोटली लोहारन पश्चिमेकडील मेहमोना जोया येथील एक ठिकाण (भारत सरकारचा HuM कॅम्प असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> आणि सियालकोट जिल्ह्यातील शकरगढ तहसीलमधील सरजलमधील तेरा कटलान येथील एक ठिकाण (भारत सरकारचा जैश-ए-मोहम्मदचा कॅम्प असल्याचा आरोप)<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="Transcript7May">{{Cite news |trans-title= ऑपरेशन सिंदूरवरील विशेष ब्रीफिंगचा उतारा (मे ०७, २०२५)|title=Transcript of Special Briefing on OPERATION SINDOOR (May 07, 2025) |url=https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-url=http://web.archive.org/web/20250510234544/https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-date=१० मे २०२५ |access-date=१९ जून २०२५ |work=परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार|language=en-US}}</ref><ref name="LiveMint_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /> यांचा समावेश आहे. भारताने नंतर उपग्रह प्रतिमा दाखवल्या ज्यामध्ये लक्ष्यित ठिकाणी नुकसान झाल्याचे कथितपणे दाखवले गेले.<ref>{{Cite web |trans-title=तुलना दाखवली आहे. |title=Satellite Pics Show 'Before-After' Comparison Of Pak Terror Camps, Airfields |url=https://www.ndtv.com/india-news/satellite-pics-show-before-after-comparison-of-pakistani-terror-camps-airfields-operation-sindoor-india-pakistan-tensions-india-pakistan-ceasefire-8391306 |access-date=१९ जून २०२५ |website=[[एनडीटीव्ही]] |language=en}}</ref>
पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनुसार, ७ मे रोजी भारतीय हवाई हल्ल्यानंतर अंदाजे १२५ भारतीय आणि पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हवाई लढाईत भाग घेतला आणि एक तासाहून अधिक काळ चाललेल्या चकमकीत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या गोळीबाराची देवाणघेवाण झाली.<ref name="Newsweek_dogfights">{{cite news |last1=एल-फेक्की |first1=अमिरा|trans-title=भारत-पाकिस्तान: अलीकडील इतिहासातील सर्वात मोठ्या हवाई चकमकींपैकी एकामध्ये १२५ जेट्सची टक्कर |title=India-Pakistan: 125 Jets Clash in One of Largest Dogfights in Recent History |work=न्यूजवीक |date=८ मे २०२५|url=https://www.newsweek.com/india-pakistan-125-jets-clash-one-largest-dogfights-recent-history-2069570}}</ref>
''द डेली टेलिग्राफ''च्या मते, पाकिस्तानी किंवा भारतीय विमानांनी सीमा ओलांडली नाही, त्याऐवजी कधीकधी १०० किमी पेक्षा जास्त अंतरावर "स्टँड-ऑफ" संघर्ष झाला.<ref>{{cite news |last1=बार्कर |first1=मेम्फिस |trans-title=चीनने पाकिस्तानला भारतीय विमाने पाडण्यास मदत केली - अहवाल.|title=China helped Pakistan shoot down Indian planes, report says |newspaper=द डेली टेलिग्राफ|date=८ मे २०२५|via=याहू न्यूज |url=https://www.yahoo.com/news/china-helped-pakistan-shoot-down-142036091.html }}</ref> पाकिस्तानने दावा केला की हवाई चकमकी दरम्यान त्यांनी पाच भारतीय विमाने पाडली आहेत ज्यात तीन [[राफेल]], एक [[मिग-२९]], एक [[सुखोई एसयू-३० एमकेआय]] आणि एक [[आयएआय हेरॉन|हेरॉन]] [[मानवरहित हवाई वाहने|मानवरहित हवाई वाहन]] यांचा समावेश आहे.<ref name="ISPRpress11may" /> १५ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान [[शाहबाज शरीफ]] यांनी दावा केला की पाकिस्तानने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, सहावे [[मिराज २०००]] होते.<ref name="ArabNews_sixjets">{{cite news |last=खुर्रम |first=शाहजहान |date=१६ मे २०२५|trans-title=पाकिस्तानी हवाई दलाने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, असे पंतप्रधान शरीफ म्हणतात |title=Pakistan Air Force shot down six Indian fighter jets, says PM Sharif |url=https://www.arabnews.com/node/2600890/pakistan |newspaper=अरब न्यूज}}</ref> २८ मे रोजी त्यांनी पुन्हा सांगितले की सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली होती परंतु त्यापैकी चार [[राफेल]], एक [[मिग-२९]] आणि एक "दुसरे विमान" होते.<ref>{{Cite web |date=२९ मे २०२५|trans-title=भारत आमचे पाणी अडवू शकत नाही, आम्ही उपाययोजना करत आहोत, असे शाहबाज म्हणतात |title=India can't block our water, we're taking measures, says Shehbaz |url=https://www.thenews.com.pk/print/1316196-india-can-t-block-our-water-we-re-taking-measures-says-shehbaz |access-date=२३ जून २०२५|website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी प्रतिक्रियेचे तपशीलवार वर्णन केले, ज्यामध्ये चार राफेलसह सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली आणि भारतीय लष्करी ठिकाणांना झालेल्या मोठ्या नुकसानाचे वर्णन केले.|agency=असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान}}</ref><ref>{{Cite web |last=लतीफ |first=अमीर|date=२८ मे २०२५|trans-title= पाकिस्तानने संघर्षादरम्यान ४ फ्रेंच बनावटीच्या राफेलसह ६ भारतीय विमाने पाडली: पंतप्रधान शरीफ|title=Pakistan shot down 6 Indian jets, including 4 French-made Rafale during conflict: Premier Sharif |url=https://www.aa.com.tr/en/asia-pacific/pakistan-shot-down-6-indian-jets-including-4-french-made-rafale-during-conflict-premier-sharif/3582409 |access-date=२३ जून २०२५ |website=अनाडोलू एजन्सी}}</ref><ref name="Trend_concert">{{Cite web |last=झेनलोवा |first=लमान |date=२८ मे २०२५|trans-title=अझरबैजानचे राष्ट्रपती आणि पाकिस्तानचे पंतप्रधान तुर्कीये यांनी लाचिन येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका संगीत कार्यक्रमात भाग घेतला. |title=Presidents of Azerbaijan and Türkiye, Prime Minister of Pakistan attend concert dedicated to Independence Day in Lachin |url=https://en.trend.az/azerbaijan/politics/4050102.html |access-date=२३ जून २०२५|website=Trend.az |language=en |quote=महिला आणि सज्जनांनो, पाकिस्तानच्या बचावासाठी आपल्याला प्रत्युत्तर द्यावे लागले आणि काही वेळातच आपल्या बलाढ्य हवाई दलाने सहा भारतीय विमाने, चार राफेल फ्रेंच बनावटीची विमाने, एक मिग-२९ आणि दुसरे विमान आणि नंतर एक ड्रोन पाडले आणि आम्ही भारताला संदेश दिला की पाकिस्तान हा एक अतिशय शांतताप्रिय देश आहे, या प्रदेशात शांतता आणि समृद्धी वाढवू इच्छितो परंतु जर पाकिस्तानवर हल्ला केला गेला तर आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ.}}</ref> ६ जून रोजी, पाकिस्तान हवाई दलाने (पीएएफ) सांगितले की क्रमांक १५ स्क्वॉड्रन, ज्याला कोब्रा म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) सहा लढाऊ विमाने पाडण्यास जबाबदार होते. कामरा येथील पीएएफ बेस मिनहास येथून पीएल-१५ दृश्यमान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या जे-१०सी मल्टीरोल लढाऊ विमानांसह कार्यरत असलेल्या स्क्वॉड्रनने तीन राफेल, एक मिग-२९, एक मिराज-२००० आणि एक एसयू-३०एमकेआय पाडल्याचा दावा केला. डॉनच्या वृत्तानुसार, कोब्राजने ७ मे रोजी इंटरसेप्ट ऑपरेशनसाठी स्क्वॉड्रनला नियुक्त केलेल्या २० पैकी १८ विमाने तैनात केली.<ref>{{cite news|last=सज्जद सईद|first=बकीर|trans-title='भारतीय वायुसेनेची सहा विमाने पाडल्याचे' श्रेय हवाई दलाने कोब्राला दिले |title=Air force credits Cobras with 'six IAF kills'|url=https://www.dawn.com/news/1915722/|newspaper=डॉन |date=६ जून २०२५|access-date=२३ जून २०२५}}</ref>
एका फ्रेंच गुप्तचर अधिकाऱ्याने [[सीएनएन]]ला सांगितले की पाकिस्तानने भारतीय राफेल पाडले, फ्रेंच सैन्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=फ्रेंच अधिकाऱ्याने सांगितले की पाकिस्तानने राफेल जेट पाडले, अधिकारी पुढील संभाव्य नुकसानांची तपासणी करत आहेत. |title=French official says Pakistan downed Rafale jet as officials examine possible further losses |url=https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250506235624/https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |archive-date=६ मे २०२५ |work=सीएनएन न्यूज |quote=एका उच्चपदस्थ फ्रेंच गुप्तचर अधिकाऱ्याने आज सीएनएनला सांगितले की भारतीय हवाई दलाने चालवलेले एक राफेल लढाऊ विमान पाकिस्तानने पाडले आहे, अत्याधुनिक फ्रेंच बनावटीच्या युद्धविमानांपैकी एक युद्धात गमावले जाण्याची हि पहिलीच वेळ असेल. सीएनएनच्या प्रतिक्रियेसाठी केलेल्या विनंतीला जेटची फ्रेंच उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने प्रतिसाद दिलेला नाही. फ्रेंच लष्कराने या घटनेवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.}}</ref> क्रिस्टोफर क्लेरी यांनी ''स्टिमसन सेंटर''साठी लिहिलेल्या एका कार्यपत्रिकेनुसार, चकमकीदरम्यान चार भारतीय विमाने खरोखरच पाडली गेली असावीत याचे विश्वसनीय पुरावे होते.<ref name="Clary" /> [[रॉयटर्स]]ने वृत्त दिले आहे की अज्ञात कारणांमुळे भारतात तीन लढाऊ विमाने कोसळली आहेत.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=स्थानिक सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन लढाऊ विमाने कोसळली. |title=Three fighter jets crashed in India's Jammu and Kashmir, local govt sources say |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/three-fighter-jets-crashed-indias-jammu-kashmir-local-govt-sources-say-2025-05-07 |work=[[रॉयटर्स]]}}</ref> ८ मे रोजी, एका अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की त्यांनी "अतिशय आत्मविश्वासाने" असे मूल्यांकन केले आहे की पाकिस्तानी जे-१० विमानांनी किमान दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली आहेत; दुसऱ्या अधिकाऱ्याने केलेल्या मूल्यांकनानुसार पाडलेल्या विमानांपैकी एक डसॉल्ट [[राफेल]] होते.<ref name="USMay8">{{cite news |last1=शाह |first1=सईद |last2=अली |first2=इद्रीस |date=८ मे २०२५|trans-title=विशेष: पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या विमानाने दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे |title=Exclusive: Pakistan's Chinese-made jet brought down two Indian fighter aircraft, US officials say |url=https://www.reuters.com/world/pakistans-chinese-made-jet-brought-down-two-indian-fighter-aircraft-us-officials-2025-05-08/ |location=इस्लामाबाद/[[वॉशिंग्टन]] |work=[[रॉयटर्स]]}}</ref> [[वॉशिंग्टन पोस्ट]]ने नंतर म्हटले की त्यांना ७ मे पासून भारतात विमाने कोसळल्याच्या ३ जागांची ओळख पटली आहे, त्यापैकी दोन भारतीय डसॉल्ट [[राफेल]] आणि एक डसॉल्ट [[मिराज २०००]]ची आहे.<ref name="WashingtonPost_visuals">{{Cite news |date=९ मे २०२५|trans-title= पाकिस्तानच्या हल्ल्यात किमान दोन भारतीय विमाने कोसळल्याचे दृश्ये दाखवतात|title=At least two Indian jets appear to have crashed during Pakistan strikes, visuals show |url=https://www.washingtonpost.com/world/2025/05/09/fighter-jets-india-pakistan-attack/ |newspaper=[[द वॉशिंग्टन पोस्ट]]}}</ref> ९ मे रोजी, भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक सरकारी सूत्रांनी रॉयटर्सना सांगितले की ७ मे रोजी भारतात तीन लढाऊ विमाने कोसळली आणि तीन वैमानिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.<ref>{{Cite web |date=७ मे २०२५ |trans-title=काश्मीरमधील हत्यांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये काय घडले आहे? |title=What has happened in India and Pakistan as they fight over Kashmir killings |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/what-happened-indias-attack-pakistan-over-kashmir-tourists-killings-2025-05-07/ |website=[[रॉयटर्स]]}}</ref> ११ मे रोजी, सैन्याचे नुकसान झाले का या प्रश्नाचे उत्तर देताना, भारतीय हवाई दलाने म्हटले की "तोटा हा लढाईचा एक भाग आहे" परंतु कोणतेही नुकसान झाले आहे का याबद्दल माहिती देण्यास नकार दिला.<ref name="Reuters_losses">{{cite news |date=१३ मे २०२५|trans-title=भारतीय हवाई दलाचे म्हणणे आहे की नुकसान हे युद्धाचा भाग आहे पण सर्व वैमानिक घरी परतले आहेत |title=Indian air force says losses are part of combat but all pilots back home |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/indian-air-force-says-losses-are-part-combat-all-pilots-back-home-2025-05-11/ |work=रॉयटर्स}}</ref>
पाकिस्तानने भारताने लक्ष्य केलेल्या सहा ठिकाणांवर हल्ल्याची पुष्टी केली, पाकिस्तान प्रशासित आझाद काश्मीरमधील बर्नाला आणि गुलपूर येथे झालेल्या हल्ल्यांना नकार दिला, परंतु हे मशिदी आणि निवासी क्षेत्रांसह नागरी क्षेत्रे होती आणि ते दहशतवादी तळ नव्हते असे म्हटले.<ref name="BBCLive6May" /><ref name="IISS15May">{{Cite web |last=रॉय-चौधरी|first=राहुल|date=१५ मे २०२५|trans-title=भारत-पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्र संघर्ष: वेगवेगळे आणि वादग्रस्त विधान |title=India–Pakistan drone and missile conflict: differing and disputed narratives |publisher=इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज |url=https://www.iiss.org/online-analysis/online-analysis/2025/05/indiapakistan-drone-and-missile-conflict-differing-and-disputed-narratives/ |url-status=live |archive-url=http://web.archive.org/web/20250515193358/https://www.iiss.org/online-analysis/online-analysis/2025/05/indiapakistan-drone-and-missile-conflict-differing-and-disputed-narratives/ |archive-date=१५ मे २०२५}}</ref><ref name="BBCUrdu7May"/> पाकिस्तान सरकारने ह्या हल्ल्याचा "युद्धाचे कृत्य" म्हणून निषेध केला ज्यामध्ये नागरिकांचे बळी गेले.<ref name="NPR"/> शहबाज शरीफ यांनी प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांचे समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घोषित केले की पाकिस्तान "स्वसंरक्षणार्थ, त्यांच्या आवडीच्या वेळी, ठिकाणी आणि पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवतो."<ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |last3=अय्यर |first3=ऐश्वर्या एस. |last4=संगल |first4=अदिती |last5=हेमंड |first5=एलिस |last6=पॉवेल |first6=टोरी बी. |last7=येऊंग |first7=जेस्सी |last8=हार्वे |first8=लेक्स |last9=रॅडफोर्ड |first9=अँटोइनेट |date=६ मे २०२५|trans-title= ७ मे २०२५ रोजी काश्मीर हत्याकांडानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरू केले.|title=May 7, 2025 India launches attacks on Pakistan after Kashmir massacre |url=https://www.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |website=सीएनएन |language=en}}</ref> शरीफ यांनी [[असीम मुनीर]] यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याला कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा अधिकार दिला.<ref>{{Cite news |last1=एलिस-पीटरसन |first1=हन्ना |last2=बलोच |first2=शाह मीर |date=१० मे २०२५ |trans-title=भारताच्या संकटात पाकिस्तानच्या लष्कराचे नेतृत्व करणारे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर कोण आहेत? |title=Who is Gen Asim Munir, the army chief leading Pakistan's military amid India crisis? |url=https://www.theguardian.com/world/2025/may/10/who-is-gen-asim-munir-army-chief-leading-pakistan-military-over-india-crisis |work=द गार्डियन |language=en-GB |issn=0261-3077}}</ref>
===८ मे===
===९ मे===
===१० मे===
==हवाई हल्ले आणि चकमकी==
===सुरुवातीचे हल्ले===
===हवाई चकमकी===
===पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले===
===कथित अणुऊर्जा वृद्धी===
==युद्धबळी==
===भारत===
===पाकिस्तान===
==युद्धविराम==
===उल्लंघनांचे आरोप===
==विश्लेषण==
==परिणाम==
===चुकीची माहिती===
==कायदेशीर स्थिती==
==प्रतिक्रिया==
===सहभागी पक्ष===
===सुपरनॅशनल संस्था===
===आंतरराष्ट्रीय===
== नोंदी ==
{{Notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारत-पाकिस्तान युद्धे]]
byaaz81r1vjkyi2tjfo5xoin76avvox
2582074
2582072
2025-06-23T11:30:18Z
Nitin.kunjir
4684
/* ७ मे */
2582074
wikitext
text/x-wiki
{{काम चालू}}
{{माहितीचौकट २०२५ भारत-पाकिस्तान संघर्ष}}
'''२०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष''' हा [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] दरम्यान एक संक्षिप्त सशस्त्र संघर्ष होता जो ७ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर सुरू झाला, ज्याचे नाव '''ऑपरेशन सिंदूर''' असे होते.{{efn|हिंदू महिला त्यांच्या कपाळावर [[सिंदूर]] लावतात आणि त्यांची विवाहित स्थिती दर्शवतात.<ref>{{cite news |last=नारायणन |first=वसुधा |trans-title=टिळक आणि कपाळावरील इतर खुणा|title=Tilaka and Other Forehead Marks |url=https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |work=ब्रिल्स एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदूइझम ऑनलाइन |date=२९ मे २०१८|archive-date=१४ जानेवारी २०२२|access-date=१२ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20220114134147/https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |url-status=live }}</ref> पहलगाम हल्ल्यात हिंदू पुरुषांना निवडकपणे लक्ष्य केले गेले होते आणि त्यांच्या पत्नी विधवा झाल्या होत्या, त्यामुळे हे नाव देण्यात आले.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title=पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान, पीओकेमध्ये भारताच्या लष्करी हल्ल्यांना ऑपरेशन सिंदूर असे नाव का दिले?|title=Why PM Modi named India's military strikes in Pakistan, PoK as Operation Sindoor |url=https://www.firstpost.com/explainers/operation-sindoor-pm-modi-name-india-military-strikes-pakistan-pok-13886203.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]]}}</ref><ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=पहलगामला भारताने दिलेल्या प्रतिसादासाठी पंतप्रधान मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर' हे सांकेतिक नाव निवडले.|title=PM Modi chose codename 'Operation Sindoor' for India's response to Pahalgam |url=https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]] |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507050428/https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |url-status=live }}</ref>|name=sind}} भारताने म्हटले की ही कारवाई २२ एप्रिल २०२५ रोजी भारत-प्रशासित [[जम्मू आणि काश्मीर]]मध्ये [[२०२५ पहलगाम हल्ला|पहलगाम दहशतवादी हल्ल्याला]] प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली होती, ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.<ref>{{Cite web |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ला: बळींना श्रद्धांजली|title=Pahalgam terror attack: A tribute to the victims |url=https://www.thehindu.com/infographics/2025-04-24/pahalgam-terror-attack-victims-tribute/index.html |access-date=१२ जून २०२५|website=द हिंदू|language=en}}</ref><ref>{{cite news |date=२३ एप्रिल २०२५ |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींची संपूर्ण यादी: जम्मू आणि काश्मीरमध्ये २६ जणांचा मृत्यू, सर्व पुरुष|title=Full list of names of Pahalgam terror attack victims: 26 people, all men, killed in Jammu and Kashmir |url=https://www.livemint.com/news/india/pahalgam-terror-attack-victims-26-people-all-men-killed-in-jammu-and-kashmir-11745403061030.html |access-date=१२ जून २०२५ |work=लाईव्हमिंट}}</ref><ref>{{Cite web |date=२२ एप्रिल २०२५ |trans-title=जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी|title=26 dead, several injured in terror attack on tourists in J&K's Pahalgam |url=https://indianexpress.com/article/india/tourists-injured-terror-attack-jk-pahalgam-9958887/ |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> [[पाकिस्तान आणि राज्य पुरस्कृत दहशतवाद|पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा]] दिल्याचा आरोप भारताने केला, जो पाकिस्तानने नाकारला.
७ मे रोजी, भारताने पाकिस्तान-आधारित दहशतवादी गट [[जैश-ए-मोहम्मद]] आणि [[लष्कर-ए-तैयबा]] यांच्या पाकिस्तान आणि पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] मधील दहशतवादाशी संबंधित पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि म्हटले की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही.<ref name="us_dia_report">{{cite web |trans-title= २०२५ जागतिक धोक्याचे मूल्यांकन (संरक्षण गुप्तचर संस्था)|title=2025 Worldwide Threat Assessment (Defense Intelligence Agency) |url=https://armedservices.house.gov/uploadedfiles/2025_dia_statement_for_the_record.pdf |access-date=१२ जून २०२५|website=युनायटेड स्टेट्स हाऊस कमिटी ऑन आर्म्ड सर्व्हिसेस}}</ref><ref name="JammuKashmir6May" /> पाकिस्तानच्या मते, भारतीयांनी मशिदींसह नागरी भागात हल्ले केले, त्यामुळे नागरिकांची जीवितहानी झाली. या हल्ल्यांनंतर, दोन्ही देशांमधील सीमावर्ती भागात चकमकी आणि ड्रोन हल्ले झाले. ७ मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने [[जम्मू]]वर, विशेषतः [[पूंच जिल्हा|पूंच]]वर मोर्टार शेलचे स्फोट करून प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये नागरिकांचा मृत्यू झाला,<ref name="Independent_twins">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title= पूंछमध्ये पाकिस्तानी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १२ वर्षीय जुळ्या मुलांचा समावेश: 'आपल्या रक्ताने किंमत मोजत आहोत'|title=Twins, 12, among those dead in Pakistani shelling in Poonch: 'Paying with our blood' |url=https://www.independent.co.uk/asia/india/poonch-attack-india-pakistan-kashmir-strikes-operation-sindoor-b2747115.html |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडिपेंडन्ट |language=en}}</ref> आणि घरे आणि धार्मिक स्थळांचे नुकसान झाले.<ref>{{Cite web |last=वाणी |first=फयाझ |date=२४ मे २०२५|trans-title= पूंछ, राजौरी येथे पाकच्या गोळीबारात ३१ शाळांचे नुकसान|title=31 schools damaged in Pak shelling in Poonch, Rajouri |url=https://www.newindianexpress.com/nation/2025/May/24/31-schools-damaged-in-pak-shelling-in-poonch-rajouri |access-date=१२ जून २०२५|website=द न्यू इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> या संघर्षामुळे दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील पहिली ड्रोन लढाई झाली.<ref name="BBC_firstdronewar" />
१० मे रोजी पहाटे, भारताने पाकिस्तानवर सिरसा हवाई तळासह<ref name="IE Sirsa">वरिंदर भाटिया, [https://indianexpress.com/article/india/panic-in-the-skies-rumour-on-the-ground-when-a-missile-was-intercepted-over-sirsa-9995329/ आकाशात घबराट, जमिनीवर अफवा: सिरसावर क्षेपणास्त्र रोखले गेले तेव्हा], द इंडियन एक्सप्रेस, ११ मे २०२५.</ref> भारतीय हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप केला, तर पाकिस्तानने भारतावर नूर खान, रफीकी आणि मुरीदसह <ref name="Guardian 10 May">{{cite news |first1=हन्ना |last1=एलिस-पीटरसन |first2=शाह मीर |last2=बलोच |trans-title= भारत आणि पाकिस्ताचा एकमेकांवर सीमेपलीकडून लष्करी तळांवर हल्ल्याचा आरोप|title=India and Pakistan accuse each other of cross-border attacks on military bases |newspaper=द गार्डियन |date=१० मे २०२५|url=https://www.theguardian.com/world/2025/may/09/pakistan-accuses-india-targeting-three-military-bases-tensions-escalate}}</ref><ref>{{cite news|url= https://www.dawn.com/news/1910186|trans-title= संयम सुटत असताना पाकिस्ताचे भारताला कडक प्रत्युत्तर|title=Pakistan rattles India with firm response as patience runs out|work=डॉन|quote= शनिवारी पहाटे पाकिस्तानने भारत आणि भारतव्याप्त काश्मीरमधील लष्करी तळांवर हल्ले केले. ऑपरेशन बुनयान-उम-मारसूस अंतर्गत सकाळी ५:१६ वाजता हे हल्ले करण्यात आले.}}</ref> अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचा आरोप केला. <ref name="Guardian 10 May"/><ref name="CNNLiveMay9">{{Cite web |last1=अय्यर |first1=ऐश्वर्या एस. |last2=सैफी |first2=सोफिया |last3=मोगुल |first3=रिया|last4=रेगन |first4=हेलन|last5=येउंग|first5=जेस्सी |last6=टॅनो|first6=सोफी |last7=हॅमंड |first7=एलिस |last8=संगाल |first8=अदिती |date=९ मे २०२५|trans-title= ९ मे २०२५ - भारत-पाकिस्तान बातम्या|title=May 9, 2025 - India-Pakistan news |url=https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-operation-sindoor-05-09-25-intl-hnk#cmahd3lqx00003b6qyp0y6s3e |access-date=१२ जून २०२५|website=सीएनएन |language=en}}</ref> १० मे रोजी संघर्ष वाढत असताना, पाकिस्तानने त्यांचे ऑपरेशन बुनयान-अन-मारसूस सुरू केले,{{efn|name=marsoos|''बुनयान-उन-मर्सूस''<ref name="a616">{{cite web | title=India and Pakistan agree ceasefire: What does it mean? | website=अल जझीरा | date=10 May 2025 |url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/india-and-pakistan-agree-ceasefire-what-does-it-mean | access-date=20 May 2025}}</ref> हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ "अतूट भिंत" असा होतो. या ऑपरेशनचे नाव कुराणातील एका श्लोकावरून आले आहे ज्यामध्ये म्हटले आहे: {{Cite Quran|61|4|translator=s|q="अल्लाह निश्चितच त्यांना प्रेम करतो जे त्याच्या मार्गात रांगेत लढतात जणू ते एक "मजबूत आणि घट्ट भिंत आहेत".}})<br /> २०२५ च्या संपूर्ण भारत-पाकिस्तान संकटाला पाकिस्तानी सैन्याने "मरका-ए-हक" ("सत्याची लढाई") असे संबोधले.<ref>[https://www.dawn.com/live/pakistan-india-tensions#1910566 "मरका-ए-हक': पाकिस्तानी सैन्याने २२ एप्रिलपासून भारतासोबतच्या संघर्षाला नाव दिले"]. १० मे २०२५. ''डॉन''.</ref>}} ज्यामध्ये त्यांनी म्हटले की त्यांनी अनेक भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले.<ref>{{cite news|last1=हुसेन|first1=अबिद |date=१० मे २०२५|trans-title=पाकिस्तानने ऑपरेशन बन्यान मार्सूस सुरू केले: आतापर्यंत आम्हाला काय माहिती आहे|title=Pakistan launches Operation Bunyan Marsoos: What we know so far|url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/pakistan-launches-operation-bunyan-marsoos-what-we-know-so-far|access-date=१२ जून २०२५|publisher=अल जझीरा इंग्रजी }}</ref>
चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर, भारत आणि पाकिस्तान दोघांनीही १० मे २०२५ रोजी त्यांच्या डीजीएमओ (सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक) यांच्यात हॉटलाइन संवाद साधल्यानंतर युद्धबंदीवर सहमती झाल्याची घोषणा केली.<ref name="TheHindu_IN_PK_agree_ceasefire" /><ref name="BBC_IN_PK_live">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title=युद्धबंदी करारानंतर भारत आणि पाकिस्तानचा एकमेकांवर 'उल्लंघन' केल्याचा आरोप |title=India and Pakistan accuse each other of 'violations' after ceasefire deal |url=https://www.bbc.com/news/live/cwy3jnl3nvwt |access-date=१२ जून २०२५|website=[[बीबीसी न्यूज]] |language=en-GB}}</ref> [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] उपाध्यक्ष [[जेडी व्हान्स]] आणि परराष्ट्र सचिव [[मार्को रुबियो]] यांनी वाटाघाटी दरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी व्यापक पत्रव्यवहार केला. व्यापारी उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने आणि दोन्ही देशांकडून सामान्य परिस्थिती वृत्तानुसार युद्धबंदी कायम आहे.<ref name="NYT-May14">{{Cite web |date=१४ मे २०२५|trans-title=युद्धबंदीमुळे भारत आणि पाकिस्तानची ताब्यात घेतलेल्या सैनिकांची देवाणघेवाण. |title=India and Pakistan Swap Detained Soldiers as Cease-Fire Holds |url=https://www.nytimes.com/2025/05/14/world/asia/india-pakistan-soldier-exchange.html |access-date=17 May 2025 |website=द न्यूयॉर्क टाइम्स |language=en-US}}</ref><ref>{{cite web |trans-title= काश्मीर: भारत आणि पाकिस्तानला युद्धाच्या उंबरठ्यावर आणणारे चार दिवस|title=Kashmir: Four days that took India and Pakistan to the brink |url=https://www.bbc.com/news/articles/cvgvr4r5d2qo |website=www.bbc.com |date=१८ मे २०२५}}</ref>
== पार्श्वभूमी==
{{Further| २०२५ पहलगाम हल्ला| २०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग}}
१९४७ पासून सुरू असलेल्या काश्मीर संघर्षामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये वादग्रस्त प्रदेशावरून अनेक युद्धे आणि चकमकी झाल्या आहेत.<ref>{{cite web|url=https://www.bbc.com/news/10537286|trans-title=काश्मीर: भारत आणि पाकिस्तान या कारणाने का लढतात |title=Kashmir: Why India and Pakistan fight over it|work=[[बीबीसी न्यूज]]|access-date=१३ जून २०२५|archive-date=२४ डिसेंबर २०१८|archive-url=https://web.archive.org/web/20181224045738/https://www.bbc.com/news/10537286|url-status=live}}</ref>
२२ एप्रिल २०२५ रोजी, भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील [[पहलगाम]]जवळ दहशतवाद्यांनी केलेल्या [[२०२५ पहलगाम हल्ला|दहशतवादी हल्ल्यात]] २६ नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतेक [[हिंदू]] पर्यटक होते.<ref>{{cite news |last=भट |first=दानिश मंझूर |date=२३ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीर हत्याकांड: ट्रम्प, पुतिन, इराण, इस्रायल हिंदू पर्यटकांवरील जिहादी हल्ल्याचा निषेध|title=Kashmir Massacre: Trump, Putin, Iran, Israel Condemn Jihadist Attack on Hindu Tourists |url=https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |work=न्यूजवीक |quote="हल्लेखोरांनी इस्लामी घोषणा दिल्या आणि विशेषतः हिंदू असल्याचे दिसून येणाऱ्या लोकांना लक्ष्य केल्याचे साक्षीदारांनी सांगितले." |archive-date=१ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250501211503/https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |url-status=live }}</ref><ref>{{cite news |date=३० एप्रिल २०२५|trans-title= काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला.|title=Indian survivors of Kashmir attack say gunmen asked if they were Hindus and opened fire |url=https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |work=एपी न्यूज |quote="काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला." |archive-date=४ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250504002813/https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |url-status=live }}</ref> पाकिस्तानस्थित, संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या, दहशतवादी गट [[लष्कर-ए-तैयबा]]ची शाखा असलेल्या [[द रेझिस्टन्स फ्रंट]]ने,<ref name="UN-Terrorist">{{cite web |trans-title=लष्कर-ए-तैयबा |title=LASHKAR-E-TAYYIBA |url=https://main.un.org/securitycouncil/en/sanctions/1267/aq_sanctions_list/summaries/entity/lashkar-e-tayyiba |website=un.org}}</ref><ref name="NYT">{{cite news |last1=मसूद |first1=सलमान |last2=माशल|first2=मुजीब |last3=कुमार |first3=हरी |date=६ मे २०२५|trans-title= काश्मीर दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारताचा पाकिस्तानवर हल्ला|title=India Strikes Pakistan Two Weeks After Kashmir Terrorist Attack |url=https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |access-date=१३ जून २०२५ |work=[[द न्यूयॉर्क टाइम्स]] |issn=0362-4331 |archive-date=७ मे २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250507005820/https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |url-status=live }}</ref><ref name="Winchell 2003 374–388">{{cite journal |last=विंचेल |first=शॉन पी. |year=२००३ |trans-title= पाकिस्तानची आयएसआय: अदृश्य सरकार|title=Pakistan's ISI: The Invisible Government |journal=इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंटेलिजेंस अँड काउंटरइंटेलिजेंस |volume=१६ |pages=३७४–२८८|doi=10.1080/713830449 |s2cid=154924792 |ref={{sfnref|Winchell, Pakistan's ISI: The Invisible Government|2003}} |number=3}}</ref><ref name="tellis2010b">{{cite news |author=ऍशली जे टेल्लीस |date=११ मार्च २०१०|trans-title=बॅड कंपनी - लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानमधील मुजाहिदीनची वाढती महत्त्वाकांक्षा |title=Bad Company – Lashkar-e-Tayyiba and the Growing Ambition of Mujahidein in Pakistan |url=http://carnegieendowment.org/files/0311_testimony_tellis.pdf |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20100411035030/http://www.carnegieendowment.org/files/0311%5Ftestimony%5Ftellis%2Epdf |archive-date=११ एप्रिल २०१०|access-date=१३ जून २०२५ |publisher=कार्नेज एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस|quote=या गटाच्या सुरुवातीच्या कारवाया अफगाणिस्तानातील कुनार आणि पक्तिया प्रांतांवर केंद्रित होत्या, जिथे सोव्हिएत कब्जाविरुद्धच्या जिहादला पाठिंबा देण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने अनेक प्रशिक्षण शिबिरे उभारली होती.}}</ref> सुरुवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, जी नंतर मागे घेतली.<ref>{{cite news |date=१ मे २०२५ |trans-title= भारत आणि पाकिस्तान लष्करी संघर्षासाठी सज्ज होत आहेत|title=India and Pakistan are bracing for a military clash |url=https://www.economist.com/asia/2025/05/01/india-and-pakistan-are-bracing-for-a-military-clash |url-access=limited |access-date=१३ जून २०२५ |quote=द रेझिस्टन्स फ्रंटने... अलिकडच्या हल्ल्याचा दावा केला (फक्त नंतर जबाबदारी नाकारली आणि म्हटले की तो हॅक झाला आहे)|agency=द इकॉनॉमिस्ट }}</ref> भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक सूडात्मक उपाययोजनांची घोषणा केली, ज्यामध्ये [[सिंधू पाणी करार]] स्थगित करणे समाविष्ट होते, ज्यामुळे प्रतिसादात्मक उपाययोजनांना चालना मिळाली आणि [[२०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग|राजनैतिक संकट आणि सीमेवरील चकमकी]] निर्माण झाल्या.<ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=२४ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीरमध्ये झालेल्या पर्यटक हत्याकांडामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. आम्हाला माहिती आहे ते येथे आहे |title=A tourist massacre in Kashmir is escalating tensions between India and Pakistan. Here's what we know |url=https://edition.cnn.com/2025/04/24/india/pahalgam-india-pakistan-attack-explainer-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref><ref>{{cite news |last1=पेशिमाम |first1=जिब्रान नैय्यर |last2=ग्रीनफिल्ड |first2= शार्लोट |date=५ मे २०२५|trans-title= काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी, भारताचे सरावाचे आदेश|title=Pakistan tests missile, India orders drills amid Kashmir standoff |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/pakistan-tests-missile-amid-india-standoff-moodys-warns-economic-cost-2025-05-05/ |access-date=१३ जून २०२५ |work=[[रॉयटर्स]]}}</ref><ref>{{cite web |trans-title= थेट: राजौरी गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील सरकारी अधिकारी ठार, भारतीय लष्कराचा दावा पाकिस्तानचा 'निर्लज्ज हल्ला' सुरूच आहे|title=Live: J&K Govt Officer Killed in Rajouri Shelling, Indian Army Says Pakistan's 'Blatant Escalation' Continues |url=https://thewire.in/security/live-india-pakistan-military-action |website=द वायर |language=en}}</ref>
३० एप्रिल रोजी, पाकिस्तानने दावा केला की भारताकडून लवकरच लष्करी हल्ला होणार आहे.<ref>{{Cite web |date=३० एप्रिल २०२५|trans-title= पाकिस्तानचा दावा 'विश्वसनीय गुप्तचर माहिती' भारत लवकरच लष्करी हल्ल्याची योजना आखत आहे|title=Pakistan claims 'credible intelligence' India is planning an imminent military strike |url=https://www.bbc.com/news/articles/c75dgz5pq2no |access-date=१३ जून २०२५ |website=www.bbc.com |language=en-GB}}</ref><ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=३० एप्रिल २०२५ |trans-title= पाकिस्तानचा दावा आहे की त्यांच्याकडे 'विश्वसनीय गुप्तचर' आहे की भारत ३६ तासांच्या आत हल्ला करेल|title=Pakistan claims it has 'credible intelligence' India will strike within 36 hours |url=https://edition.cnn.com/2025/04/29/asia/kashmir-pakistan-india-tension-military-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref>
== घटनाक्रम ==
{{अविश्वसनीय स्रोत|date=मे २०२५|some=yes|section}}
=== ७ मे ===
७ मे २०२५ रोजी, भारताने घोषणा केली की ज्याचे सांकेतिक नाव ''ऑपरेशन सिंदूर'',{{Efn|name=sind}} अंतर्गत पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] आणि पाकिस्तानच्या [[पंजाब (पाकिस्तान)|पंजाब प्रांतातील]] नऊ ठिकाणांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केले आहेत.<ref name="BBCLive6May">{{cite news |date=६ मे २०२५ |trans-title= पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर हल्ले केल्याची भारताची घोषणा. |title=India says it has launched strikes on Pakistan and Pakistan-administered Kashmir |url=https://www.bbc.com/news/live/cwyneele13qt |work=[[बीबीसी न्यूज]] |quote=मंगळवारी रात्रीच्या वेळी झालेल्या नाट्यमय कारवाईत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केल्याचे म्हटले. पाकिस्तानने सांगितले की फक्त सहा ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि पाच भारतीय लढाऊ विमाने आणि एक ड्रोन पाडल्याचा दावा केला - या दाव्याची भारताने पुष्टी केलेली नाही.}}</ref><ref name="IE-Sindoor1">{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ ठिकाणे लक्ष्य: लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे संबंध, त्यांनी भूतकाळात भारतावर कसा हल्ला केला|title=Operation Sindoor targets 9 locations: Links to LeT and JeM, how they've attacked India in the past |url=https://indianexpress.com/article/explained/operation-sindoor-9-locations-let-and-jem-attacked-india-past-9988359/ |newspaper=[[द इंडियन एक्सप्रेस]] |quote=}}</ref><ref>{{Cite web |trans-title=ऑपरेशन सिंदूर: मीडिया ब्रीफ डीजीएमओ|title=Ooeration Sindoor: Media Brief DGMO |url=https://www.cgiistanbul.gov.in/content/BRIEF-MEDIA-DGMO.pdf |website=डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (इंडिया) |publisher=कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया, इस्लामाबाद}}</ref> पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील लक्ष्यांवर भारतीय सैन्याच्या तोफखाना रेजिमेंटने अचूक लांब पल्ल्याच्या एक्सकॅलिबर राउंड आणि [[लॉयटरिंग म्यूनिशन्स]] (हेरगिरी करणारे ड्रोन किंवा तत्सम उपकरणे) वापरून लक्ष्य केले, तर भारतीय हवाई दलाने हवाई संरक्षण प्रदान केले.<ref>{{citation |last=पेरी|first=दिनकर |trans-title= ऑपरेशन सिंदूर दरम्यान तोफखान्याची शक्ती प्रतिध्वनीत.|title=Artillery's firepower reverberates during Operation Sindoor |newspaper=द हिंदू |date=२४ मे २०२५|url=https://www.thehindu.com/news/national/artillerys-firepower-reverberates-during-operation-sindoor/article69615205.ece}}</ref> इस्रायली प्रेसने इंडो-इस्रायली स्कायस्ट्रायकर लॉयटरिंग म्यूनिशन्स असल्याचा उल्लेख केला.<ref name="Haaretz_kamikaze">{{Cite news |last=अमित |first=हागाई |trans-title= भारत-पाकिस्तान संघर्षात इस्रायली कामिकाझे ड्रोन केंद्रस्थानी|title=Israeli Kamikaze Drones Take Center Stage in India-Pakistan Conflict |newspaper=हारेट्झ |date=१० मे २०२५|url=https://www.haaretz.com/world-news/2025-05-10/ty-article/.premium/israeli-kamikaze-drones-take-center-stage-in-india-pakistan-conflict/00000196-b944-d1bb-a5d6-bff41e5b0000}}</ref>
पाकिस्तानी पंजाबमधील लक्ष्यांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केले. [[इंडिया टुडे (नियतकालिक)|इंडिया टुडे]]ने उद्धृत केलेल्या सूत्रांनुसार, [[राफेल]] जेट वापरण्यात आले होते, जे [[स्कॅल्प क्षेपणास्त्रे]] (SCALP) आणि [[आर्मेन्ट एअर-सोल मॉड्यूलेअर|AASM हॅमर बॉम्ब]]ने सुसज्ज होते.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= राफेल विमानांनी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर स्कॅल्प क्षेपणास्त्रे आणि हॅमर बॉम्बने हल्ला केला: सूत्र|title=Rafale jets hit Pak terror camps with Scalp missiles, Hammer bombs: Sources |url=https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |work=इंडिया टुडे |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507004344/https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |url-status=live }}</ref> क्रिस्टोफर क्लेरी यांनी स्टिमसन सेंटरसाठी लिहिलेल्या एका कार्यपत्रकानुसार, ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे देखील वापरली गेली असावीत.<ref name="Clary">{{citation |first=ख्रिस्तोफर |last=क्लॅरी |trans-title=मे महिन्यातील चार दिवस: २०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष|title=Four Days in May: The India-Pakistan Crisis of 2025 |publisher=स्टीम्सन सेंटर |date=२८ मे २०२५|url=https://www.stimson.org/2025/four-days-in-may-the-india-pakistan-crisis-of-2025/}}</ref>
भारत सरकारने या हल्ल्यांचे वर्णन "केंद्रित, मोजूनमापून केलेली आणि तणाव वाढू न देणारी" असे केले.<ref name="NPR">{{cite web|last=हदीद|first=दिआ|trans-title= पाकिस्तानने भारताच्या कारवाईला 'युद्धाची कृती' म्हटले असल्याने तणाव वाढला.|title=Tensions escalate as Pakistan calls India's operation 'an act of war'|url=https://www.npr.org/2025/05/07/nx-s1-5389777/tensions-escalate-as-pakistan-calls-indias-operation-an-act-of-war|website=नॅशनल पब्लिक रेडिओ, अमेरिका|date=७ मे २०२५}}</ref> भारतीय लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये [[लष्कर-ए-तैयबा]] (LeT), [[जैश-ए-मोहम्मद]] (JeM) आणि [[हिजबूल मुजाहिद्दीन]] (HuM) या दहशतवादी गटांशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले,<ref name="JammuKashmir6May">{{cite news |date=६ मे २०२५|trans-title= भारताने केला पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ ठिकाणी हल्ला|title=India launches attack on 9 sites in Pakistan and Pakistan-occupied Jammu and Kashmir |url=https://www.reuters.com/world/india/india-launches-attack-9-sites-pakistan-pakistan-occupied-jammu-kashmir-2025-05-06/ |work=रॉयटर्स}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar">{{Cite web |last=शाहिद |first=कुंवर खुलदुन |date=३१ मे २०२५|trans-title= |title=पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबाचा नवा पुनर्जन्म |url=https://thediplomat.com/2025/05/pakistan-and-the-latest-reincarnation-of-lashkar-e-taiba/ |access-date=1 June 2025 |website=द डिप्लोमॅट (मासिक)|language=en-US |quote=तथापि, एलईटी, जेईएम आणि एचएमशी संबंधित मशिदी आणि मदरसे उघडपणे कार्यरत आहेत, ज्यामध्ये या महिन्यात भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या काही इमारतींचा समावेश आहे. कोटलीमधील मस्जिद अब्बास आणि मुझफ्फराबादमधील मस्जिद बिलाल दोन्ही जेईएमशी संबंधित आहेत, तर एलईटीशी संबंधित शवाई नाल्ला कॅम्पला देखील लक्ष्य करण्यात आले होते. ... एलईटीचा शवाई नाल्ला कॅम्प हा या प्रदेशातील दहशतवादी प्रशिक्षणासाठी समर्पित असलेल्या काही ठिकाणांपैकी एक होता.}}</ref> आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी निवडलेल्या ठिकाणांसह,<ref name="Transcript7May" /> कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानवर भारताचा हल्ला, पीओकेमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांवर हल्ला |title=Operation Sindoor: Indian strikes on Pakistan, PoK hit headquarters of Lashkar-e-Taiba and Jaish-e-Muhammad |url=https://indianexpress.com/article/india/operation-sindoor-india-pakistan-pok-lashkar-e-taiba-jaish-e-muhammad-9987644/ |newspaper=द इंडियन एक्सप्रेस}}</ref> या क्षेपणास्त्र हल्ल्यात [[बहावलपूर]]मधील सुभान अल्लाह मशीद (अहमदपूर पूर्व जवळ) आणि मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जे अनुक्रमे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा भाग आहे आणि जे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे आणि भारताने ही त्यांची दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे असल्याचा आरोप केला आहे.<ref name="BBCUrdu7May">{{Cite web |date=७ मे २०२५ |title=انڈیا نے چھ مئی کی شب پاکستان اور اس کے زیرِ انتظام کشمیر میں کن مقامات کو نشانہ بنایا؟ |trans-title=६ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले? |url=https://www.bbc.com/urdu/articles/c5yly8pg7rgo |website=बीबीसी उर्दू |language=ur}}</ref>{{#tag:ref|मुख्यालयाचा उल्लेख करणारे स्रोत:<ref name="IISS15May"/><ref>{{Cite web |last=गिलानी |first=वकार |date=११ मे २०२५|trans-title= ऑन ग्राउंड|title=On ground |url=https://www.thenews.com.pk/tns/detail/1309943-on-ground |website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=इस्लामाबादने कोणतेही पुरावे आणि सूचना न देता केलेल्या या हल्ल्यांना अनावश्यक, विनाकारण आणि आंतरराष्ट्रीय सीमांचे उघड उल्लंघन म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोपी गटांशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले. ... सर्वात घातक हल्ल्यांमध्ये मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील जैश-ए-मुहम्मद, हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा आणि हरकत-उल मुजाहिदीनशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले.}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar"/>|name="camps"|group=lower-alpha}} भारताने लक्ष्य केल्याचा दावा केलेल्या इतर स्थळांमध्ये कोटली जिल्ह्यातील अब्बास मशीद (जैश-ए-मोहम्मदशी संबंधित), [[मुझफ्फराबाद]]मधील शवाई नाला कॅम्प (एलईटीशी संबंधित) आणि सय्यदना बिलाल मशीद (जेईएमशी संबंधित),<ref name="BBCUrdu7May"/><ref name="TheDiplomat_Lashkar" /> कोटली जिल्ह्यातील गुलपूर येथील एक ठिकाण (भारत सरकारच्या आरोपानुसार एलईटी आणि एचयूएम कॅम्प असलेले ठिकण);<ref name="KashmirObserver_Sindoor">{{Cite web |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर: भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला|title=Operation Sindoor: India Avenges Pahalgam Attack |url=https://kashmirobserver.net/2025/05/07/operation-sindoor-india-avenges-pahalgam-attack/ |access-date=११ जून २०२५|website=कश्मीर ऑब्झर्वर |language=en-US |agency=प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया }}</ref><ref name="Transcript7May" /><ref name="LiveMint_Sindoor">{{Cite news |last=आनंद |first=आकृती |date=७ मे २०२५ |trans-title= |title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान, पीओकेमध्ये फक्त ९ नाही तर २१ 'सुप्रसिद्ध' दहशतवादी तळ आहेत; सरकारने संपूर्ण यादी केली जाहीर|url=https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-url=http://web.archive.org/web/20250515061830/https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-date=१५ मे २०२५|access-date=१९ जून २०२५|work=मिंट |language=en}}</ref><ref name="HindustanTimes_Sindoor">{{Cite news |last=गुप्ता |first=शिशिर |author-link=Shishir Gupta |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने ९ दहशतवादी छावण्यांवर हल्ला का केला? त्याचे महत्त्व स्पष्ट केले|title=Why India attacked 9 terror camps under Operation Sindoor? Significance explained |url=https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-url=http://web.archive.org/web/20250507042049/https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-date=७ मे २०२५ |access-date=११ जून २०२५|work=हिंदुस्थान टाइम्स|language=en-us}}</ref> भिंबर जिल्ह्यातील बर्नाला येथील मरकज [[अहल ए हदीस]] (भारत सरकारचा LeT संबंधित असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> सियालकोट जिल्ह्यातील कोटली लोहारन पश्चिमेकडील मेहमोना जोया येथील एक ठिकाण (भारत सरकारचा HuM कॅम्प असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> आणि सियालकोट जिल्ह्यातील शकरगढ तहसीलमधील सरजलमधील तेरा कटलान येथील एक ठिकाण (भारत सरकारचा जैश-ए-मोहम्मदचा कॅम्प असल्याचा आरोप)<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="Transcript7May">{{Cite news |trans-title= ऑपरेशन सिंदूरवरील विशेष ब्रीफिंगचा उतारा (मे ०७, २०२५)|title=Transcript of Special Briefing on OPERATION SINDOOR (May 07, 2025) |url=https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-url=http://web.archive.org/web/20250510234544/https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-date=१० मे २०२५ |access-date=१९ जून २०२५ |work=परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार|language=en-US}}</ref><ref name="LiveMint_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /> यांचा समावेश आहे. भारताने नंतर उपग्रह प्रतिमा दाखवल्या ज्यामध्ये लक्ष्यित ठिकाणी नुकसान झाल्याचे कथितपणे दाखवले गेले.<ref>{{Cite web |trans-title=तुलना दाखवली आहे. |title=Satellite Pics Show 'Before-After' Comparison Of Pak Terror Camps, Airfields |url=https://www.ndtv.com/india-news/satellite-pics-show-before-after-comparison-of-pakistani-terror-camps-airfields-operation-sindoor-india-pakistan-tensions-india-pakistan-ceasefire-8391306 |access-date=१९ जून २०२५ |website=[[एनडीटीव्ही]] |language=en}}</ref>
पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनुसार, ७ मे रोजी भारतीय हवाई हल्ल्यानंतर अंदाजे १२५ भारतीय आणि पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हवाई लढाईत भाग घेतला आणि एक तासाहून अधिक काळ चाललेल्या चकमकीत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या गोळीबाराची देवाणघेवाण झाली.<ref name="Newsweek_dogfights">{{cite news |last1=एल-फेक्की |first1=अमिरा|trans-title=भारत-पाकिस्तान: अलीकडील इतिहासातील सर्वात मोठ्या हवाई चकमकींपैकी एकामध्ये १२५ जेट्सची टक्कर |title=India-Pakistan: 125 Jets Clash in One of Largest Dogfights in Recent History |work=न्यूजवीक |date=८ मे २०२५|url=https://www.newsweek.com/india-pakistan-125-jets-clash-one-largest-dogfights-recent-history-2069570}}</ref>
''द डेली टेलिग्राफ''च्या मते, पाकिस्तानी किंवा भारतीय विमानांनी सीमा ओलांडली नाही, त्याऐवजी कधीकधी १०० किमी पेक्षा जास्त अंतरावर "स्टँड-ऑफ" संघर्ष झाला.<ref>{{cite news |last1=बार्कर |first1=मेम्फिस |trans-title=चीनने पाकिस्तानला भारतीय विमाने पाडण्यास मदत केली - अहवाल.|title=China helped Pakistan shoot down Indian planes, report says |newspaper=द डेली टेलिग्राफ|date=८ मे २०२५|via=याहू न्यूज |url=https://www.yahoo.com/news/china-helped-pakistan-shoot-down-142036091.html }}</ref> पाकिस्तानने दावा केला की हवाई चकमकी दरम्यान त्यांनी पाच भारतीय विमाने पाडली आहेत ज्यात तीन [[राफेल]], एक [[मिग-२९]], एक [[सुखोई एसयू-३० एमकेआय]] आणि एक [[आयएआय हेरॉन|हेरॉन]] [[मानवरहित हवाई वाहने|मानवरहित हवाई वाहन]] यांचा समावेश आहे.<ref name="ISPRpress11may" /> १५ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान [[शाहबाज शरीफ]] यांनी दावा केला की पाकिस्तानने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, सहावे [[मिराज २०००]] होते.<ref name="ArabNews_sixjets">{{cite news |last=खुर्रम |first=शाहजहान |date=१६ मे २०२५|trans-title=पाकिस्तानी हवाई दलाने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, असे पंतप्रधान शरीफ म्हणतात |title=Pakistan Air Force shot down six Indian fighter jets, says PM Sharif |url=https://www.arabnews.com/node/2600890/pakistan |newspaper=अरब न्यूज}}</ref> २८ मे रोजी त्यांनी पुन्हा सांगितले की सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली होती परंतु त्यापैकी चार [[राफेल]], एक [[मिग-२९]] आणि एक "दुसरे विमान" होते.<ref>{{Cite web |date=२९ मे २०२५|trans-title=भारत आमचे पाणी अडवू शकत नाही, आम्ही उपाययोजना करत आहोत, असे शाहबाज म्हणतात |title=India can't block our water, we're taking measures, says Shehbaz |url=https://www.thenews.com.pk/print/1316196-india-can-t-block-our-water-we-re-taking-measures-says-shehbaz |access-date=२३ जून २०२५|website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी प्रतिक्रियेचे तपशीलवार वर्णन केले, ज्यामध्ये चार राफेलसह सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली आणि भारतीय लष्करी ठिकाणांना झालेल्या मोठ्या नुकसानाचे वर्णन केले.|agency=असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान}}</ref><ref>{{Cite web |last=लतीफ |first=अमीर|date=२८ मे २०२५|trans-title= पाकिस्तानने संघर्षादरम्यान ४ फ्रेंच बनावटीच्या राफेलसह ६ भारतीय विमाने पाडली: पंतप्रधान शरीफ|title=Pakistan shot down 6 Indian jets, including 4 French-made Rafale during conflict: Premier Sharif |url=https://www.aa.com.tr/en/asia-pacific/pakistan-shot-down-6-indian-jets-including-4-french-made-rafale-during-conflict-premier-sharif/3582409 |access-date=२३ जून २०२५ |website=अनाडोलू एजन्सी}}</ref><ref name="Trend_concert">{{Cite web |last=झेनलोवा |first=लमान |date=२८ मे २०२५|trans-title=अझरबैजानचे राष्ट्रपती आणि पाकिस्तानचे पंतप्रधान तुर्कीये यांनी लाचिन येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका संगीत कार्यक्रमात भाग घेतला. |title=Presidents of Azerbaijan and Türkiye, Prime Minister of Pakistan attend concert dedicated to Independence Day in Lachin |url=https://en.trend.az/azerbaijan/politics/4050102.html |access-date=२३ जून २०२५|website=Trend.az |language=en |quote=महिला आणि सज्जनांनो, पाकिस्तानच्या बचावासाठी आपल्याला प्रत्युत्तर द्यावे लागले आणि काही वेळातच आपल्या बलाढ्य हवाई दलाने सहा भारतीय विमाने, चार राफेल फ्रेंच बनावटीची विमाने, एक मिग-२९ आणि दुसरे विमान आणि नंतर एक ड्रोन पाडले आणि आम्ही भारताला संदेश दिला की पाकिस्तान हा एक अतिशय शांतताप्रिय देश आहे, या प्रदेशात शांतता आणि समृद्धी वाढवू इच्छितो परंतु जर पाकिस्तानवर हल्ला केला गेला तर आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ.}}</ref> ६ जून रोजी, पाकिस्तान हवाई दलाने (पीएएफ) सांगितले की क्रमांक १५ स्क्वॉड्रन, ज्याला कोब्रा म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) सहा लढाऊ विमाने पाडण्यास जबाबदार होते. कामरा येथील पीएएफ बेस मिनहास येथून पीएल-१५ दृश्यमान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या जे-१०सी मल्टीरोल लढाऊ विमानांसह कार्यरत असलेल्या स्क्वॉड्रनने तीन राफेल, एक मिग-२९, एक मिराज-२००० आणि एक एसयू-३०एमकेआय पाडल्याचा दावा केला. डॉनच्या वृत्तानुसार, कोब्राजने ७ मे रोजी इंटरसेप्ट ऑपरेशनसाठी स्क्वॉड्रनला नियुक्त केलेल्या २० पैकी १८ विमाने तैनात केली.<ref>{{cite news|last=सज्जद सईद|first=बकीर|trans-title='भारतीय वायुसेनेची सहा विमाने पाडल्याचे' श्रेय हवाई दलाने कोब्राला दिले |title=Air force credits Cobras with 'six IAF kills'|url=https://www.dawn.com/news/1915722/|newspaper=डॉन |date=६ जून २०२५|access-date=२३ जून २०२५}}</ref>
एका फ्रेंच गुप्तचर अधिकाऱ्याने [[सीएनएन]]ला सांगितले की पाकिस्तानने भारतीय राफेल पाडले, फ्रेंच सैन्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=फ्रेंच अधिकाऱ्याने सांगितले की पाकिस्तानने राफेल जेट पाडले, अधिकारी पुढील संभाव्य नुकसानांची तपासणी करत आहेत. |title=French official says Pakistan downed Rafale jet as officials examine possible further losses |url=https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250506235624/https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |archive-date=६ मे २०२५ |work=सीएनएन न्यूज |quote=एका उच्चपदस्थ फ्रेंच गुप्तचर अधिकाऱ्याने आज सीएनएनला सांगितले की भारतीय हवाई दलाने चालवलेले एक राफेल लढाऊ विमान पाकिस्तानने पाडले आहे, अत्याधुनिक फ्रेंच बनावटीच्या युद्धविमानांपैकी एक युद्धात गमावले जाण्याची हि पहिलीच वेळ असेल. सीएनएनच्या प्रतिक्रियेसाठी केलेल्या विनंतीला जेटची फ्रेंच उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने प्रतिसाद दिलेला नाही. फ्रेंच लष्कराने या घटनेवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.}}</ref> क्रिस्टोफर क्लेरी यांनी ''स्टिमसन सेंटर''साठी लिहिलेल्या एका कार्यपत्रिकेनुसार, चकमकीदरम्यान चार भारतीय विमाने खरोखरच पाडली गेली असावीत याचे विश्वसनीय पुरावे होते.<ref name="Clary" /> [[रॉयटर्स]]ने वृत्त दिले आहे की अज्ञात कारणांमुळे भारतात तीन लढाऊ विमाने कोसळली आहेत.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=स्थानिक सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन लढाऊ विमाने कोसळली. |title=Three fighter jets crashed in India's Jammu and Kashmir, local govt sources say |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/three-fighter-jets-crashed-indias-jammu-kashmir-local-govt-sources-say-2025-05-07 |work=[[रॉयटर्स]]}}</ref> ८ मे रोजी, एका अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की त्यांनी "अतिशय आत्मविश्वासाने" असे मूल्यांकन केले आहे की पाकिस्तानी जे-१० विमानांनी किमान दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली आहेत; दुसऱ्या अधिकाऱ्याने केलेल्या मूल्यांकनानुसार पाडलेल्या विमानांपैकी एक डसॉल्ट [[राफेल]] होते.<ref name="USMay8">{{cite news |last1=शाह |first1=सईद |last2=अली |first2=इद्रीस |date=८ मे २०२५|trans-title=विशेष: पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या विमानाने दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे |title=Exclusive: Pakistan's Chinese-made jet brought down two Indian fighter aircraft, US officials say |url=https://www.reuters.com/world/pakistans-chinese-made-jet-brought-down-two-indian-fighter-aircraft-us-officials-2025-05-08/ |location=इस्लामाबाद/[[वॉशिंग्टन]] |work=[[रॉयटर्स]]}}</ref> [[वॉशिंग्टन पोस्ट]]ने नंतर म्हटले की त्यांना ७ मे पासून भारतात विमाने कोसळल्याच्या ३ जागांची ओळख पटली आहे, त्यापैकी दोन भारतीय डसॉल्ट [[राफेल]] आणि एक डसॉल्ट [[मिराज २०००]]ची आहे.<ref name="WashingtonPost_visuals">{{Cite news |date=९ मे २०२५|trans-title= पाकिस्तानच्या हल्ल्यात किमान दोन भारतीय विमाने कोसळल्याचे दृश्ये दाखवतात|title=At least two Indian jets appear to have crashed during Pakistan strikes, visuals show |url=https://www.washingtonpost.com/world/2025/05/09/fighter-jets-india-pakistan-attack/ |newspaper=[[द वॉशिंग्टन पोस्ट]]}}</ref> ९ मे रोजी, भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक सरकारी सूत्रांनी रॉयटर्सना सांगितले की ७ मे रोजी भारतात तीन लढाऊ विमाने कोसळली आणि तीन वैमानिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.<ref>{{Cite web |date=७ मे २०२५ |trans-title=काश्मीरमधील हत्यांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये काय घडले आहे? |title=What has happened in India and Pakistan as they fight over Kashmir killings |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/what-happened-indias-attack-pakistan-over-kashmir-tourists-killings-2025-05-07/ |website=[[रॉयटर्स]]}}</ref> ११ मे रोजी, सैन्याचे नुकसान झाले का या प्रश्नाचे उत्तर देताना, भारतीय हवाई दलाने म्हटले की "तोटा हा लढाईचा एक भाग आहे" परंतु कोणतेही नुकसान झाले आहे का याबद्दल माहिती देण्यास नकार दिला.<ref name="Reuters_losses">{{cite news |date=१३ मे २०२५|trans-title=भारतीय हवाई दलाचे म्हणणे आहे की नुकसान हे युद्धाचा भाग आहे पण सर्व वैमानिक घरी परतले आहेत |title=Indian air force says losses are part of combat but all pilots back home |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/indian-air-force-says-losses-are-part-combat-all-pilots-back-home-2025-05-11/ |work=रॉयटर्स}}</ref>
पाकिस्तानने भारताने लक्ष्य केलेल्या सहा ठिकाणांवर हल्ल्याची पुष्टी केली, पाकिस्तान प्रशासित आझाद काश्मीरमधील बर्नाला आणि गुलपूर येथे झालेल्या हल्ल्यांना नकार दिला, परंतु हे मशिदी आणि निवासी क्षेत्रांसह नागरी क्षेत्रे होती आणि ते दहशतवादी तळ नव्हते असे म्हटले.<ref name="BBCLive6May" /><ref name="IISS15May">{{Cite web |last=रॉय-चौधरी|first=राहुल|date=१५ मे २०२५|trans-title=भारत-पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्र संघर्ष: वेगवेगळे आणि वादग्रस्त विधान |title=India–Pakistan drone and missile conflict: differing and disputed narratives |publisher=इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज |url=https://www.iiss.org/online-analysis/online-analysis/2025/05/indiapakistan-drone-and-missile-conflict-differing-and-disputed-narratives/ |url-status=live |archive-url=http://web.archive.org/web/20250515193358/https://www.iiss.org/online-analysis/online-analysis/2025/05/indiapakistan-drone-and-missile-conflict-differing-and-disputed-narratives/ |archive-date=१५ मे २०२५}}</ref><ref name="BBCUrdu7May"/> पाकिस्तान सरकारने ह्या हल्ल्याचा "युद्धाचे कृत्य" म्हणून निषेध केला ज्यामध्ये नागरिकांचे बळी गेले.<ref name="NPR"/> शहबाज शरीफ यांनी प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांचे समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घोषित केले की पाकिस्तान "स्वसंरक्षणार्थ, त्यांच्या आवडीच्या वेळी, ठिकाणी आणि पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवतो."<ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |last3=अय्यर |first3=ऐश्वर्या एस. |last4=संगल |first4=अदिती |last5=हेमंड |first5=एलिस |last6=पॉवेल |first6=टोरी बी. |last7=येऊंग |first7=जेस्सी |last8=हार्वे |first8=लेक्स |last9=रॅडफोर्ड |first9=अँटोइनेट |date=६ मे २०२५|trans-title= ७ मे २०२५ रोजी काश्मीर हत्याकांडानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरू केले.|title=May 7, 2025 India launches attacks on Pakistan after Kashmir massacre |url=https://www.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |website=सीएनएन |language=en}}</ref> शरीफ यांनी [[असीम मुनीर]] यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याला कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा अधिकार दिला.<ref>{{Cite news |last1=एलिस-पीटरसन |first1=हन्ना |last2=बलोच |first2=शाह मीर |date=१० मे २०२५ |trans-title=भारताच्या संकटात पाकिस्तानच्या लष्कराचे नेतृत्व करणारे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर कोण आहेत? |title=Who is Gen Asim Munir, the army chief leading Pakistan's military amid India crisis? |url=https://www.theguardian.com/world/2025/may/10/who-is-gen-asim-munir-army-chief-leading-pakistan-military-over-india-crisis |work=द गार्डियन |language=en-GB |issn=0261-3077}}</ref>
भारताच्या म्हणण्यानुसार, भारताच्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानकडून सीमेपलीकडून तोफांचा मारा आणि लहान शस्त्रांचा गोळीबार वाढला,<ref name="क्विलन">{{cite news |last1=मर्सी |first1=फेडरिका |last2=क्विलन |first2=स्टीफन |date=६ मे २०२५|trans-title=भारताच्या हल्ल्याला 'भडकलेला नरक' म्हणत पाकिस्तानकडून सीमेपलीकडून जोरदार गोळीबार |title=Heavy cross-border shelling as Pakistan says India attack 'ignited inferno' |url=https://www.aljazeera.com/news/liveblog/2025/5/6/india-pakistan-fighting-live-india-fires-missiles-into-pakistan?update=3692532 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250506235849/https://www.aljazeera.com/news/liveblog/2025/5/6/india-pakistan-fighting-live-india-fires-missiles-into-pakistan?update=3692532 |archive-date=६ मे २०२५|work=अल जझीरा}}</ref> ज्यात भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील [[पूंच]], [[राजौरी]], [[कुपवाडा]], [[बारामुल्ला]], [[उरी]] आणि [[अखनूर]] या प्रदेशांचा समावेश आहे.<ref>{{Cite news |date=७ मे २०२५ |trans-title=जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागात पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार. |title=Shelling by Pakistani troops in J&K's Kupwara, Baramulla, Uri and Akhnoor areas |url=https://www.thehindu.com/news/national/shelling-by-pakistani-troops-in-jks-kupwara/article69551087.ece |newspaper=द हिंदू |issn=0971-751X}}</ref><ref name="FinancialExpress_schools" /> पूंछ शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात किमान ११ लोक मृत्युमुखी पडले आणि एका इस्लामिक शाळेसह अनेक घरांचे नुकसान झाले. द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये एका शीख रागीचाही समावेश आहे.<ref>निधी सुरेश, अनमोल प्रीतम, [https://www.thenewsminute.com/news/poonchs-forgotten-victims-apathy-after-india-pak-ceasefire पूंछचे विसरलेले बळी: भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर उदासीनता], द न्यूज मिनिट, २० मे २०२५.</ref> पाकिस्तानने म्हटले आहे की सुरुवातीच्या भारतीय हल्ल्यांनंतर नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्पाचे भारतीय गोळीबारात नुकसान झाले आहे.<ref>{{Cite web |last=नकाश |first=तारिक |date=९ मे २०२५|trans-title= नीलम-झेलम धरणाच्या नुकसानीची वापडाने घेतली पाहणी|title=Wapda takes stock of damage to Neelum-Jhelum dam |url=https://www.dawn.com/news/1909582 |website=डॉन.कॉम |language=en}}</ref>
===८ मे===
===९ मे===
===१० मे===
==हवाई हल्ले आणि चकमकी==
===सुरुवातीचे हल्ले===
===हवाई चकमकी===
===पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले===
===कथित अणुऊर्जा वृद्धी===
==युद्धबळी==
===भारत===
===पाकिस्तान===
==युद्धविराम==
===उल्लंघनांचे आरोप===
==विश्लेषण==
==परिणाम==
===चुकीची माहिती===
==कायदेशीर स्थिती==
==प्रतिक्रिया==
===सहभागी पक्ष===
===सुपरनॅशनल संस्था===
===आंतरराष्ट्रीय===
== नोंदी ==
{{Notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारत-पाकिस्तान युद्धे]]
esycg6uh1jww89ymcea8nfwd53oiawf
सदस्य चर्चा:Ganesh shevare
3
366317
2581864
2579720
2025-06-22T17:49:35Z
Ganesh shevare
172680
2581864
wikitext
text/x-wiki
'''स्वप्नांच्या कॅमेऱ्यातून उजळलेलं आयुष्य – सुमित जाधव यांची प्रेरणादायी कहाणी'''
[[चित्र:स्वप्नांच्या कॅमेऱ्यातून उजळलेलं आयुष्य – सुमित जाधव यांची प्रेरणादायी कहाणी|इवलेसे|अल्ट=स्वप्नांच्या कॅमेऱ्यातून उजळलेलं आयुष्य – सुमित जाधव यांची प्रेरणादायी कहाणी|स्वप्नांच्या कॅमेऱ्यातून उजळलेलं आयुष्य – सुमित जाधव यांची प्रेरणादायी कहाणी]]
“मनात जिद्द असेल, तर गरिबीही हरवते आणि अपयशही मागे वळून पाहत नाही.”
ही ओळ सुमित किशोर जाधव यांच्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू होते. एकेकाळी गरिबीत दिवस काढणारा हा तरुण, आज मराठी मनोरंजन विश्वात आपलं स्थान निर्माण करत आहे. सुमितची कहाणी म्हणजे धैर्य, जिद्द, स्वप्नं आणि त्यासाठी दिलेला लढा यांचा प्रत्ययकारी संगम आहे.
जन्म ... एका छोट्याशा गावातून
सुमितचा जन्म मामाच्या गावात – दारणासांगवी या लहानशा गावात झाला. मात्र त्याचे मूळ गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत – एक औद्योगिक दृष्टिकोनातून प्रगत होत असलेलं गाव, ज्याला "नाशिकची मिनी दुबई" असंही म्हणतात. सुमितच्या आयुष्यातील पहिल्या काही वर्षांमध्ये गरिबी, अपुरं शिक्षण, आणि संघर्ष हीच ओळख होती. घरात आर्थिक सुबत्ता नव्हती, पण आईवडिलांची स्वप्नं मोठी होती – “आपला सुमित मोठा अधिकारी व्हावा.”
सुमितचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. तो बुद्धीने हुशार असला तरी अभ्यासात फारसा रस नव्हता. विज्ञान शाखेतून (F.Y.B.Sc.) पदवी शिक्षण सुरू असताना त्याचं मन अभ्यासात न रमताच कॅमेऱ्यात रमायला लागलं. वर्गात एखादया तासाला तो नवनवीन व्हिडिओ एडिटिंग तंत्र शोधायचा. पुस्तकांच्या ओळीपेक्षा त्याला जास्त ओढ होती दृश्य कथनाच्या ताकदीकडे.
घरची परिस्थिती – संघर्षांची गुंतागुंत
सुमितचे वडील किशोर जाधव हे ड्रायव्हर. त्यांच्याकडे एक आयशर होता. रोजंदारी करून ते घर चालवायचे. पण अचानक आलेल्या आजारपणामुळे गाडी विकावी लागली. घराची आर्थिक घडी विस्कटली. सुमितच्या आई – चित्रा जाधव या एक साधी, कष्टाळू गृहिणी. तिने सगळा संसार सावरण्याचा प्रयत्न केला. गरिबीमुळे अनेकवेळा स्वप्नं लांब वाटायची, पण सुमितने हार मानली नाही.
भाऊ दुर्गेश – पाठिशी उभा असलेला आधार
सुमितला एक सख्खा भाऊ – दुर्गेश. त्याने B.Sc. शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासात चांगला असूनही दुर्गेशने सुमितच्या स्वप्नांची कास धरली. “आपण काहीतरी वेगळं करूया,” या विचाराने या दोघा भावांनी मिळून “योगीराज मूवी” या नावाने एक छोटंसं व्हिडिओ एडिटिंग आणि फोटोग्राफी स्टुडिओ सुरू केला – पिंपळगावमध्ये. हे त्यांचं स्वप्न होतं, त्यासाठी सुरुवातीला दोघांनी खूप मेहनत घेतली. कधी लग्नाचे शूट, कधी प्रमोशनल व्हिडिओ, तर दुसऱ्याच्या फोटोग्राफर आणखी काम त्यांनी केलं.
एक बहिण – रेवती जाधव. ती उच्चशिक्षित असून तिचं लग्न एका सुसंस्कृत व चांगल्या कुटुंबात झालं आहे. रेवती सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यात आनंदाने जगते आहे. भाऊ म्हणून सुमित व दुर्गेश तिच्या प्रगतीबद्दल सदैव अभिमानाने बोलतो.
संधीचं सोनं – सेलिब्रिटी प्रमोटर्सचा प्रवास
सुमितच्या आयुष्यात एक निर्णायक वळण आलं – सेलिब्रिटी प्रमोटर्स चॅनेलचे अध्यक्ष कुणाल गायकवाड यांच्या भेटीने. कुणाल यांनी सुमितच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांचे फोटो व व्हिडिओ शूट करण्याची संधी दिली. सुमितने ती संधी दोन्ही हातांनी स्वीकारली. त्याच्या कॅमेऱ्यातून चित्रपटसृष्टीतील नायक-नायिकांचे फोटो, व्हिडिओ, प्रमोशनल मटेरिअल तयार होऊ लागले.
आज सुमित सेलिब्रिटी प्रमोटर्स चॅनेलचा संचालक म्हणून काम करत आहे. एकेकाळी भाड्याच्या कॅमेऱ्यावर शूट करणारा हा तरुण, आज स्वतःचं स्टुडिओ सांभाळतो, इव्हेंट्स शूट करतो, वेब सिरिज निर्मितीची स्वप्नं पाहतो आणि तरुणांना प्रोत्साहन देतो.
सहचारिणी – रूपालीचा पाठिंबा
सुमितच्या जीवनात रूपालीचं आगमन म्हणजे खऱ्या अर्थाने एका सोज्वळ, समंजस आणि प्रेमळ संसाराची सुरुवात. रूपालीने केवळ सुमितलाच नाही, तर त्याच्या आईवडिलांनाही आपले मानले. ती आजही घर सांभाळते, आईची काळजी घेते, आणि सुमितच्या कामातही मनापासून पाठिंबा देते. त्यांच्या संसारात नुकताच एका चिमुकल्या मुलाच्या आगमनाने नवे रंग भरले आहेत.
फसवणूक, अपयश आणि शिकवण
प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे संघर्षाची एक वेगळी कहाणी असते. सुमितलाही अनेकदा मित्रांनी फसवलं. विश्वासाला तडा गेला, आर्थिक नुकसान झालं. पण सुमितने नकारात्मकतेतही धडे घेतले. त्याच्या स्वभावात “माणसं जोडण्याची” एक विलक्षण हातोटी आहे. तो आजही जुने मित्र विसरत नाही, आणि गरजूंना शक्य तितकी मदत करतो.
आजचं यश – मेहनतीचं फळ
सुमितच्या “योगीराज मूवी” या स्टुडिओमध्ये आज अनेक लग्न समारंभ, जाहिराती, आणि शॉर्ट फिल्म्सचे एडिटिंग होते. सोशल मीडियावर त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. त्याने अनेक कलाकारांच्या प्रमोशनल शूट्स केले आहेत. आता तो स्वतः एक वेब सिरिज तयार करण्याच्या तयारीत आहे.
तरुणांसाठी संदेश
सुमित म्हणतो,
“आपण कुठून आलो याचा फरक पडत नाही, आपण कुठे जातोय ते महत्त्वाचं आहे. मेहनतीने जग जिंकता येतं, गरिबीही संपते.”
त्याचे शब्द आणि कृती दोन्ही प्रेरणादायक आहेत. तो तरुणांना सतत प्रोत्साहन देतो –
“स्वप्नं पहा, ती पूर्ण करण्यासाठी झटत राहा. कधी ना कधी त्या स्वप्नांना आकाश मिळेल.”
उद्या कुणाचा तरी उजळू शकतो...
सुमित जाधव यांची कहाणी एक छोट्या गावातल्या तरुणाने स्वप्नं पाहण्याचं आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचं उदाहरण आहे. शिक्षण अपूर्ण राहिलं, परिस्थिती प्रतिकूल होती, पण इच्छाशक्ती प्रबळ होती. त्या जिद्दीच्या जोरावर सुमितने आयुष्याचा कॅमेरा स्थिर ठेवला आणि आपल्या यशाची फ्रेम तयार केली.
लेखक: -. श्री.गणेश_शेवरे पत्रकार
#sumit_kishor_jadhav
#yogiraj_movie
26j0fhmndzw3424nj972csu5i1fp2dl
2581869
2581864
2025-06-22T21:02:34Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/Ganesh shevare|Ganesh shevare]] ([[User talk:Ganesh shevare|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2579689
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Ganesh shevare}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १४:३५, १३ जून २०२५ (IST)
qoy91xszccomn1dah3ukos1wli5wkxr
बोनी कपूर
0
366559
2582066
2580737
2025-06-23T11:18:21Z
संतोष गोरे
135680
2582066
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''अचल सुरिंदर कपूर''' उर्फ '''बोनी कपूर''' (जन्म: [[११ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५५|१९५५]]) हे एक भारतीय चित्रपट निर्माते आहेत त्यांनी प्रामुख्याने [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटसृष्टी]], [[तमिळ चलचित्रपट|तमिळ]] आणि [[तेलुगू चलचित्रपट|तेलगू चित्रपटसृष्टी]] मध्ये चित्रपट निर्मिती केली आहे.<ref>{{cite news |title=Here's How Arjun, Janhvi, Khushi and Anshula Made Boney Kapoor's 63rd Birthday Special |url=https://www.news18.com/news/movies/arjun-janhvi-and-kapoor-clan-unite-to-celebrate-boney-kapoors-birthday-see-post-1935635.html |access-date=29 September 2019 |work=News18 |date=11 November 2018}}</ref><ref>{{cite news |title=Boney Kapoor celebrates birthday with Janhvi, Khushi and Arjun. See pics |url=https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/boney-kapoor-celebrates-birthday-with-janhvi-khushi-and-arjun-see-pics-1386053-2018-11-11 |access-date=29 September 2019 |work=India Today |date=11 November 2018 |language=en}}</ref>
== सुरुवातीचे जीवन ==
कपूर यांचा जन्म १९५५ मध्ये अचल सुरिंदर कपूर <ref name="RealName">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indiankanoon.org/doc/192245879/|title=Achal Surinder Kapoor @ Boney ... vs Seftech India Private Limited And ... on 1 September, 2021|website=indiankanoon.org|access-date=20 February 2022}}</ref> म्हणून झाला. त्यांचे वडील बॉलिवूड चित्रपट निर्माते [[सुरिंदर कपूर]], तर आई घरगृहिणी निर्मल कपूर आहेत. पंजाबी हिंदू कुटुंबात जन्मलेल्या, बोनी यांचे पालनपोषण आणि संगोपन [[आर्य समाज|आर्य समाजी]] पद्धतीने झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/delhi-times/boney-kapoor-a-retake-of-life/articleshow/43204832.cms|title=Boney Kapoor: A retake of life|last=Vasisht|first=Divya|date=13 April 2003|website=[[The Times of India]]|archive-url=https://web.archive.org/web/20241210093509/https://timesofindia.indiatimes.com/delhi-times/boney-kapoor-a-retake-of-life/articleshow/43204832.cms|archive-date=10 December 2024|quote=I am a God-fearing person, but not a ritualistic one. My grandparents were followers of Arya Samaj values and pujas were never a regular feature at home.}}</ref> त्यांचे धाकटे भाऊ [[अनिल कपूर|अनिल]] आणि [[संजय कपूर (अभिनेता)|संजय]] दोघेही अभिनेते आणि निर्माते आहेत.
कपूर यांचे लग्न १९८३ ते १९९६ या काळात मोना शौरीशी झाले होते आणि त्यांना [[अर्जुन कपूर]] (जन्म १९८५) आणि अंशुला (जन्म १९९०) अशी दोन मुले आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=https://zeenews.india.com/people/rare-pic-of-boney-kapoor-with-ex-wife-mona-kapoor-and-son-arjun-takes-over-the-internet-2277490.html|title=Rare pic of Boney Kapoor with ex-wife Mona Kapoor and son Arjun takes over the internet|date=19 April 2020|work=Zee News|language=en|access-date=5 September 2020}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.orissapost.com/before-marrying-sridevi-boney-kapoor-was-married-to-mona-shourie-a-successful-businesswoman/|title=Before marrying Sridevi, Boney Kapoor was married to Mona Shourie, a successful businesswoman - OrissaPOST|date=25 March 2020|work=OrissaPost|access-date=5 September 2020}}</ref> अर्जुनने २०१२ मध्ये आलेल्या ''[[इशकजादे]]'' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, तर अंशुलाने बर्नार्ड कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/International-affairs-City-that-never-sleeps/articleshow/54773146.cms|title=Mumbai Mirror|website=MumbaiMirror|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20161213160559/http://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/International-affairs-City-that-never-sleeps/articleshow/54773146.cms|archive-date=13 December 2016}}</ref>
[[चित्र:IIFA-2014-GreenCarpet2_(218).jpg|इवलेसे| (डावीकडून) कपूर त्यांच्या पत्नी [[श्रीदेवी]] आणि मुली खुशी आणि [[जान्हवी कपूर|जान्हवी]]सह.]]
२ जून १९९६ रोजी कपूर यांनी भारतीय अभिनेत्री [[श्रीदेवी]]शी लग्न केले. या जोडप्याला दोन मुली झाल्या, [[जान्हवी कपूर]] (जन्म ६ मार्च १९९७) आणि खुशी कपूर (जन्म ५ नोव्हेंबर २०००).<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/movies/2000/nov/30sri.htm|title=rediff.com, Movies: Showbuzz! Boney, Sridevi's daughter called Khushi|website=www.rediff.com|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20160304125723/http://www.rediff.com/movies/2000/nov/30sri.htm|archive-date=4 March 2016|access-date=19 September 2015}}</ref> २४ फेब्रुवारी २०१८ रोजी, श्रीदेवी यांचे दुबईमध्ये हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून निधन झाले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://dehubs.com/news/bollywood-actress-sridevi-passes-away-age-54/|title=Bollywood actress Sridevi passes away at the age of 54|date=25 February 2018|work=Dehubs|language=en-US|access-date=24 February 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180225105404/https://dehubs.com/news/bollywood-actress-sridevi-passes-away-age-54/|archive-date=25 February 2018|url-status=dead}}</ref> [[पृथ्वीराज कपूर]] हे सुरिंदर यांचे चुलत भाऊ होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.ndtv.com/entertainment/sridevi-shares-million-dollar-pic-of-raj-kapoor-and-her-husband-boney-1787843|title=Sridevi Shares Million-Dollar Pic Of Raj Kapoor And Her Husband Boney|work=NDTV.com|access-date=25 August 2020}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:तमिळ चित्रपट निर्माते]]
[[वर्ग:तेलुगू चित्रपट निर्माते]]
[[वर्ग:भारतीय चित्रपट निर्माते]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]]
[[वर्ग:हयात व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म]]
7csfexl75pj3cfag84vub1ztwzv77h4
संजय कपूर (उद्योजक)
0
366601
2582064
2581412
2025-06-23T11:11:51Z
संतोष गोरे
135680
2582064
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''संजय कपूर''' ([[१५ ऑक्टोबर]], [[इ.स. १९७१|१९७१]] -
[[१२ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक [[भारतीय नागरिक|भारतीय वंशाचे]] बहुराष्ट्रीय उद्योगपती आणि अब्जाधीश होते. कपूर हे वाहनांचे सुटेभाग बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. याच सोबत त्यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) चे अध्यक्षपद देखील भूषवले होते. चित्रपट अभिनेत्री [[करिश्मा कपूर]]चे घटस्फोटीत पती, [[वेल्सचा राजकुमार विल्यम|प्रिन्स विल्यम]] यांचे जवळचे मित्र तसेच सोना ग्रुपचे संस्थापक उद्योगपती डॉ. सुरिंदर कपूर यांचे ते पुत्र अशी त्यांची ओळख होती.<ref name="लाइव्ह मिंट">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/entertainment/karisma-kapoor-in-white-heads-to-delhi-with-kids-samaira-and-kiaan-for-ex-husband-sunjay-kapurs-funeral-watch-11750308452364.html |title=Karisma Kapoor heads to Delhi with kids for ex-husband Sunjay Kapur's funeral, Kareena Kapoor and Saif Ali Khan join |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ= |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
== वैयक्तिक आयुष्य ==
संजय कपूर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९७१ रोजी राणी कपूर आणि सुरिंदर कपूर यांच्या घरी दिल्ली<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/who-was-sanjay-kapur-karisma-kapoor-ex-husband-business-education-polo-player-know-everything-2961538 |title=बिजनेस वर्ल्ड के टाइकून्स में से एक थे करिश्मा कपूर के एक्स हसबैंड संजय कपूर, जानें एजुकेशन से प्रोफेशन तक सबकुछ |लेखक= |दिनांक=१९ जून २०२५ |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह|प्रकाशक= |भाषा=हिंदी |अॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> येथे झाला.<ref name="toi">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/who-was-sunjay-kapur-karisma-kapoors-ex-husband-businessman-with-degrees-from-mit-and-harvard-and-polo-enthusiast/articleshow/121814960.cms |title= Who was Sunjay Kapur? Karisma Kapoor’s ex-husband, businessman with degrees from MIT and Harvard, and polo enthusiast |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=टाइम्स ऑफ इंडिया |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.nytimes.com/2025/06/13/business/sunjay-kapur-dead.html |title= Sunjay Kapur, Businessman and Ex-Husband of Bollywood Star, Dies at 53 |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=The New York Times |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कपूर हे उच्चशिक्षित होते. त्यांनी प्रथम देहरादून येथील [[द डून स्कूल]]मधून आणि नंतर मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी लंडनमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि [[मानव संसाधन व्यवस्थापन|एचआरमध्ये]] बीबीए केले. यानंतर त्यांनी एमआयटी आणि [[हार्वर्ड बिझनेस स्कूल]]मधून प्रतिष्ठित कार्यनिष्पादनपरक अभ्यासक्रम (executive courses) पूर्ण केले.<ref name="toi" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.jansatta.com/entertainment/who-was-sunjay-kapoor-knows-karishma-kapoor-ex-husband-married-life-child-business-education-family-tree/4005381/ |title= कौन थे संजय कपूर? जानिए करिश्मा के एक्स हसबैंड की वाइफ और बच्चों के बारे में सबकुछ |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=जनसत्ता |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
कपूर हे ऑटो कंपोनेंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. या कंपनीची स्थापना १९९७ मध्ये त्यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी केली होती, जे भारतातील वाहनांचे सुटेभाग उद्योगातील एक अग्रणी होते. २०१५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर संजयने व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सोना कॉमस्टारचे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. ही कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी सुटे भाग पुरवते.<ref name="forbs">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.forbes.com/profile/sunjay-kapur/ |title=Sunjay Kapur |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=फोर्ब्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
अमेरिकन नागरिकत्व असलेल्या संजय यांनी २०२२ मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (म्हणजेच ₹ १०,३०० कोटी) होती. यातील मोठा वाटा गुरुग्राम येथील मुख्यालय असलेल्या सोना कॉमस्टारकडून येतो. ही कंपनी १२ उत्पादनांची निर्मिती करते. ही कंपनी भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत ५,००० हून अधिक लोकांना रोजगार पुरवते.<ref name="forbs" /><ref name="लाइव्ह मिंट२">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.livemint.com/companies/company-results/trent-investor-meeting-zudio-westside-star-bazaar-growth-target-dmart-max-fashion-reliance-retail-apparel-market-11750318478081.html |title=How much will Karisma Kapoor and Sunjay Kapur's children inherit of billionaire's ₹10,300 crore wealth? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=livemint |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
=== वैवाहिक आयुष्य ===
कपूर यांचे पहिले लग्न दिल्लीतील ''शैली अभिकल्पक'' (फॅशनेबल स्टायलिस्ट) [[नंदिता महतानी]]शी १९९६ मध्ये झाले आणि २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २००३ मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेत्री [[करिश्मा कपूर]]शी लग्न केले. या जोडीला दोन मुले झाली, पैकी २००५ मध्ये मुलगी समायरा आणि २०११ मध्ये मुलगा कियान यांचा जन्म झाला होता. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर संजय आणि करिश्मा अधिकृतपणे २०१६ मध्ये वेगळे झाले. कपूर यांचा तिसरा विवाह [[प्रिया सचदेव]] सोबत २०१७ साली झाला. या जोडप्याला एक मुलगा अजारियस जन्माला आले.<ref name="लाइव्ह मिंट" /><ref name="लाइव्ह मिंट२" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/who-is-sunjay-kapurs-wife-priya-sachdev-socialite-turned-actor-once-shared-screen-with-kareena-kapoor-karisma-kapoor-101749785157528.html |title=Who is Sunjay Kapur's wife Priya Sachdev? Socialite-turned actor once shared screen with Kareena Kapoor |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=हिंदुस्तान टाइम्स |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अॅक्सेसदिनांक=१९ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
== मृत्यू ==
१२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान कोसळून त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ५३ वर्षांचे होते. पोलो खेळत असताना मधमाशी गिळल्याने त्याचा अचानक मृत्यू झाल्याचे टेलिग्राफने वृत्त दिले आहे. एक मधमाशी अनवधानाने त्याच्या तोंडात शिरून चावल्याने त्यांना अॅनाफिलेक्टिक शॉक आला होता.<ref name="लाइव्ह मिंट"/>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Sunjay Kapur|संजय कपूर}}
{{DEFAULTSORT:कपूर, संजय}}
[[वर्ग:भारतीय उद्योगपती]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १९७१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अमेरिकन व्यक्ती]]
l8k3xepld41s6evn1had8ba2swu219z
योगेश (गीतकार)
0
366616
2582025
2581318
2025-06-23T10:21:50Z
Dharmadhyaksha
28394
removed [[Category:इ.स. २०२० मधील मृत्यु]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2582025
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''योगेश गौर''', '''योगेश गौड''' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://huntmylyrics.com/lyricist/yogesh-gaud/|title=Yogesh Gaud – Lyricist – All Songs Lyrics – Videos – Biography}}</ref> ([[१९ मार्च]], [[इ.स. १९४३|१९४३]]:लखनौ, उत्तर प्रदेश, भारत - [[२९ मे]], [[इ.स. २०२०|२०२०]]:[[गोरेगांव]], [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]),<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/lyricist-yogesh-gaur-passes-away-6433187/|title=Lyricist Yogesh passes away|date=30 May 2020}}</ref> हे एक भारतीय लेखक आणि गीतकार होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dnaindia.com/lifestyle/report_the-nawab-of-words_1247081|title=The Nawab of words|date=12 April 2009}}</ref> बॉलीवूडमधील त्यांच्या योगदानासाठी ते ओळखले जात होते, ''[[आनंद (चित्रपट)|आनंद]]'' (१९७१) चित्रपटातील "कहां दूर जब दिन ढल जाये" आणि "जिंदगी कैसी है पहली", तसेच ''[[रजनीगंधा (चित्रपट)|रजनीगंधा]]'' (१९७४) चित्रपटातील "रजनीगंधा फूल तुम्हारा" ही गाणी त्यांनी लिहीली होती.<ref>{{स्रोत बातमी|last=Salam|first=Ziya Us|url=http://www.thehindu.com/life-and-style/metroplus/article3722291.ece|title=Anonymity, a writer's fate|date=3 August 2012|work=The Hindu}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://theprint.in/india/veteran-lyricist-yogesh-who-penned-songs-for-anand-and-rajnigandha-dies-at-77/432078/|title=Veteran lyricist Yogesh, who penned songs for 'Anand' and 'Rajnigandha', dies at 77|date=29 May 2020}}</ref>
==काही प्रसिद्ध गाणी==
* आज कोई नहीं अपना किसे गम ये सुनायें
* ऐ रंगभरी महफिल फ़िर होश में क्या आना
* ओ मेरी प्राण सजनी चंपावती
* ओ शाम आयी रंगों मे रंगी (हिंदी चित्रपटगीत; चित्रपट - जीना यहाँ; गायिका - [[लता मंगेशकर]]; संगीतकार - [[सलिल चौधरी]]);
* कई बार पहले बरसा था ये सावन (हिंदी चित्रपटगीत; चित्रपट - यूँही कभी; गायक/गायिका - उदित नारायण+कविता कृष्णमूर्ती; संगीतकार - निखिल-विनय)
* कईं बार यूंही देखा है
* कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे
* कहीं दूर जब दिन मिल जाएँ
* किसे ख़बर कहाँ डगर जीवन की ले जायें
* कैसे दिन जीवन में आये हुए वो
* कोई रोकोना दीवाने को (चिय्रपट - प्रियतमा; गायक - किशोरकुमार; संगीतकार - राजेश रोशन)
* गाओ मरे मन
* गुज़र जायें दिन दिन दिन
* चलो हँसीन गीत एक बनायें
* चाँद बन के तुम गगन से
* जब भी कहीं कंगना बोले पायल झलक जाये
* जाईये हम से ख़फ़ा हो जाइये
* जानेमन जानेमन तेरे दो नयन
* ज़िंदगी कैसी है ये पहेली
* जीवन है एक सपना
* तुम जो आओ तो प्यार आ जायें
* तेरी आशिकी में हम दिल तो क्या है
* तेरी गलियों में हम आयें
* दिन हैं बहार के फूल चुन ले प्यार के
* न जाने क्यूँ होता है ज़िंदगी के साथ
* न बोले तुम न मैंने कुछ कहा
* निसदिन निसदिन मेरा ज़ुल्मी सजन
* नैन हमारे साँझ सकारे
* प्रेम है पिया मन की मधुर एक भावना
* बडी सूनी सूनी है ज़िंदगी ये ज़िंदगी
* मन करे याद वो दिन, तेरे संग बीते थे जो पल रंगीन (चित्रपट - आखरी बदला. गायक - किशोरकुमार; संगीतकार - सलिल चौधरी)
* माना कि है ज़िंदगी ये सफ़र
* मानो मेरे हँसी सनम तू रश्क-ए-माहताब है (हिंदी चित्रपट - दि ॲडव्हेंचर्स ऑफ राॅबिन हूड; गायक - मोहम्मद रफी; संगीतकार - जी.एस. कोहली)
* मैं कौनसा गीत सुनाऊँ
* मैने कहा, फूलों से से हँसो तो
* यूँही कभी कुछ मिल गया हैं
* ये जबसे हुई जिया की चोरी
* ये दिन क्या आयें लगे फूल हँसने
* रजनीगंधा फूल तुम्हारे
* रात उजियारी दिन अंधेरा है
* रातों के सायें घने जब बोझ दिलपर
* रिमझिम गिरे सावन
* श्याम रंग रंगा रे हर पल मेरा रे
* सौ बार बना कर मालिक ने
* हम तुमको मना रहे हैं
* हमें याद कभी तुम कर लेना
* हाय रे आज की रैना
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारतीय गीतकार]]
[[वर्ग:हिंदी कवी]]
[[वर्ग:इ.स. २०२० मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९४३ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
dbmoytf4wyabclcg4pok2wzv10sn5d9
लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)
0
366645
2581957
2581284
2025-06-23T03:49:34Z
Dharmadhyaksha
28394
2581957
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''लहू के दो रंग''''' हा [[महेश भट्ट]] दिग्दर्शित १९७९ मधील हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात [[विनोद खन्ना]], [[शबाना आझमी]], [[डॅनी डेन्झोंग्पा]], [[हेलन (अभिनेत्री)|हेलन]], [[रणजीत (अभिनेता)|रणजीत]] यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत आणि गीते [[बप्पी लहिरी]] आणि फारुख कैसर यांचे आहेत.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सूरज सनीम यांनी लिहिले होते. याचे चित्रीकरण [[हाँग काँग|हाँगकाँग]] आणि [[भारत|भारतात]] झाले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर "हिट" म्हणून रेटिंग देण्यात आले.<ref name="Boxoffice">{{Cite web |url=http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=185&catName=MTk3OQ== |title=Box Office 1979 |website=[[Box Office India]] |archive-url=https://web.archive.org/web/20131020102901/http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=185&catName=MTk3OQ== |archive-date=20 October 2013 |url-status=dead |access-date=29 Jan 2012}}</ref>
== गीत ==
{| class="wikitable"
!गाणे
! गायक
|-
| "मुस्कुराता हुआ"
| [[किशोर कुमार]]
|-
| "चाहिए थोडा प्यार"
| [[किशोर कुमार]]
|-
| "मस्ती में जो निकली मुंह से ऐसी वैसी बात"
| [[किशोर कुमार]], [[सुलक्षणा पंडित]]
|-
| "माथे की बिंदिया बोले, काहे को गोरी डोले"
| [[मोहम्मद रफी]], [[अनुराधा पौडवाल]]
|-
| "हमसे तुम मिले, तुमसे हम मिले"
| चंद्राणी मुखर्जी, [[डॅनी डेन्झोंग्पा|डॅनी डेन्झोंगपा]]
|-
| "झिद ना करो" (स्त्री)
| [[लता मंगेशकर]]
|-
| "झिद ना करो" (पुरुष)
| [[के.जे. येशुदास|केजे येसुदास]]
|-
|}
== पुरस्कार ==
'''जिंकले'''
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] - [[हेलन (अभिनेत्री)|हेलेन]]
* सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन – मधुकर शिंदे
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील हिंदी चित्रपट]]
50t5b1ligb8yx7i8p7leyvfhfis92fi
2581961
2581957
2025-06-23T04:08:35Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)]] वरुन [[लहू के दो रंग]] ला हलविला
2581957
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''लहू के दो रंग''''' हा [[महेश भट्ट]] दिग्दर्शित १९७९ मधील हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात [[विनोद खन्ना]], [[शबाना आझमी]], [[डॅनी डेन्झोंग्पा]], [[हेलन (अभिनेत्री)|हेलन]], [[रणजीत (अभिनेता)|रणजीत]] यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत आणि गीते [[बप्पी लहिरी]] आणि फारुख कैसर यांचे आहेत.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सूरज सनीम यांनी लिहिले होते. याचे चित्रीकरण [[हाँग काँग|हाँगकाँग]] आणि [[भारत|भारतात]] झाले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर "हिट" म्हणून रेटिंग देण्यात आले.<ref name="Boxoffice">{{Cite web |url=http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=185&catName=MTk3OQ== |title=Box Office 1979 |website=[[Box Office India]] |archive-url=https://web.archive.org/web/20131020102901/http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=185&catName=MTk3OQ== |archive-date=20 October 2013 |url-status=dead |access-date=29 Jan 2012}}</ref>
== गीत ==
{| class="wikitable"
!गाणे
! गायक
|-
| "मुस्कुराता हुआ"
| [[किशोर कुमार]]
|-
| "चाहिए थोडा प्यार"
| [[किशोर कुमार]]
|-
| "मस्ती में जो निकली मुंह से ऐसी वैसी बात"
| [[किशोर कुमार]], [[सुलक्षणा पंडित]]
|-
| "माथे की बिंदिया बोले, काहे को गोरी डोले"
| [[मोहम्मद रफी]], [[अनुराधा पौडवाल]]
|-
| "हमसे तुम मिले, तुमसे हम मिले"
| चंद्राणी मुखर्जी, [[डॅनी डेन्झोंग्पा|डॅनी डेन्झोंगपा]]
|-
| "झिद ना करो" (स्त्री)
| [[लता मंगेशकर]]
|-
| "झिद ना करो" (पुरुष)
| [[के.जे. येशुदास|केजे येसुदास]]
|-
|}
== पुरस्कार ==
'''जिंकले'''
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] - [[हेलन (अभिनेत्री)|हेलेन]]
* सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन – मधुकर शिंदे
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील हिंदी चित्रपट]]
50t5b1ligb8yx7i8p7leyvfhfis92fi
2581997
2581961
2025-06-23T08:00:04Z
Dharmadhyaksha
28394
Dharmadhyaksha ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[लहू के दो रंग]] वरुन [[लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)]] ला हलविला: १९९७ मध्ये पण ह्याच नावाचा चित्रपट आहे
2581957
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''लहू के दो रंग''''' हा [[महेश भट्ट]] दिग्दर्शित १९७९ मधील हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात [[विनोद खन्ना]], [[शबाना आझमी]], [[डॅनी डेन्झोंग्पा]], [[हेलन (अभिनेत्री)|हेलन]], [[रणजीत (अभिनेता)|रणजीत]] यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत आणि गीते [[बप्पी लहिरी]] आणि फारुख कैसर यांचे आहेत.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सूरज सनीम यांनी लिहिले होते. याचे चित्रीकरण [[हाँग काँग|हाँगकाँग]] आणि [[भारत|भारतात]] झाले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर "हिट" म्हणून रेटिंग देण्यात आले.<ref name="Boxoffice">{{Cite web |url=http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=185&catName=MTk3OQ== |title=Box Office 1979 |website=[[Box Office India]] |archive-url=https://web.archive.org/web/20131020102901/http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=185&catName=MTk3OQ== |archive-date=20 October 2013 |url-status=dead |access-date=29 Jan 2012}}</ref>
== गीत ==
{| class="wikitable"
!गाणे
! गायक
|-
| "मुस्कुराता हुआ"
| [[किशोर कुमार]]
|-
| "चाहिए थोडा प्यार"
| [[किशोर कुमार]]
|-
| "मस्ती में जो निकली मुंह से ऐसी वैसी बात"
| [[किशोर कुमार]], [[सुलक्षणा पंडित]]
|-
| "माथे की बिंदिया बोले, काहे को गोरी डोले"
| [[मोहम्मद रफी]], [[अनुराधा पौडवाल]]
|-
| "हमसे तुम मिले, तुमसे हम मिले"
| चंद्राणी मुखर्जी, [[डॅनी डेन्झोंग्पा|डॅनी डेन्झोंगपा]]
|-
| "झिद ना करो" (स्त्री)
| [[लता मंगेशकर]]
|-
| "झिद ना करो" (पुरुष)
| [[के.जे. येशुदास|केजे येसुदास]]
|-
|}
== पुरस्कार ==
'''जिंकले'''
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] - [[हेलन (अभिनेत्री)|हेलेन]]
* सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन – मधुकर शिंदे
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील हिंदी चित्रपट]]
50t5b1ligb8yx7i8p7leyvfhfis92fi
नंदिता महतानी
0
366674
2582061
2581451
2025-06-23T11:04:40Z
संतोष गोरे
135680
2582061
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''नंदिता महतानी''' ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत.
== कारकिर्द ==
महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता [[डिनो मोरिया]] सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/dino-morea-nandita-mahtanis-new-venture-a-social-network-for-the-rich-famous/articleshow/50649182.cms|title=Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous|date=20 January 2016|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref> महतानी या क्रिकेटपटू [[विराट कोहली]]चे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/virat-kohli-easiest-and-inspiring-to-work-with-says-designer-nandita-mahtani-1436985.html|title=Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani|date=19 June 2017|website=News18|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Reddy|first=Sujata|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/elizabeth-hurley-nandita-mahtani-seema-khan-come-together-for-a-fun-evening/articleshow/50715539.cms|title=Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening|date=2016|work=The Economic Times|access-date=2018-03-18}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Alves|first=Glynda|url=https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/designer-nandita-mahtani-offers-a-peek-into-virat-kohlis-wardrobe-says-captain-loves-sunglasses/articleshow/69590856.cms?from=mdr|title=Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses|date=31 May 2019|work=The Economic Times|access-date=20 September 2020}}</ref>
२०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा ''विलासी वस्त्रशैली उत्पादन'' (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून ख्यातनाम व्यक्ती आणि परिकल्पक प्रभावक (फॅशन इन्फ्लुएन्सर) यांच्या पसंतीत आल्याचे दिसू लागले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.an-y1.com/shop/jumpsuits/|title=AN-Y1 Fashion Collection {{!}} Designer Silk Jumpsuits|language=en-GB|access-date=2024-01-23}}</ref>
== वैयक्तिक जीवन ==
महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक [[संजय कपूर (उद्योजक)|संजय कपूर]] यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/entertainment/who-is-nandita-mahtani-vidyut-jammwals-gorgeous-bride-to-be-4954105|title=Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?|date=13 September 2021|website=India.com|access-date=14 September 2021}}</ref> महतानी यांचे बॉलिवूड अभिनेता [[रणबीर कपूर]] आणि [[डिनो मोरिया]] यांच्याशी देखील काहीकाळ स्नेहसंबंध जुळले होते. शिवाय अभिनेता [[विद्युत जामवाल]]शी त्यांची सोयरिक देखील जुळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/photos/entertainment/meet-vidyut-jammwal-s-fianc-e-nandita-mahtani-virat-kohli-s-stylist-and-ranbir-kapoor-s-crush-2393624/she-is-ranbir-kapoor-s-crush-2393625|title=Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!|date=13 September 2021|website=ZeeNews.com|access-date=14 September 2021}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.abplive.com/entertainment/bollywood/karisma-kapoor-ex-husband-first-wife-nandita-mahtani-connection-with-virat-kohli-2961794 |title=करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी लाइव्ह |प्रकाशक= |भाषा=हिंदी |अॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Nandita Mahtani|नंदिता महतानी}}
{{DEFAULTSORT:महतानी, नंदिता}}
[[वर्ग:२१व्या शतकातील भारतीय डिझायनर]]
[[वर्ग:हयात व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय महिला फॅशन डिझायनर्स]]
[[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
l06l2aohwys1kqftpx4s81mv9tcncua
अदी फेरोझशाह मर्झबान
0
366746
2581806
2581649
2025-06-22T13:12:49Z
नरेश सावे
88037
2581806
wikitext
text/x-wiki
'''अदी फेरोझशाह मर्झबान ऊर्फ आदी फिरोजशाह मर्झबान''' हे पारशी रंगभूमीवरील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते.
==बालपण==
अदी ह्यांचा जन्म दिनांक १७ एप्रिल १९१४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे आजोबा फरदुनजी मर्झबान हे [[जाम ए जमशेद]] ह्या वृत्तपत्राचे संस्थापक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण भद्रा न्यू स्कूल मध्ये झाले. इसवी सन १९३३ मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
==तरुणपण==
इसवी सन १९३५ पर्यंत त्यांनी वेस्टर्न इंडिया थिएटर्स मध्ये प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम केले. इसवी सन १९३६ मध्ये जाम ए जमशेद ह्या वृत्तपत्राचे संपादन चालू केले.गप सप ह्या विनोदी मासिकात सुद्धा काम केले.
इसवी सन १९५० च्या दशकाच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी इंग्रजी आणि गुजराती भाषेत नाटके लिहावयास सुरुवात केली.त्यांनी अमेरिकेत जाऊन कँलिफोर्निया येथे पासाडेना प्ले हाऊस मध्ये नाट्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेतले.नंतर ते भारतीय विद्या भवन येथे कलाकेंद्रांत काम करू लागले.इसवी सन १९५४ मध्ये त्यांनी पिरोजा भवन हे पारसी नाटक लिहिले आणि त्याचे दिग्दर्शन सुद्धा केले.ते पियानो, गिटार, क्लरिनेट,कीबोर्ड, युकुले इत्यादी वाद्ये वाजवत असत. ते एक प्रशिक्षित संगीतकार होते.अदी ह्यांना जादू, पाश्चात्य नृत्य येत होते. ते बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग करण्यात निष्णात होते. ते खालील संस्थेत सक्रिय होते.
#एमँच्युअर ड्रामाटिक सर्कल
#थिएटर गृप
#इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन
#द बॉम्बे प्लेअर्स
#द प्लेअर्स गिल्ड
#पारसी आर्ट्स सर्कल
त्यांचा नाट्यक्षेत्रातील खालील व्यक्तींशी संबंध आला.
#विल्यम लिनफोर्ड
#ओवरनाया बुरेखान
#जिमी पोचा
#
==पद्मश्री पुरस्कार==
त्यांनी केलेल्या साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना इसवी सन १९६४ मध्ये [[पद्मश्री]] पुरस्कार मिळाला होता.
इसवी सन १९८७ मध्ये २७ फेब्रुवारी रोजी त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले.
<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,१२ जून २०२५</ref>
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]
[[वर्ग:गुजराती लेखक]]
4kpxsah3yb1j2etjz4fu3g2yx732gaa
2581808
2581806
2025-06-22T13:17:46Z
नरेश सावे
88037
2581808
wikitext
text/x-wiki
'''अदी फेरोझशाह मर्झबान ऊर्फ आदी फिरोजशाह मर्झबान''' हे पारशी रंगभूमीवरील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते.
==बालपण==
अदी ह्यांचा जन्म दिनांक १७ एप्रिल १९१४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे आजोबा फरदुनजी मर्झबान हे [[जाम ए जमशेद]] ह्या वृत्तपत्राचे संस्थापक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण भद्रा न्यू स्कूल मध्ये झाले. इसवी सन १९३३ मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
==तरुणपण==
इसवी सन १९३५ पर्यंत त्यांनी वेस्टर्न इंडिया थिएटर्स मध्ये प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम केले. इसवी सन १९३६ मध्ये जाम ए जमशेद ह्या वृत्तपत्राचे संपादन चालू केले.गप सप ह्या विनोदी मासिकात सुद्धा काम केले.
इसवी सन १९५० च्या दशकाच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी इंग्रजी आणि गुजराती भाषेत नाटके लिहावयास सुरुवात केली.त्यांनी अमेरिकेत जाऊन कँलिफोर्निया येथे पासाडेना प्ले हाऊस मध्ये नाट्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेतले.नंतर ते भारतीय विद्या भवन येथे कलाकेंद्रांत काम करू लागले.इसवी सन १९५४ मध्ये त्यांनी पिरोजा भवन हे पारसी नाटक लिहिले आणि त्याचे दिग्दर्शन सुद्धा केले.ते पियानो, गिटार, क्लरिनेट,कीबोर्ड, युकुले इत्यादी वाद्ये वाजवत असत. ते एक प्रशिक्षित संगीतकार होते.अदी ह्यांना जादू, पाश्चात्य नृत्य येत होते. ते बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग करण्यात निष्णात होते.
==कार्य==
ते खालील संस्थेत सक्रिय होते.
#एमँच्युअर ड्रामाटिक सर्कल
#थिएटर गृप
#इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन
#द बॉम्बे प्लेअर्स
#द प्लेअर्स गिल्ड
#पारसी आर्ट्स सर्कल
त्यांचा नाट्यक्षेत्रातील खालील व्यक्तींशी संबंध आला.
#विल्यम लिनफोर्ड
#ओवरनाया बुरेखान
#जिमी पोचा
#बाची चैना
#होमी नरीएलवाला
#नाजू भाभा
#जहांगीर अंकलेसरिया
#आलू दुबाश
#पिलू सेठना
#कुमी करणी
त्यांनी पारशी (गुजराती) भाषेत शंभराहून अधिक नाटके सादर केली.
==पद्मश्री पुरस्कार==
त्यांनी केलेल्या साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना इसवी सन १९६४ मध्ये [[पद्मश्री]] पुरस्कार मिळाला होता.
इसवी सन १९८७ मध्ये २७ फेब्रुवारी रोजी त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले.
<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,१२ जून २०२५</ref>
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]
[[वर्ग:गुजराती लेखक]]
cy9fhkiqtfu119caujxmmkjwfpu12bi
2581809
2581808
2025-06-22T13:34:06Z
नरेश सावे
88037
/* कार्य */
2581809
wikitext
text/x-wiki
'''अदी फेरोझशाह मर्झबान ऊर्फ आदी फिरोजशाह मर्झबान''' हे पारशी रंगभूमीवरील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते.
==बालपण==
अदी ह्यांचा जन्म दिनांक १७ एप्रिल १९१४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे आजोबा फरदुनजी मर्झबान हे [[जाम ए जमशेद]] ह्या वृत्तपत्राचे संस्थापक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण भद्रा न्यू स्कूल मध्ये झाले. इसवी सन १९३३ मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
==तरुणपण==
इसवी सन १९३५ पर्यंत त्यांनी वेस्टर्न इंडिया थिएटर्स मध्ये प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम केले. इसवी सन १९३६ मध्ये जाम ए जमशेद ह्या वृत्तपत्राचे संपादन चालू केले.गप सप ह्या विनोदी मासिकात सुद्धा काम केले.
इसवी सन १९५० च्या दशकाच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी इंग्रजी आणि गुजराती भाषेत नाटके लिहावयास सुरुवात केली.त्यांनी अमेरिकेत जाऊन कँलिफोर्निया येथे पासाडेना प्ले हाऊस मध्ये नाट्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेतले.नंतर ते भारतीय विद्या भवन येथे कलाकेंद्रांत काम करू लागले.इसवी सन १९५४ मध्ये त्यांनी पिरोजा भवन हे पारसी नाटक लिहिले आणि त्याचे दिग्दर्शन सुद्धा केले.ते पियानो, गिटार, क्लरिनेट,कीबोर्ड, युकुले इत्यादी वाद्ये वाजवत असत. ते एक प्रशिक्षित संगीतकार होते.अदी ह्यांना जादू, पाश्चात्य नृत्य येत होते. ते बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग करण्यात निष्णात होते.
==कार्य==
ते खालील संस्थेत सक्रिय होते.
#एमँच्युअर ड्रामाटिक सर्कल
#थिएटर गृप
#इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन
#द बॉम्बे प्लेअर्स
#द प्लेअर्स गिल्ड
#पारसी आर्ट्स सर्कल
त्यांचा नाट्यक्षेत्रातील खालील व्यक्तींशी संबंध आला.
#विल्यम लिनफोर्ड
#ओवरनाया बुरेखान
#जिमी पोचा
#बाची चैना
#होमी नरीएलवाला
#नाजू भाभा
#जहांगीर अंकलेसरिया
#आलू दुबाश
#पिलू सेठना
#कुमी करणी
त्यांनी पारशी (गुजराती) भाषेत शंभराहून अधिक नाटके सादर केली.
त्यांनी खालील दूरदर्शन कार्यक्रम लिहिले.
#आवो मारी साथे
#व्हाट इज द गुड वर्ड?
त्यांनी आकाशवाणी वर 'बुद्धी धनशाक मंडळ' या श्रुती मालिकेसाठी ५००० पटकथा लिहिल्या.
त्यांनी खालील चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या.
#ऑन विंग्ज ऑफ फायर
#कार्निवल क्वीन
खालील रंगकर्मी त्यांच्या तालमीत घडले.
#बरजोर पटेल
#रुबी पटेल
#होमी तवाडिया
#फिरोज अन्तिया
#होसी वासुनिया
त्यांनी केलेली खालील नाटके यशस्वी झाली.
#अर्धी राते आफत
#काका थया वांका
#बेहरामनी सासू
#मोटा दिलना बावा
#चार्लीज आंट
#एन इंस्पेक्टर कॉल्स
#अह ! नॉर्मन
#कातरीयुं गेप ([[प्रहसन]])
==पद्मश्री पुरस्कार==
त्यांनी केलेल्या साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना इसवी सन १९६४ मध्ये [[पद्मश्री]] पुरस्कार मिळाला होता.
इसवी सन १९८७ मध्ये २७ फेब्रुवारी रोजी त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले.
<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,१२ जून २०२५</ref>
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]
[[वर्ग:गुजराती लेखक]]
3z5b3vtq905ayx59uisyl70l68znmsm
2581810
2581809
2025-06-22T13:41:08Z
नरेश सावे
88037
2581810
wikitext
text/x-wiki
'''अदी फेरोझशाह मर्झबान ऊर्फ आदी फिरोजशाह मर्झबान''' हे पारशी रंगभूमीवरील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते.मुंबई येथील बँलार्ड इस्टेट भागात रामजी कमाणी मार्ग ते शहीद भगतसिंग मार्गाला [[अदी मर्झबान]] पथ असे नाव दिलेले आहे.
==बालपण==
अदी ह्यांचा जन्म दिनांक १७ एप्रिल १९१४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे आजोबा फरदुनजी मर्झबान हे [[जाम ए जमशेद]] ह्या वृत्तपत्राचे संस्थापक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण भद्रा न्यू स्कूल मध्ये झाले. इसवी सन १९३३ मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
==तरुणपण==
इसवी सन १९३५ पर्यंत त्यांनी वेस्टर्न इंडिया थिएटर्स मध्ये प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम केले. इसवी सन १९३६ मध्ये जाम ए जमशेद ह्या वृत्तपत्राचे संपादन चालू केले.गप सप ह्या विनोदी मासिकात सुद्धा काम केले.
इसवी सन १९५० च्या दशकाच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी इंग्रजी आणि गुजराती भाषेत नाटके लिहावयास सुरुवात केली.त्यांनी अमेरिकेत जाऊन कँलिफोर्निया येथे पासाडेना प्ले हाऊस मध्ये नाट्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेतले.नंतर ते भारतीय विद्या भवन येथे कलाकेंद्रांत काम करू लागले.इसवी सन १९५४ मध्ये त्यांनी पिरोजा भवन हे पारसी नाटक लिहिले आणि त्याचे दिग्दर्शन सुद्धा केले.ते पियानो, गिटार, क्लरिनेट,कीबोर्ड, युकुले इत्यादी वाद्ये वाजवत असत. ते एक प्रशिक्षित संगीतकार होते.अदी ह्यांना जादू, पाश्चात्य नृत्य येत होते. ते बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग करण्यात निष्णात होते.
==कार्य==
ते खालील संस्थेत सक्रिय होते.
#एमँच्युअर ड्रामाटिक सर्कल
#थिएटर गृप
#इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन
#द बॉम्बे प्लेअर्स
#द प्लेअर्स गिल्ड
#पारसी आर्ट्स सर्कल
त्यांचा नाट्यक्षेत्रातील खालील व्यक्तींशी संबंध आला.
#विल्यम लिनफोर्ड
#ओवरनाया बुरेखान
#जिमी पोचा
#बाची चैना
#होमी नरीएलवाला
#नाजू भाभा
#जहांगीर अंकलेसरिया
#आलू दुबाश
#पिलू सेठना
#कुमी करणी
त्यांनी पारशी (गुजराती) भाषेत शंभराहून अधिक नाटके सादर केली.
त्यांनी खालील दूरदर्शन कार्यक्रम लिहिले.
#आवो मारी साथे
#व्हाट इज द गुड वर्ड?
त्यांनी आकाशवाणी वर 'बुद्धी धनशाक मंडळ' या श्रुती मालिकेसाठी ५००० पटकथा लिहिल्या.
त्यांनी खालील चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या.
#ऑन विंग्ज ऑफ फायर
#कार्निवल क्वीन
खालील रंगकर्मी त्यांच्या तालमीत घडले.
#बरजोर पटेल
#रुबी पटेल
#होमी तवाडिया
#फिरोज अन्तिया
#होसी वासुनिया
त्यांनी केलेली खालील नाटके यशस्वी झाली.
#अर्धी राते आफत
#काका थया वांका
#बेहरामनी सासू
#मोटा दिलना बावा
#चार्लीज आंट
#एन इंस्पेक्टर कॉल्स
#अह ! नॉर्मन
#कातरीयुं गेप ([[प्रहसन]])
==पद्मश्री पुरस्कार==
त्यांनी केलेल्या साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना इसवी सन १९६४ मध्ये [[पद्मश्री]] पुरस्कार मिळाला होता.
इसवी सन १९८७ मध्ये २७ फेब्रुवारी रोजी त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले.
<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,१२ जून २०२५</ref>
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]
[[वर्ग:गुजराती लेखक]]
ecmj7exoudxgpg9ehezkz6hewq03q7e
सदस्य चर्चा:Guddudon1083
3
366760
2581799
2025-06-22T12:56:20Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2581799
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Guddudon1083}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १८:२६, २२ जून २०२५ (IST)
p0w02b7ekx57xilcz2bp28fgmkzohhi
ई.स.पू. ५६३
0
366762
2581828
2025-06-22T14:40:25Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ५६३]] कडे पुनर्निर्देशित
2581828
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ५६३]]
sn9fssrbg2wg48l3zgtbxxcrqg7onq0
ई.स.पू. ६०५
0
366763
2581829
2025-06-22T14:40:41Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६०५]] कडे पुनर्निर्देशित
2581829
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६०५]]
nxc57trnxrefqc5uol5xbm3xxolaxaj
ई.स.पू. ६०६
0
366764
2581830
2025-06-22T14:40:55Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६०६]] कडे पुनर्निर्देशित
2581830
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६०६]]
kawxzqu0fbj5zv0c0myjm8zxqrc7qso
ई.स.पू. ६०९
0
366765
2581831
2025-06-22T14:41:07Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६०९]] कडे पुनर्निर्देशित
2581831
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६०९]]
brzmd29wclkjs344r5hfbo6zr3lkm2g
ई.स.पू. ६१४
0
366766
2581832
2025-06-22T14:41:22Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६१४]] कडे पुनर्निर्देशित
2581832
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६१४]]
8uvg7vnteez8n11xwg3vfbi0z7plvis
ई.स.पू. ६१६
0
366767
2581833
2025-06-22T14:41:32Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६१६]] कडे पुनर्निर्देशित
2581833
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६१६]]
6i2du4djjbx9ycct6khaabbvqzdkzms
ई.स.पू. ६२६
0
366768
2581834
2025-06-22T14:41:50Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६२६]] कडे पुनर्निर्देशित
2581834
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६२६]]
1bklxyus2lg47uihuqecqbgjgjddtvz
ई.स.पू. ६३७
0
366769
2581835
2025-06-22T14:42:05Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६३७]] कडे पुनर्निर्देशित
2581835
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६३७]]
009xdx5yzlx97lh84v12gal23s109wf
ई.स.पू. ६४०
0
366770
2581836
2025-06-22T14:42:21Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६४०]] कडे पुनर्निर्देशित
2581836
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६४०]]
1v2xbly1932mltpfd57134mbm8vy692
ई.स.पू. ६५१
0
366771
2581837
2025-06-22T14:42:35Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६५१]] कडे पुनर्निर्देशित
2581837
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६५१]]
jmqyes5x63s0epm258yl19ic5sfkd5t
ई.स.पू. ६६०
0
366772
2581838
2025-06-22T14:42:52Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६६०]] कडे पुनर्निर्देशित
2581838
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६६०]]
bsehj0hb8v9zm6vufdmiw4hrzve1ovy
ई.स.पू. ६६८
0
366773
2581839
2025-06-22T14:43:06Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६६८]] कडे पुनर्निर्देशित
2581839
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६६८]]
s850gp1aam8a9gqqn7cug90iukfzlv1
ई.स.पू. ६७१
0
366774
2581840
2025-06-22T14:43:22Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६७१]] कडे पुनर्निर्देशित
2581840
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६७१]]
7j6atdvzsdk99cz5ek8tkqozt1wzexl
ई.स.पू. ६७५
0
366775
2581841
2025-06-22T14:43:34Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६७५]] कडे पुनर्निर्देशित
2581841
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६७५]]
221iib97rqya5aijazaia8j5jwaq4ho
ई.स.पू. ६८२
0
366776
2581842
2025-06-22T14:43:48Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ६८२]] कडे पुनर्निर्देशित
2581842
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ६८२]]
tj1ega2cuzoei767jx0cxujzh27j6f2
ई.स.पू. ४६५
0
366777
2581843
2025-06-22T14:44:47Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ४६५]] कडे पुनर्निर्देशित
2581843
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ४६५]]
9653qqimv1a2b6w2moqfy84fiz91536
ई.स.पू. ४८३
0
366778
2581844
2025-06-22T14:45:01Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ४८३]] कडे पुनर्निर्देशित
2581844
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ४८३]]
gtgxtzuy7ztsqnvu90d6k83j3fsl9y6
ई.स.पू. ४९०
0
366779
2581845
2025-06-22T14:45:16Z
Khirid Harshad
138639
[[इ.स.पू. ४९०]] कडे पुनर्निर्देशित
2581845
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ४९०]]
nfu2ag0nsjbp0njn9o4uzctdsb3rycx
सदस्य चर्चा:सचिन रमेश पंडित
3
366780
2581866
2025-06-22T18:19:38Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2581866
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=सचिन रमेश पंडित}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) २३:४९, २२ जून २०२५ (IST)
mre124eueiycefo1y9a08868f5p2fuw
आनंद नगर (मुंबई) मेट्रो स्थानक
0
366781
2581885
2025-06-23T01:17:28Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = आनंद नगर | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उं...
2581885
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = आनंद नगर
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र =
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = २ एप्रिल २०२२
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=कांदरपाडा|next=दहिसर (पूर्व)}}
}}
'''आनंद नगर''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
t88fn9pok5txkccjc9ltomyjjpi2dtz
कांदरपाडा मेट्रो स्थानक
0
366782
2581886
2025-06-23T01:18:51Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = कांदरपाडा | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Kandarpada metro station.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश...
2581886
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = कांदरपाडा
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र = Kandarpada metro station.jpg
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = २ एप्रिल २०२२
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=मंडपेश्वर|next=आनंद नगर (मुंबई)}}
}}
'''कांदरपाडा''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
af1mogbmjurfuoj6rtmq5mfoqs6ktui
मंडपेश्वर मेट्रो स्थानक
0
366783
2581887
2025-06-23T01:19:42Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = मंडपेश्वर | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उ...
2581887
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = मंडपेश्वर
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र =
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = २ एप्रिल २०२२
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=एकसर|next=कांदरपाडा}}
}}
'''मंडपेश्वर''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
e12638d04whv1scv5tompz2bba9byf4
एकसर मेट्रो स्थानक
0
366784
2581888
2025-06-23T01:20:36Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = एकसर | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची...
2581888
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = एकसर
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र =
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = २ एप्रिल २०२२
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=बोरीवली (पश्चिम)|next=मंडपेश्वर}}
}}
'''एकसर''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
t1mbo0lb59rojmnqxxfrlq51dlciy84
बोरीवली (पश्चिम) मेट्रो स्थानक
0
366785
2581889
2025-06-23T01:21:40Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = बोरीवली (पश्चिम) | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Borivali (west) metro station.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता =...
2581889
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = बोरीवली (पश्चिम)
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र = Borivali (west) metro station.jpg
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = २ एप्रिल २०२२
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=शिंपोली|next=एकसर}}
}}
'''बोरीवली (पश्चिम)''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
arhiules2r11xccrvejroikm2pvf29u
शिंपोली मेट्रो स्थानक
0
366786
2581890
2025-06-23T01:22:46Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = शिंपोली | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Shimpoli (Pahadi Eksar) metro station Gate A2.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | द...
2581890
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = शिंपोली
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र = Shimpoli (Pahadi Eksar) metro station Gate A2.jpg
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = २ एप्रिल २०२२
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=कांदिवली (पश्चिम)|next=बोरीवली (पश्चिम)}}
}}
'''शिंपोली''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
6zs7qs7j9z3p282s228k6pl2ra876dd
कांदिवली (पश्चिम) मेट्रो स्थानक
0
366787
2581891
2025-06-23T01:23:51Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = कांदिवली (पश्चिम) | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Kandivali (West) metro station signboard.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता...
2581891
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = कांदिवली (पश्चिम)
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र = Kandivali (West) metro station signboard.jpg
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = २ एप्रिल २०२२
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=डहाणूकरवाडी|next=शिंपोली}}
}}
'''कांदिवली (पश्चिम)''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
nzqhy0p8ee8564wcs5kzweufblwcey7
डहाणूकरवाडी मेट्रो स्थानक
0
366788
2581892
2025-06-23T01:24:55Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = डहाणूकरवाडी | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]]...
2581892
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = डहाणूकरवाडी
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र =
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = २ एप्रिल २०२२
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=वळनई-मीठ चौकी|next=कांदिवली (पश्चिम)}}
}}
'''डहाणूकरवाडी''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
nnw1z8bixm8jo4yux4d2ihx0yb4ovy6
वळनई-मीठ चौकी मेट्रो स्थानक
0
366789
2581894
2025-06-23T01:26:09Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = वळनई-मीठ चौकी | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Valnai-Meeth Chowky Metro Station (Mumbai) - Signage.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता...
2581894
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = वळनई-मीठ चौकी
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र = Valnai-Meeth Chowky Metro Station (Mumbai) - Signage.jpg
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = २ एप्रिल २०२२
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=मालाड (पश्चिम)|next=डहाणूकरवाडी}}
}}
'''वळनई-मीठ चौकी''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
7gw1t3vr6xsd6jypgg3e3o20n6kxgx7
2581895
2581894
2025-06-23T01:26:49Z
116.50.84.112
2581895
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = वळनई-मीठ चौकी
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र = Valnai-Meeth Chowky Metro Station (Mumbai) - Signage.jpg
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = १९ जानेवारी २०२३
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=मालाड (पश्चिम)|next=डहाणूकरवाडी}}
}}
'''वळनई-मीठ चौकी''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन १९ जानेवारी २०२३ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
6620f52dggb3ss43u35aa7ds8zxoncd
मालाड (पश्चिम) मेट्रो स्थानक
0
366790
2581897
2025-06-23T01:28:30Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = मालाड (पश्चिम) | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Malad (West) metro station.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | दे...
2581897
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = मालाड (पश्चिम)
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र = Malad (West) metro station.jpg
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = १९ जानेवारी २०२३
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=लोअर मालाड|next=वळनई-मीठ चौकी}}
}}
'''मालाड (पश्चिम)''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन १९ जानेवारी २०२३ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
mqlii3kf10q4al86mlctw8gktuddcht
लोअर मालाड मेट्रो स्थानक
0
366791
2581899
2025-06-23T01:29:24Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = लोअर मालाड | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] |...
2581899
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = लोअर मालाड
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र =
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = १९ जानेवारी २०२३
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=बांगूर नगर|next=मालाड (पश्चिम)}}
}}
'''लोअर मालाड''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन १९ जानेवारी २०२३ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
qc1ymt6hfexigl9kdidd10stlhdsjuv
बांगूर नगर मेट्रो स्थानक
0
366792
2581900
2025-06-23T01:30:29Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = बांगूर नगर | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = Bangur Nagar metro station.jpg | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश...
2581900
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = बांगूर नगर
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र = Bangur Nagar metro station.jpg
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = १९ जानेवारी २०२३
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=गोरेगाव (पश्चिम)|next=लोअर मालाड}}
}}
'''बांगूर नगर''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन १९ जानेवारी २०२३ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
ra7x1gz4uxim3qn0dcme6u5p7q9c7rr
गोरेगाव (पश्चिम) मेट्रो स्थानक
0
366793
2581901
2025-06-23T01:32:50Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = गोरेगाव (पश्चिम) | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = भ...
2581901
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = गोरेगाव (पश्चिम)
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र =
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = १९ जानेवारी २०२३
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=ओशिवरा|next=बांगूर नगर}}
}}
'''गोरेगाव (पश्चिम)''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन १९ जानेवारी २०२३ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
1aggk7mozxhm2mvg0amw5la02upn8ig
ओशिवरा मेट्रो स्थानक
0
366794
2581902
2025-06-23T01:33:39Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = ओशिवरा | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] | उंची...
2581902
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = ओशिवरा
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र =
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = १९ जानेवारी २०२३
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=लोअर ओशिवरा|next=गोरेगाव (पश्चिम)}}
}}
'''ओशिवरा''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन १९ जानेवारी २०२३ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
bqfnbswyq7jtlwfuufdnfzfwdyxxeov
लोअर ओशिवरा मेट्रो स्थानक
0
366795
2581903
2025-06-23T01:34:25Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = लोअर ओशिवरा | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = [[भारत]] |...
2581903
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = लोअर ओशिवरा
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र =
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = १९ जानेवारी २०२३
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=अंधेरी (पश्चिम)|next=ओशिवरा}}
}}
'''लोअर ओशिवरा''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन १९ जानेवारी २०२३ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
izid9li0uck217xxm6flxxtk0dqdh8i
अंधेरी (पश्चिम) मेट्रो स्थानक
0
366796
2581904
2025-06-23T01:35:19Z
116.50.84.112
नवीन पान: {{रेल्वे स्थानक | नाव = अंधेरी (पश्चिम) | स्थानिकनाव = | स्थानिकभाषा = | प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक | चित्र = | चित्ररुंदी = | चित्रवर्णन = | पत्ता = | देश = भा...
2581904
wikitext
text/x-wiki
{{रेल्वे स्थानक
| नाव = अंधेरी (पश्चिम)
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| प्रकार = [[मुंबई मेट्रो]] स्थानक
| चित्र =
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन =
| पत्ता =
| देश = [[भारत]]
| उंची =
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = २
| खोली =
| फलाटमजले =
| मार्गिका = [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]]
| वाहनतळ =
| सायकलस्टँड =
| उद्घाटन = १९ जानेवारी २०२३
| बंद =
| पुनर्बांधणी =
| विद्युतीकरण =
| संकेत =
| मालकी =
| चालक =
| विभाग =
| आधीचेनाव =
| प्रवासीसंख्या =
| प्रवासीकालखंड =
| प्रवासीसंख्याटक्केफरक =
| services = {{s-rail|title=मुंबई मेट्रो}}
{{s-line|system=मुंबई मेट्रो|line=2 |previous=|next=लोअर ओशिवरा}}
}}
'''अंधेरी (पश्चिम)''' हे [[मुंबई मेट्रो]]च्या [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन १९ जानेवारी २०२३ रोजी झाले.
{{मुंबई मेट्रो}}
[[वर्ग:पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो) स्थानके]]
dt9imaldpq6kny9ve5jjrtdioyaylhw
थॉमस हिस्लॉप
0
366797
2581907
2025-06-23T01:53:31Z
अभय नातू
206
"[[:en:Special:Redirect/revision/1240150082|Sir Thomas Hislop, 1st Baronet]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2581907
wikitext
text/x-wiki
'''सर थॉमस हिस्लॉप, पहिला बॅरोनेट''' ([[५ जुलै]], [[इ.स. १७६४|१७६४]] – [[३ मे]], [[इ.स. १८४३|१८४३]]) हे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचे एक वरिष्ठ [[ब्रिटिश आर्मी|ब्रिटिश सैन्य]] अधिकारी होते. यांनी ब्रिटिश वसाहतींमधील लष्करी मोहिमांमध्ये भाग घेतला होता. हिस्लॉपने १७९६ ते १८१० दरम्यान [[वेस्ट इंडीझ|वेस्ट इंडिजमध्ये]] आणि त्यानंतर [[भारत|भारतात]] लढाया केल्या. [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धादरम्यान]] वरिष्ठ सेनापती असलेल्या हिस्लॉपच्या कामगिरीचे कौतुक झाले असले तरी [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] सैन्याविरुद्ध त्यांनी अनेक अत्याचार गेले. तलनार येथील ३०० युद्धबंदींना ठार मारल्याबद्दल त्यांच्यावर ब्रिटिश संसदेत टीका झाली. हिस्लॉपने अनेक गुंतवणुकींमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा घालवला. विशेषतः अमेरिकेत अनेक ठिकाणी त्यांनी अशा तोट्यातील गुंतवणूक केली होती.
[[वर्ग:इ.स. १८४३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १७६४ मधील जन्म]]
[[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध]]
[[वर्ग:ब्रिटिश सैन्याधिकारी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
77wrraecvpujkmftb9jkqreglkec3hy
2581908
2581907
2025-06-23T01:53:32Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — शहराचे अचूक नाव ([[सदस्य:KiranBOT II/typos#शहराचे अचूक नाव|अधिक माहिती]])
2581908
wikitext
text/x-wiki
'''सर थॉमस हिस्लॉप, पहिला बॅरोनेट''' ([[५ जुलै]], [[इ.स. १७६४|१७६४]] – [[३ मे]], [[इ.स. १८४३|१८४३]]) हे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचे एक वरिष्ठ [[ब्रिटिश आर्मी|ब्रिटिश सैन्य]] अधिकारी होते. यांनी ब्रिटिश वसाहतींमधील लष्करी मोहिमांमध्ये भाग घेतला होता. हिस्लॉपने १७९६ ते १८१० दरम्यान [[वेस्ट इंडीज|वेस्ट इंडीजमध्ये]] आणि त्यानंतर [[भारत|भारतात]] लढाया केल्या. [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धादरम्यान]] वरिष्ठ सेनापती असलेल्या हिस्लॉपच्या कामगिरीचे कौतुक झाले असले तरी [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] सैन्याविरुद्ध त्यांनी अनेक अत्याचार गेले. तलनार येथील ३०० युद्धबंदींना ठार मारल्याबद्दल त्यांच्यावर ब्रिटिश संसदेत टीका झाली. हिस्लॉपने अनेक गुंतवणुकींमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा घालवला. विशेषतः अमेरिकेत अनेक ठिकाणी त्यांनी अशा तोट्यातील गुंतवणूक केली होती.
[[वर्ग:इ.स. १८४३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १७६४ मधील जन्म]]
[[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध]]
[[वर्ग:ब्रिटिश सैन्याधिकारी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
c135av3hajwtemwpyrw94w22xzsrfdj
2581909
2581908
2025-06-23T01:54:33Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[सर थॉमस हिस्लॉप, पहिला बॅरोनेट]] वरुन [[थॉमस हिस्लॉप]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
2581908
wikitext
text/x-wiki
'''सर थॉमस हिस्लॉप, पहिला बॅरोनेट''' ([[५ जुलै]], [[इ.स. १७६४|१७६४]] – [[३ मे]], [[इ.स. १८४३|१८४३]]) हे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचे एक वरिष्ठ [[ब्रिटिश आर्मी|ब्रिटिश सैन्य]] अधिकारी होते. यांनी ब्रिटिश वसाहतींमधील लष्करी मोहिमांमध्ये भाग घेतला होता. हिस्लॉपने १७९६ ते १८१० दरम्यान [[वेस्ट इंडीज|वेस्ट इंडीजमध्ये]] आणि त्यानंतर [[भारत|भारतात]] लढाया केल्या. [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धादरम्यान]] वरिष्ठ सेनापती असलेल्या हिस्लॉपच्या कामगिरीचे कौतुक झाले असले तरी [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] सैन्याविरुद्ध त्यांनी अनेक अत्याचार गेले. तलनार येथील ३०० युद्धबंदींना ठार मारल्याबद्दल त्यांच्यावर ब्रिटिश संसदेत टीका झाली. हिस्लॉपने अनेक गुंतवणुकींमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा घालवला. विशेषतः अमेरिकेत अनेक ठिकाणी त्यांनी अशा तोट्यातील गुंतवणूक केली होती.
[[वर्ग:इ.स. १८४३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १७६४ मधील जन्म]]
[[वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध]]
[[वर्ग:ब्रिटिश सैन्याधिकारी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
c135av3hajwtemwpyrw94w22xzsrfdj
सर थॉमस हिस्लॉप, पहिला बॅरोनेट
0
366798
2581910
2025-06-23T01:54:33Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[सर थॉमस हिस्लॉप, पहिला बॅरोनेट]] वरुन [[थॉमस हिस्लॉप]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
2581910
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[थॉमस हिस्लॉप]]
5c24d27oh1vkyw1jzzwzlj185dh6zyt
५ एस (पद्धत)
0
366799
2581920
2025-06-23T02:32:53Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[५ एस (पद्धत)]] वरुन [[मसूदा:५ एस (पद्धत)]] ला हलविला
2581920
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मसूदा:५ एस (पद्धत)]]
s1ux7yp5z0dbxv23y1f48ydzoldcj9n
चर्चा:५ एस (पद्धत)
1
366800
2581922
2025-06-23T02:32:53Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:५ एस (पद्धत)]] वरुन [[मसूदा चर्चा:५ एस (पद्धत)]] ला हलविला
2581922
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मसूदा चर्चा:५ एस (पद्धत)]]
kkemvyvx909nlbqiam1jh255uh3wkcb
वरदा गोडबोले
0
366801
2581924
2025-06-23T02:33:32Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[वरदा गोडबोले]] वरुन [[मसूदा:वरदा गोडबोले]] ला हलविला
2581924
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मसूदा:वरदा गोडबोले]]
dnt1cixd48nf5kruizrcxt77252v0ra
फसीउद्दिन कैसर काझी
0
366802
2581926
2025-06-23T02:35:38Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[फसीउद्दिन कैसर काझी]] वरुन [[मसूदा:फसीउद्दिन कैसर काझी]] ला हलविला
2581926
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मसूदा:फसीउद्दिन कैसर काझी]]
3b1muzfc54mmblx8bb53jtwrumtbary
चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)
0
366803
2581931
2025-06-23T02:44:13Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)]] वरुन [[मसूदा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)]] ला हलविला
2581931
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मसूदा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)]]
n9brklqdckfrg4ek20xa9eaakz912z6
चर्चा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)
1
366804
2581933
2025-06-23T02:44:13Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)]] वरुन [[मसूदा चर्चा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)]] ला हलविला
2581933
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मसूदा चर्चा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)]]
9xf2l2b2rsitb9ct1xldmdkip9jgwdd
अँथोनी लान्सेलॉट ड्यास
0
366805
2581935
2025-06-23T02:47:06Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[अँथोनी लान्सेलॉट ड्यास]] वरुन [[मसूदा:अँथोनी लान्सेलॉट डायस]] ला हलविला: शुद्धलेखन
2581935
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मसूदा:अँथोनी लान्सेलॉट डायस]]
a0vi41gp8at635xfs9cf2xlye4i1vaw
मांसभक्षक प्राणी
0
366806
2581938
2025-06-23T02:59:31Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[मांसभक्षक प्राणी]] वरुन [[मसूदा:मांसभक्षक प्राणी]] ला हलविला
2581938
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मसूदा:मांसभक्षक प्राणी]]
077h2oy02os5zmutj0bl917jf8ppzlx
आनंदनगर मेट्रो स्थानक
0
366807
2581940
2025-06-23T03:11:58Z
Khirid Harshad
138639
[[आनंद नगर (मुंबई) मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581940
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[आनंद नगर (मुंबई) मेट्रो स्थानक]]
emusrmynkn7ek29qn2xidpc1m4otuh9
वळनई मेट्रो स्थानक
0
366808
2581941
2025-06-23T03:12:36Z
Khirid Harshad
138639
[[वळनई-मीठ चौकी मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581941
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वळनई-मीठ चौकी मेट्रो स्थानक]]
dxzf5wge14j51em3xx8vf85g04iboqq
आयसी कॉलनी मेट्रो स्थानक
0
366809
2581942
2025-06-23T03:12:59Z
Khirid Harshad
138639
[[मंडपेश्वर मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581942
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मंडपेश्वर मेट्रो स्थानक]]
c9p914x5oo4984zevmcnxx8vy8q38cl
पहाडी एकसर मेट्रो स्थानक
0
366810
2581943
2025-06-23T03:14:00Z
Khirid Harshad
138639
[[शिंपोली मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581943
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[शिंपोली मेट्रो स्थानक]]
qoaefdlzo23tdrgu5ed1p4tdvv5p5ev
पहाडी गोरेगाव मेट्रो स्थानक
0
366811
2581945
2025-06-23T03:15:00Z
Khirid Harshad
138639
[[बांगूर नगर मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581945
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बांगूर नगर मेट्रो स्थानक]]
7f9h9fi96p0eurnez4v3dn61col447l
बांगुरनगर मेट्रो स्थानक
0
366812
2581946
2025-06-23T03:15:24Z
Khirid Harshad
138639
[[बांगूर नगर मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581946
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बांगूर नगर मेट्रो स्थानक]]
7f9h9fi96p0eurnez4v3dn61col447l
भाषेमध्ये करिअर
0
366813
2581948
2025-06-23T03:15:35Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[भाषेमध्ये करिअर]] वरुन [[मसूदा:भाषेमध्ये करिअर]] ला हलविला
2581948
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मसूदा:भाषेमध्ये करिअर]]
1jgauklmpatkpu15auho8bupxy8c3x1
गोरेगांव पश्चिम मेट्रो स्थानक
0
366814
2581949
2025-06-23T03:15:55Z
Khirid Harshad
138639
[[गोरेगाव (पश्चिम) मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581949
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[गोरेगाव (पश्चिम) मेट्रो स्थानक]]
rtttz389lkohmxokce76pvs0wn52u31
अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानक
0
366815
2581950
2025-06-23T03:17:42Z
Khirid Harshad
138639
[[अंधेरी (पश्चिम) मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581950
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[अंधेरी (पश्चिम) मेट्रो स्थानक]]
jtnqpnlrn9o4iwieh1h0fzpeprwa1ud
मालाड पश्चिम मेट्रो स्थानक
0
366816
2581951
2025-06-23T03:18:01Z
Khirid Harshad
138639
[[मालाड (पश्चिम) मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581951
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मालाड (पश्चिम) मेट्रो स्थानक]]
tjkruf3zaykub9f68fgz7uhikxvpo8e
कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानक
0
366817
2581952
2025-06-23T03:18:21Z
Khirid Harshad
138639
[[कांदिवली (पश्चिम) मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581952
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[कांदिवली (पश्चिम) मेट्रो स्थानक]]
2ys1l8lupre71lp8tbxfz47qy4ymqv9
बोरिवली पश्चिम मेट्रो स्थानक
0
366818
2581953
2025-06-23T03:18:41Z
Khirid Harshad
138639
[[बोरीवली (पश्चिम) मेट्रो स्थानक]] कडे पुनर्निर्देशित
2581953
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बोरीवली (पश्चिम) मेट्रो स्थानक]]
kdsouvf8ofv9qufyn0a4s88takqwnrr
शिक्षणाचा हक्क
0
366819
2581955
2025-06-23T03:19:02Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[शिक्षणाचा हक्क]] वरुन [[मसूदा:शिक्षणाचा हक्क]] ला हलविला
2581955
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मसूदा:शिक्षणाचा हक्क]]
icisbzwybq80tj7vhwjk4vp99q4s0sa
जनम (१९८५ चित्रपट)
0
366820
2581958
2025-06-23T04:00:27Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1287257543|Janam (1985 film)]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2581958
wikitext
text/x-wiki
'''''जनम''''' हा १९८५ चा भारतीय टेलिव्हिजन चित्रपट आहे जो [[महेश भट्ट]] यांनी दिग्दर्शित आणि लिहिलेला आहे. भट्ट यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बनवलेल्या आत्मचरित्रात्मक चित्रपटांपैकी हा एक होता. चित्रपटाचा तेलगूमध्ये ''आकाशसमंथा'' या नावाने रिमेक करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.idlebrain.com/celeb/interview/radhakrishna-chinababu-a-aa.html|title=Interview with S Radha Krishna (China Babu) about A..Aa - Telugu cinema actor|website=www.idlebrain.com|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20160606154200/http://www.idlebrain.com/celeb/interview/radhakrishna-chinababu-a-aa.html|archive-date=6 June 2016|access-date=28 June 2019}}</ref> या चित्रपटाचा प्रीमियर ४ डिसेंबर १९८५ रोजी [[डीडी नॅशनल|डीडी नॅशनलवर]] झाला होता.<ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/india/when-the-news-on-dd-was-deferred-due-to-a-mahesh-bhatt-film-661338.html|title=When the news on DD was deferred due to a Mahesh Bhatt film|date=12 January 2014|website=News18|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20210520165354/https://www.news18.com/news/india/when-the-news-on-dd-was-deferred-due-to-a-mahesh-bhatt-film-661338.html|archive-date=20 May 2021|access-date=28 August 2024}}</ref> ही कथा राहुलची आहे, जो एक नवोदित चित्रपट निर्माता आहे, जो चित्रपट उद्योगात आपले नशीब आजमावत आहे.
== कलाकार ==
* कुमार गौरव - राहुल देसाई <ref name="auto">{{Cite magazine|date=January 4, 2014|title=Mahesh Bhatt's autobiographical film Janam to premier on television|url=https://www.indiatoday.in/magazine/eyecatchers/story/19850915-mahesh-bhatts-autobiographical-film-janam-to-premier-on-television-801955-2014-01-04|magazine=India Today|archive-url=https://web.archive.org/web/20240828141748/https://www.indiatoday.in/magazine/eyecatchers/story/19850915-mahesh-bhatts-autobiographical-film-janam-to-premier-on-television-801955-2014-01-03|archive-date=28 August 2024}}</ref>
* [[अनुपम खेर]] <ref name="auto" /> - वीरेंद्र देसाई
* [[शेरनाज पटेल]] <ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/india/when-the-news-on-dd-was-deferred-due-to-a-mahesh-bhatt-film-661338.html|title=When the news on DD was deferred due to a Mahesh Bhatt film|date=12 January 2014|website=News18|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20210520165354/https://www.news18.com/news/india/when-the-news-on-dd-was-deferred-due-to-a-mahesh-bhatt-film-661338.html|archive-date=20 May 2021|access-date=28 August 2024}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[https://www.news18.com/news/india/when-the-news-on-dd-was-deferred-due-to-a-mahesh-bhatt-film-661338.html "When the news on DD was deferred due to a Mahesh Bhatt film"]. </cite></ref> - रोहिणी राहुल देसाई
* किट्टू गिडवानी
* [[अनिता कंवर]] - नलिनी
* [[आकाश खुराणा]] - असगर अली
* मदन जैन - विलास देसाई
== पुरस्कार ==
'''नामांकित'''
* [[फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक]] - [[महेश भट्ट]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता]] - कुमार गौरव
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता]] - [[अनुपम खेर]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] - [[अनिता कंवर]]
* सर्वोत्कृष्ट कथा - महेश भट्ट
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८५ मधील हिंदी चित्रपट]]
[[वर्ग:दूरदर्शन]]
ahy8cxz3snqqku3edtclc1of299fpn2
2581959
2581958
2025-06-23T04:01:16Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2581959
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''जनम''''' हा १९८५ चा भारतीय टेलिव्हिजन चित्रपट आहे जो [[महेश भट्ट]] यांनी दिग्दर्शित आणि लिहिलेला आहे. भट्ट यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बनवलेल्या आत्मचरित्रात्मक चित्रपटांपैकी हा एक होता. चित्रपटाचा तेलगूमध्ये ''आकाशसमंथा'' या नावाने रिमेक करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.idlebrain.com/celeb/interview/radhakrishna-chinababu-a-aa.html|title=Interview with S Radha Krishna (China Babu) about A..Aa - Telugu cinema actor|website=www.idlebrain.com|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20160606154200/http://www.idlebrain.com/celeb/interview/radhakrishna-chinababu-a-aa.html|archive-date=6 June 2016|access-date=28 June 2019}}</ref> या चित्रपटाचा प्रीमियर ४ डिसेंबर १९८५ रोजी [[डीडी नॅशनल|डीडी नॅशनलवर]] झाला होता.<ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/india/when-the-news-on-dd-was-deferred-due-to-a-mahesh-bhatt-film-661338.html|title=When the news on DD was deferred due to a Mahesh Bhatt film|date=12 January 2014|website=News18|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20210520165354/https://www.news18.com/news/india/when-the-news-on-dd-was-deferred-due-to-a-mahesh-bhatt-film-661338.html|archive-date=20 May 2021|access-date=28 August 2024}}</ref> ही कथा राहुलची आहे, जो एक नवोदित चित्रपट निर्माता आहे, जो चित्रपट उद्योगात आपले नशीब आजमावत आहे.
== कलाकार ==
* [[कुमार गौरव]] - राहुल देसाई <ref name="auto">{{Cite magazine|date=January 4, 2014|title=Mahesh Bhatt's autobiographical film Janam to premier on television|url=https://www.indiatoday.in/magazine/eyecatchers/story/19850915-mahesh-bhatts-autobiographical-film-janam-to-premier-on-television-801955-2014-01-04|magazine=India Today|archive-url=https://web.archive.org/web/20240828141748/https://www.indiatoday.in/magazine/eyecatchers/story/19850915-mahesh-bhatts-autobiographical-film-janam-to-premier-on-television-801955-2014-01-03|archive-date=28 August 2024}}</ref>
* [[अनुपम खेर]] <ref name="auto" /> - वीरेंद्र देसाई
* [[शेरनाज पटेल]] <ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/india/when-the-news-on-dd-was-deferred-due-to-a-mahesh-bhatt-film-661338.html|title=When the news on DD was deferred due to a Mahesh Bhatt film|date=12 January 2014|website=News18|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20210520165354/https://www.news18.com/news/india/when-the-news-on-dd-was-deferred-due-to-a-mahesh-bhatt-film-661338.html|archive-date=20 May 2021|access-date=28 August 2024}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[https://www.news18.com/news/india/when-the-news-on-dd-was-deferred-due-to-a-mahesh-bhatt-film-661338.html "When the news on DD was deferred due to a Mahesh Bhatt film"]. </cite></ref> - रोहिणी राहुल देसाई
* [[किट्टू गिडवानी]]
* [[अनिता कंवर]] - नलिनी
* [[आकाश खुराणा]] - असगर अली
* मदन जैन - विलास देसाई
== पुरस्कार ==
;नामांकन
* [[फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक]] - [[महेश भट्ट]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता]] - कुमार गौरव
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता]] - [[अनुपम खेर]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] - [[अनिता कंवर]]
* सर्वोत्कृष्ट कथा - महेश भट्ट
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८५ मधील हिंदी चित्रपट]]
[[वर्ग:दूरदर्शन]]
cc0nir55f6qksocipehfjcsmz3bc7d8
कुमार गौरव
0
366821
2581960
2025-06-23T04:07:52Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1291515787|Kumar Gaurav]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2581960
wikitext
text/x-wiki
'''कुमार गौरव''' (जन्म: '''मनोज तुली'''; ११ जुलै १९५६) हा एक भारतीय उद्योगपती आणि [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटसृष्टीत]] काम करणारा माजी अभिनेता आहे. हा अभिनेता [[राजेंद्र कुमार]] यांचा मुलगा आहे.<ref name="RahejaKothari1996">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=HixlAAAAMAAJ|title=The hundred luminaries of Hindi cinema|last=Dinesh Raheja|last2=Jitendra Kothari|publisher=India Book House Publishers|year=1996|isbn=978-81-7508-007-2|pages=70|author-link=Dinesh Raheja|access-date=12 January 2013|archive-url=https://web.archive.org/web/20130608182118/http://books.google.com/books?id=HixlAAAAMAAJ|archive-date=8 June 2013}}</ref> गौरवने ''लव्ह स्टोरी'', ''तेरी कसम'', ''स्टार'', ''नाम'' आणि ''[[काँटे|कांटे]]'' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
== वैयक्तिक जीवन ==
कुमार गौरव यांचा जन्म मनोज तुली <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cinemaazi.com/people/kumar-gaurav|title=Kumar Gaurav|website=Cinemaazi}}</ref> असा झाला आणि तो [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] बहल कुटुंबातील अभिनेता [[राजेंद्र कुमार]] आणि शुक्ला यांचा मुलगा आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशातील [[शिमला]] येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
१९८४ मध्ये, त्यांनी [[संजय दत्त|संजय दत्तची]] बहीण आणि [[सुनील दत्त]] आणि [[नर्गीस दत्त|नर्गिस]] यांची मुलगी नम्रता दत्त (जन्म १९६२) हिच्याशी लग्न केले.<ref name="sis6" /><ref name="sis8">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.spotboye.com/bollywood/news/sanjay-dutt-s-niece-siya-gets-engaged-wedding-in-december/5d2206c25fd43e548cc7a6c6|title=Sanjay Dutt's Niece Siya Gets Engaged; Wedding In December|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190709133108/https://www.spotboye.com/bollywood/news/sanjay-dutt-s-niece-siya-gets-engaged-wedding-in-december/5d2206c25fd43e548cc7a6c6|archive-date=9 July 2019|access-date=8 July 2020}}</ref><ref name="sis10">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmfare.com/interviews/its-a-curse-to-be-a-celebrity-namrata-dutt-3165.html|title=It's a curse to be a celebrity – Namrata Dutt|date=16 May 2013|archive-url=https://web.archive.org/web/20170726174716/http://www.filmfare.com/interviews/its-a-curse-to-be-a-celebrity-namrata-dutt-3165.html|archive-date=26 July 2017}}</ref> त्यांना दोन मुली आहेत, साची कुमार जिचे लग्न निर्माता [[कमाल अमरोही|कमल अमरोही]] यांचा नातू बिलाल अमरोही यांच्याशी झाले आहे आणि सिया कुमार ज्याचे लग्न आदित्य यांच्याशी झाले आहे.<ref name="sis6">[https://www.hindustantimes.com/bollywood/sanjay-dutt-s-niece-siya-gets-married-entire-family-comes-together-for-iconic-photos-see-pics-inside/story-lJtFWgAGrrBZDHPO2B8oPJ.html Sanjay Dutt’s niece Siya gets married, entire family comes together for iconic photos] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20200606213344/https://www.hindustantimes.com/bollywood/sanjay-dutt-s-niece-siya-gets-married-entire-family-comes-together-for-iconic-photos-see-pics-inside/story-lJtFWgAGrrBZDHPO2B8oPJ.html}}, Hindustan Times, 22 December 2019.</ref>
दिग्दर्शक रमेश बहल आणि श्याम बहल हे त्यांचे मामा आहे.<ref name="sis2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.freepressjournal.in/entertainment/bollywoods-forgotten-stars-8-interesting-facts-about-boogie-woogies-judge-ravi-behl|title=Bollywood's Forgotten Stars: 8 Interesting facts about Boogie Woogie's judge – Ravi Behl|date=17 June 2018|archive-url=https://web.archive.org/web/20200710191845/https://www.freepressjournal.in/entertainment/bollywoods-forgotten-stars-8-interesting-facts-about-boogie-woogies-judge-ravi-behl|archive-date=10 July 2020}}</ref> त्याच्या चुलत भावांमध्ये रवी बहल आणि गीता बहल तसेच रमेशचा मुलगा गोल्डी बहल यांचा समावेश आहे.<ref name="sis2" />
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९५६ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
5zbpkohp9bo6k34m5bt0av4sqpp9dza
2581964
2581960
2025-06-23T04:19:46Z
Dharmadhyaksha
28394
2581964
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''कुमार गौरव''' (जन्म: '''मनोज तुली'''; ११ जुलै १९५६) हा एक भारतीय उद्योगपती आणि [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटसृष्टीत]] काम करणारा माजी अभिनेता आहे. हा अभिनेता [[राजेंद्र कुमार]] यांचा मुलगा आहे.<ref name="RahejaKothari1996">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=HixlAAAAMAAJ|title=The hundred luminaries of Hindi cinema|last=Dinesh Raheja|last2=Jitendra Kothari|publisher=India Book House Publishers|year=1996|isbn=978-81-7508-007-2|pages=70|author-link=Dinesh Raheja|access-date=12 January 2013|archive-url=https://web.archive.org/web/20130608182118/http://books.google.com/books?id=HixlAAAAMAAJ|archive-date=8 June 2013}}</ref> गौरवने ''[[लव्ह स्टोरी (१९८१ चित्रपट)|लव्ह स्टोरी]]'', ''[[तेरी कसम]]'', ''स्टार'', ''[[नाम (१९८६ चित्रपट)|नाम]]'' आणि ''[[काँटे]]'' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
== वैयक्तिक जीवन ==
कुमार गौरव यांचा जन्म मनोज तुली <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cinemaazi.com/people/kumar-gaurav|title=Kumar Gaurav|website=Cinemaazi}}</ref> असा झाला आणि तो [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] बहल कुटुंबातील अभिनेता [[राजेंद्र कुमार]] आणि शुक्ला यांचा मुलगा आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशातील [[शिमला]] येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
१९८४ मध्ये, त्यांनी [[संजय दत्त|संजय दत्तची]] बहीण आणि [[सुनील दत्त]] आणि [[नर्गीस दत्त|नर्गिस]] यांची मुलगी नम्रता दत्त (जन्म १९६२) हिच्याशी लग्न केले.<ref name="sis6" /><ref name="sis8">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.spotboye.com/bollywood/news/sanjay-dutt-s-niece-siya-gets-engaged-wedding-in-december/5d2206c25fd43e548cc7a6c6|title=Sanjay Dutt's Niece Siya Gets Engaged; Wedding In December|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190709133108/https://www.spotboye.com/bollywood/news/sanjay-dutt-s-niece-siya-gets-engaged-wedding-in-december/5d2206c25fd43e548cc7a6c6|archive-date=9 July 2019|access-date=8 July 2020}}</ref><ref name="sis10">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmfare.com/interviews/its-a-curse-to-be-a-celebrity-namrata-dutt-3165.html|title=It's a curse to be a celebrity – Namrata Dutt|date=16 May 2013|archive-url=https://web.archive.org/web/20170726174716/http://www.filmfare.com/interviews/its-a-curse-to-be-a-celebrity-namrata-dutt-3165.html|archive-date=26 July 2017}}</ref> त्यांना दोन मुली आहेत, साची कुमार जिचे लग्न निर्माता [[कमाल अमरोही|कमल अमरोही]] यांचा नातू बिलाल अमरोही यांच्याशी झाले आहे आणि सिया कुमार ज्याचे लग्न आदित्य यांच्याशी झाले आहे.<ref name="sis6">[https://www.hindustantimes.com/bollywood/sanjay-dutt-s-niece-siya-gets-married-entire-family-comes-together-for-iconic-photos-see-pics-inside/story-lJtFWgAGrrBZDHPO2B8oPJ.html Sanjay Dutt’s niece Siya gets married, entire family comes together for iconic photos] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20200606213344/https://www.hindustantimes.com/bollywood/sanjay-dutt-s-niece-siya-gets-married-entire-family-comes-together-for-iconic-photos-see-pics-inside/story-lJtFWgAGrrBZDHPO2B8oPJ.html}}, Hindustan Times, 22 December 2019.</ref>
दिग्दर्शक रमेश बहल आणि श्याम बहल हे त्यांचे मामा आहे.<ref name="sis2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.freepressjournal.in/entertainment/bollywoods-forgotten-stars-8-interesting-facts-about-boogie-woogies-judge-ravi-behl|title=Bollywood's Forgotten Stars: 8 Interesting facts about Boogie Woogie's judge – Ravi Behl|date=17 June 2018|archive-url=https://web.archive.org/web/20200710191845/https://www.freepressjournal.in/entertainment/bollywoods-forgotten-stars-8-interesting-facts-about-boogie-woogies-judge-ravi-behl|archive-date=10 July 2020}}</ref> त्याच्या चुलत भावांमध्ये रवी बहल आणि गीता बहल तसेच रमेशचा मुलगा गोल्डी बहल यांचा समावेश आहे.<ref name="sis2" />
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९५६ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
a3go8jgdjw4kuu1ktz6wt2mqiafuxz8
2581996
2581964
2025-06-23T07:55:40Z
Dharmadhyaksha
28394
2581996
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''कुमार गौरव''' (जन्म: '''मनोज तुली'''; ११ जुलै १९५६) हा एक भारतीय उद्योगपती आणि [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटसृष्टीत]] काम करणारा माजी अभिनेता आहे. हा अभिनेता [[राजेंद्र कुमार]] यांचा मुलगा आहे.<ref name="RahejaKothari1996">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=HixlAAAAMAAJ|title=The hundred luminaries of Hindi cinema|last=Dinesh Raheja|last2=Jitendra Kothari|publisher=India Book House Publishers|year=1996|isbn=978-81-7508-007-2|pages=70|author-link=Dinesh Raheja|access-date=12 January 2013|archive-url=https://web.archive.org/web/20130608182118/http://books.google.com/books?id=HixlAAAAMAAJ|archive-date=8 June 2013}}</ref> गौरवने ''[[लव्ह स्टोरी (१९८१ चित्रपट)|लव्ह स्टोरी]]'', ''[[तेरी कसम]]'', ''[[स्टार (१९८२ चित्रपट)|स्टार]]'', ''[[नाम (१९८६ चित्रपट)|नाम]]'' आणि ''[[काँटे]]'' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
== वैयक्तिक जीवन ==
कुमार गौरव यांचा जन्म मनोज तुली <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cinemaazi.com/people/kumar-gaurav|title=Kumar Gaurav|website=Cinemaazi}}</ref> असा झाला आणि तो [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] बहल कुटुंबातील अभिनेता [[राजेंद्र कुमार]] आणि शुक्ला यांचा मुलगा आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशातील [[शिमला]] येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
१९८४ मध्ये, त्यांनी [[संजय दत्त|संजय दत्तची]] बहीण आणि [[सुनील दत्त]] आणि [[नर्गीस दत्त|नर्गिस]] यांची मुलगी नम्रता दत्त (जन्म १९६२) हिच्याशी लग्न केले.<ref name="sis6" /><ref name="sis8">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.spotboye.com/bollywood/news/sanjay-dutt-s-niece-siya-gets-engaged-wedding-in-december/5d2206c25fd43e548cc7a6c6|title=Sanjay Dutt's Niece Siya Gets Engaged; Wedding In December|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190709133108/https://www.spotboye.com/bollywood/news/sanjay-dutt-s-niece-siya-gets-engaged-wedding-in-december/5d2206c25fd43e548cc7a6c6|archive-date=9 July 2019|access-date=8 July 2020}}</ref><ref name="sis10">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmfare.com/interviews/its-a-curse-to-be-a-celebrity-namrata-dutt-3165.html|title=It's a curse to be a celebrity – Namrata Dutt|date=16 May 2013|archive-url=https://web.archive.org/web/20170726174716/http://www.filmfare.com/interviews/its-a-curse-to-be-a-celebrity-namrata-dutt-3165.html|archive-date=26 July 2017}}</ref> त्यांना दोन मुली आहेत, साची कुमार जिचे लग्न निर्माता [[कमाल अमरोही|कमल अमरोही]] यांचा नातू बिलाल अमरोही यांच्याशी झाले आहे आणि सिया कुमार ज्याचे लग्न आदित्य यांच्याशी झाले आहे.<ref name="sis6">[https://www.hindustantimes.com/bollywood/sanjay-dutt-s-niece-siya-gets-married-entire-family-comes-together-for-iconic-photos-see-pics-inside/story-lJtFWgAGrrBZDHPO2B8oPJ.html Sanjay Dutt’s niece Siya gets married, entire family comes together for iconic photos] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20200606213344/https://www.hindustantimes.com/bollywood/sanjay-dutt-s-niece-siya-gets-married-entire-family-comes-together-for-iconic-photos-see-pics-inside/story-lJtFWgAGrrBZDHPO2B8oPJ.html}}, Hindustan Times, 22 December 2019.</ref>
दिग्दर्शक रमेश बहल आणि श्याम बहल हे त्यांचे मामा आहे.<ref name="sis2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.freepressjournal.in/entertainment/bollywoods-forgotten-stars-8-interesting-facts-about-boogie-woogies-judge-ravi-behl|title=Bollywood's Forgotten Stars: 8 Interesting facts about Boogie Woogie's judge – Ravi Behl|date=17 June 2018|archive-url=https://web.archive.org/web/20200710191845/https://www.freepressjournal.in/entertainment/bollywoods-forgotten-stars-8-interesting-facts-about-boogie-woogies-judge-ravi-behl|archive-date=10 July 2020}}</ref> त्याच्या चुलत भावांमध्ये रवी बहल आणि गीता बहल तसेच रमेशचा मुलगा गोल्डी बहल यांचा समावेश आहे.<ref name="sis2" />
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९५६ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
t2s8z4y0u19wg5pa30nd5kxnrr67l9b
लव्ह स्टोरी (१९८१ चित्रपट)
0
366823
2581971
2025-06-23T04:47:17Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1284684666|Love Story (1981 film)]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2581971
wikitext
text/x-wiki
'''''लव्ह स्टोरी''''' हा १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला राहुल रवैल दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटात [[कुमार गौरव]] आणि [[विजयता पंडित]] दोघेही चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/sanjay-dutt-shed-his-blood-for-kumar-gaurav-mahesh-bhatt-naam-movie-8012091/|title=When Sanjay Dutt had said he can 'shed blood' for Kumar Gaurav: 'Love him immensely'|date=2022-07-11|website=The Indian Express|language=en|access-date=2022-11-14}}</ref> [[राजेंद्र कुमार]], [[विद्या सिन्हा]], [[डॅनी डेन्झोंग्पा]], [[अमजद खान]] आणि [[अरुणा इराणी]] हे सहाय्यक भूमिकेत दिसतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cinestaan.com/articles/2021/feb/27/28914/40-years-of-love-story-1981-the-flash-in-the-pan-stardom-of-kumar-gaurav|title=40 years of Love Story (1981): The flash-in-the-pan stardom of Kumar Gaurav|last=Kahlon|first=Sukhpreet|website=Cinestaan|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20210228054116/https://www.cinestaan.com/articles/2021/feb/27/28914/40-years-of-love-story-1981-the-flash-in-the-pan-stardom-of-kumar-gaurav|archive-date=28 February 2021}}</ref>
बॉक्स ऑफिस इंडियाने तोह्या चित्रपटाला ''ब्लॉकबस्टर'' म्हणून घोषित केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://boxofficeindia.com/showProd.php?itemCat=187&catName=MTk4MQ==|title=Boxofficeindia.com|date=22 September 2012|archive-url=https://web.archive.org/web/20120922024540/http://boxofficeindia.com/showProd.php?itemCat=187&catName=MTk4MQ==|archive-date=22 September 2012|access-date=17 November 2021}}</ref>
== गीत ==
[[आनंद बक्षी]] यांनी लिहिलेल्या या गाण्यांना [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]] यांनी संगीत दिले होते.
कुमार गौरवसाठी अमित कुमार यांनी गायन सादर केले.
{| class="wikitable"
!गाणे
! गायक
|-
| "कैसा तेरा प्यार, कैसा गुस्सा है तेरा, तौबा सनम"
| [[लता मंगेशकर]], अमित कुमार
|-
| "देखो मैं देखा है ये एक सपना"
| लता मंगेशकर, अमित कुमार
|-
| "तेरी याद आ रही है" (डुएट)
| लता मंगेशकर, अमित कुमार
|-
| "तेरी याद आ रही है" (सोलो)
| अमित कुमार
|-
| "ये लडकी जरा सी दिवानी लगती है"
| [[आशा भोसले]], अमित कुमार
|-
| "क्या गजब करते हो जी"
| आशा भोसले
|}
== पुरस्कार ==
'''जिंकले'''
* [[फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक]] - अमित कुमार (तेरी याद आ रही है) साठी
'''नामांकित'''
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता]] - [[अमजद खान]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक]] - [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार|सर्वोत्कृष्ट गीतकार]] - [[आनंद बक्षी]], "तेरी याद आ रही है"
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील हिंदी चित्रपट]]
izpxcsr4vgdmyx42ywdwjzt66xow58k
2581972
2581971
2025-06-23T04:48:06Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2581972
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''लव्ह स्टोरी''''' हा १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला राहुल रवैल दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटात [[कुमार गौरव]] आणि [[विजयता पंडित]] दोघेही चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/sanjay-dutt-shed-his-blood-for-kumar-gaurav-mahesh-bhatt-naam-movie-8012091/|title=When Sanjay Dutt had said he can 'shed blood' for Kumar Gaurav: 'Love him immensely'|date=2022-07-11|website=The Indian Express|language=en|access-date=2022-11-14}}</ref> [[राजेंद्र कुमार]], [[विद्या सिन्हा]], [[डॅनी डेन्झोंग्पा]], [[अमजद खान]] आणि [[अरुणा इराणी]] हे सहाय्यक भूमिकेत दिसतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cinestaan.com/articles/2021/feb/27/28914/40-years-of-love-story-1981-the-flash-in-the-pan-stardom-of-kumar-gaurav|title=40 years of Love Story (1981): The flash-in-the-pan stardom of Kumar Gaurav|last=Kahlon|first=Sukhpreet|website=Cinestaan|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20210228054116/https://www.cinestaan.com/articles/2021/feb/27/28914/40-years-of-love-story-1981-the-flash-in-the-pan-stardom-of-kumar-gaurav|archive-date=28 February 2021}}</ref>
बॉक्स ऑफिस इंडियाने तोह्या चित्रपटाला ''ब्लॉकबस्टर'' म्हणून घोषित केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://boxofficeindia.com/showProd.php?itemCat=187&catName=MTk4MQ==|title=Boxofficeindia.com|date=22 September 2012|archive-url=https://web.archive.org/web/20120922024540/http://boxofficeindia.com/showProd.php?itemCat=187&catName=MTk4MQ==|archive-date=22 September 2012|access-date=17 November 2021}}</ref>
== गीत ==
[[आनंद बक्षी]] यांनी लिहिलेल्या या गाण्यांना [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]] यांनी संगीत दिले होते. कुमार गौरवसाठी [[अमित कुमार]] यांनी गायन सादर केले.
{| class="wikitable"
!गाणे
! गायक
|-
| "कैसा तेरा प्यार, कैसा गुस्सा है तेरा, तौबा सनम"
| [[लता मंगेशकर]], अमित कुमार
|-
| "देखो मैं देखा है ये एक सपना"
| लता मंगेशकर, अमित कुमार
|-
| "तेरी याद आ रही है" (डुएट)
| लता मंगेशकर, अमित कुमार
|-
| "तेरी याद आ रही है" (सोलो)
| अमित कुमार
|-
| "ये लडकी जरा सी दिवानी लगती है"
| [[आशा भोसले]], अमित कुमार
|-
| "क्या गजब करते हो जी"
| आशा भोसले
|}
== पुरस्कार ==
'''जिंकले'''
* [[फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक]] - [[अमित कुमार]] ("तेरी याद आ रही है") साठी
'''नामांकित'''
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता]] - [[अमजद खान]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक]] - [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार|सर्वोत्कृष्ट गीतकार]] - [[आनंद बक्षी]], "तेरी याद आ रही है"
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील हिंदी चित्रपट]]
b08ioel2dz50acgxemsjqdklrsf8630
नाम (१९८६ चित्रपट)
0
366824
2581973
2025-06-23T04:58:49Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1288894624|Naam (1986 film)]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2581973
wikitext
text/x-wiki
'''''नाम''''' हा १९८६ चा [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात [[नूतन]], [[कुमार गौरव]], [[संजय दत्त]], [[पूनम ढिल्लन]], [[अमृता सिंग]] आणि [[परेश रावळ|परेश रावल]] यांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट एक मोठे व्यावसायिक यश होते आणि [[महेश भट्ट]], [[परेश रावळ|परेश रावल]] आणि [[संजय दत्त]] यांच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानला जातो.<ref>{{स्रोत बातमी|last=Srivastava|first=Priyanka|url=http://indiatoday.intoday.in/story/sanjay-dutt-1993-mumbai-blasts-naam-khalnayak-tada/1/258889.html|title=Darker shade of celluloid: Sanjay Dutt's films have echoed dark patches of his life|date=22 March 2013|work=[[India Today]]|access-date=25 May 2017}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/sanjay-dutt-shed-his-blood-for-kumar-gaurav-mahesh-bhatt-naam-movie-8012091/|title=When Sanjay Dutt had said he can 'shed blood' for Kumar Gaurav: 'Love him immensely'|date=2022-07-11|website=The Indian Express|language=en|access-date=2023-02-15}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/naam-the-film-kumar-gaurav-made-for-buddy-sanjay-dutt/articleshow/44956266.cms|title=Naam: The film Kumar Gaurav made for buddy Sanjay Dutt|work=The Times of India|issn=0971-8257|access-date=2023-02-15}}</ref> या चित्रपटातील "चिट्ठी आयी है" हे गाणे बीबीसी रेडिओने सहस्राब्दीतील जगभरातील १०० गाण्यांपैकी एक म्हणून निवडले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://lehren.com/entertainment/bollywood/when-pankaj-udhas-initially-refused-to-sing-chitthi-aayi-hai-sanjay-dutt-film-naam/125730/|title=When Pankaj Udhas Initially Refused To Sing 'Chitthi Aayi Hai' For Sanjay Dutt's Film 'Naam'|last=Saini|first=Kanika|date=2022-05-17|website=Latest Bollywood & Hollywood Entertainment, News, Celebrity Gossip, Lifestyle, Originals, Regional & COVID Updates {{!}} Lehren|language=en-US|access-date=2023-02-15}}</ref>
संगीत, कथा आणि दत्त यांच्या अभिनयासाठी ''नाम'' चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि तो १९८६ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक आणि सुपरहिट ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/mahesh-bhatt-reveals-dilip-kumar-refused-sanjay-dutts-role-in-naam-during-money-negotiation-9525156/|title=Sanjay Dutt had a hunger to prove himself in Naam: Mahesh Bhatt|date=22 August 2024}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bobbytalkscinema.com/bobbytalk/adminpanel/imagetemp/TG-Classifications-1986-1.jpg|title=Trade Guide Classification (1986)}}</ref> ''[[अर्थ (चित्रपट)|अर्थ]]'' (१९८२) आणि ''[[सारांश (चित्रपट)|सारांश]]'' (१९८४) सारख्या कला-गृह चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर भट्ट यांचा हा पहिलाच खऱ्या अर्थाने व्यावसायिक चित्रपट होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.pinkvilla.com/entertainment/news/375474/exclusive-sanjay-dutt-and-alia-bhatt-are-not-coming-together-naam-sequel|title=EXCLUSIVE: Sanjay Dutt and Alia Bhatt are NOT coming together for Naam sequel, confirms Mahesh Bhatt|date=31 March 2017|website=PINKVILLA|language=en|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20230109141743/https://www.pinkvilla.com/entertainment/news/375474/exclusive-sanjay-dutt-and-alia-bhatt-are-not-coming-together-naam-sequel|archive-date=9 January 2023|access-date=6 May 2022}}</ref>
== गीत ==
या चित्रपटाचे गीत [[लक्ष्मीकांत-प्यारेलाल]] यांनी संगीतबद्ध केले होते, तर [[आनंद बक्षी]] यांनी गीते लिहिली होती. <ref name="TheHindu">{{स्रोत बातमी|last=Narendra Kusnur|url=https://www.thehindu.com/entertainment/movies/nagme-kisse-baatein-yaadein-a-peek-into-anand-bakshis-life-and-lyrics/article34605876.ece|title=Nagme, Kisse, Baatein, Yaadein..{{endash}} A peek into the illustrious career of Anand Bakshi|date=20 May 2021|work=The Hindu newspaper|access-date=7 June 2024|archive-url=https://web.archive.org/web/20220830045429/https://www.thehindu.com/entertainment/movies/nagme-kisse-baatein-yaadein-a-peek-into-anand-bakshis-life-and-lyrics/article34605876.ece|archive-date=30 August 2022|url-status=dead}}</ref>
{| class="wikitable" style="font-size:95%;"
!गाणे
! गायक
! संदर्भ
|-
| "वेरिया वे किया क्या कसूर मैंने"
| [[लता मंगेशकर]]
| <ref name=":0">{{Citation|accessdate=2023-02-15}}</ref>
|-
| "चिठ्ठी आयी है, आयी है, चिठ्ठी आयी है"
| [[पंकज उधास]]
| <ref name=":0" />
|-
| "तू कल चला जायेगा" (युगल)
| मनहर उधास, मोहम्मद अझीझ
| <ref name=":0" />
|-
| "तू कल चला जायेगा" (सोलो)
| मोहम्मद अझीझ
| <ref name=":0" />
|-
| "अमीरों की शाम गरीबों के नाम"
| मोहम्मद अझीझ
| <ref name=":0" />
|-
| "तेरे दिल की तू जाने"
| [[कविता कृष्णमूर्ती]]
| <ref name=":0" />
|-
|}
== संदर्भ ==
<references />
[[वर्ग:भारतीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट]]
[[वर्ग:भारतीय ॲक्शन ड्रामा चित्रपट]]
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील हिंदी चित्रपट]]
m0ee4kkn2tyze2zlox0ihbv3brlb7ic
2581974
2581973
2025-06-23T04:59:18Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2581974
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''नाम''''' हा १९८६ चा [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात [[नूतन]], [[कुमार गौरव]], [[संजय दत्त]], [[पूनम ढिल्लन]], [[अमृता सिंग]] आणि [[परेश रावळ|परेश रावल]] यांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट एक मोठे व्यावसायिक यश होते आणि [[महेश भट्ट]], [[परेश रावळ|परेश रावल]] आणि [[संजय दत्त]] यांच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानला जातो.<ref>{{स्रोत बातमी|last=Srivastava|first=Priyanka|url=http://indiatoday.intoday.in/story/sanjay-dutt-1993-mumbai-blasts-naam-khalnayak-tada/1/258889.html|title=Darker shade of celluloid: Sanjay Dutt's films have echoed dark patches of his life|date=22 March 2013|work=[[India Today]]|access-date=25 May 2017}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/sanjay-dutt-shed-his-blood-for-kumar-gaurav-mahesh-bhatt-naam-movie-8012091/|title=When Sanjay Dutt had said he can 'shed blood' for Kumar Gaurav: 'Love him immensely'|date=2022-07-11|website=The Indian Express|language=en|access-date=2023-02-15}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/naam-the-film-kumar-gaurav-made-for-buddy-sanjay-dutt/articleshow/44956266.cms|title=Naam: The film Kumar Gaurav made for buddy Sanjay Dutt|work=The Times of India|issn=0971-8257|access-date=2023-02-15}}</ref> या चित्रपटातील "चिट्ठी आयी है" हे गाणे बीबीसी रेडिओने सहस्राब्दीतील जगभरातील १०० गाण्यांपैकी एक म्हणून निवडले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://lehren.com/entertainment/bollywood/when-pankaj-udhas-initially-refused-to-sing-chitthi-aayi-hai-sanjay-dutt-film-naam/125730/|title=When Pankaj Udhas Initially Refused To Sing 'Chitthi Aayi Hai' For Sanjay Dutt's Film 'Naam'|last=Saini|first=Kanika|date=2022-05-17|website=Latest Bollywood & Hollywood Entertainment, News, Celebrity Gossip, Lifestyle, Originals, Regional & COVID Updates {{!}} Lehren|language=en-US|access-date=2023-02-15}}</ref>
संगीत, कथा आणि दत्त यांच्या अभिनयासाठी ''नाम'' चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि तो १९८६ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक आणि सुपरहिट ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/mahesh-bhatt-reveals-dilip-kumar-refused-sanjay-dutts-role-in-naam-during-money-negotiation-9525156/|title=Sanjay Dutt had a hunger to prove himself in Naam: Mahesh Bhatt|date=22 August 2024}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bobbytalkscinema.com/bobbytalk/adminpanel/imagetemp/TG-Classifications-1986-1.jpg|title=Trade Guide Classification (1986)}}</ref> ''[[अर्थ (चित्रपट)|अर्थ]]'' (१९८२) आणि ''[[सारांश (चित्रपट)|सारांश]]'' (१९८४) सारख्या कला-गृह चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर भट्ट यांचा हा पहिलाच खऱ्या अर्थाने व्यावसायिक चित्रपट होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.pinkvilla.com/entertainment/news/375474/exclusive-sanjay-dutt-and-alia-bhatt-are-not-coming-together-naam-sequel|title=EXCLUSIVE: Sanjay Dutt and Alia Bhatt are NOT coming together for Naam sequel, confirms Mahesh Bhatt|date=31 March 2017|website=PINKVILLA|language=en|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20230109141743/https://www.pinkvilla.com/entertainment/news/375474/exclusive-sanjay-dutt-and-alia-bhatt-are-not-coming-together-naam-sequel|archive-date=9 January 2023|access-date=6 May 2022}}</ref>
== गीत ==
या चित्रपटाचे गीत [[लक्ष्मीकांत-प्यारेलाल]] यांनी संगीतबद्ध केले होते, तर [[आनंद बक्षी]] यांनी गीते लिहिली होती. <ref name="TheHindu">{{स्रोत बातमी|last=Narendra Kusnur|url=https://www.thehindu.com/entertainment/movies/nagme-kisse-baatein-yaadein-a-peek-into-anand-bakshis-life-and-lyrics/article34605876.ece|title=Nagme, Kisse, Baatein, Yaadein..{{endash}} A peek into the illustrious career of Anand Bakshi|date=20 May 2021|work=The Hindu newspaper|access-date=7 June 2024|archive-url=https://web.archive.org/web/20220830045429/https://www.thehindu.com/entertainment/movies/nagme-kisse-baatein-yaadein-a-peek-into-anand-bakshis-life-and-lyrics/article34605876.ece|archive-date=30 August 2022|url-status=dead}}</ref>
{| class="wikitable" style="font-size:95%;"
!गाणे
! गायक
! संदर्भ
|-
| "वेरिया वे किया क्या कसूर मैंने"
| [[लता मंगेशकर]]
| <ref name=":0">{{Citation|accessdate=2023-02-15}}</ref>
|-
| "चिठ्ठी आयी है, आयी है, चिठ्ठी आयी है"
| [[पंकज उधास]]
| <ref name=":0" />
|-
| "तू कल चला जायेगा" (युगल)
| मनहर उधास, मोहम्मद अझीझ
| <ref name=":0" />
|-
| "तू कल चला जायेगा" (सोलो)
| मोहम्मद अझीझ
| <ref name=":0" />
|-
| "अमीरों की शाम गरीबों के नाम"
| मोहम्मद अझीझ
| <ref name=":0" />
|-
| "तेरे दिल की तू जाने"
| [[कविता कृष्णमूर्ती]]
| <ref name=":0" />
|-
|}
== संदर्भ ==
<references />
[[वर्ग:भारतीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट]]
[[वर्ग:भारतीय ॲक्शन ड्रामा चित्रपट]]
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील हिंदी चित्रपट]]
fgzleojdo1k3i1w7t1yerinegooeeh1
स्टार (१९८२ चित्रपट)
0
366825
2581982
2025-06-23T06:05:38Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1285707760|Star (1982 film)]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2581982
wikitext
text/x-wiki
'''''स्टार''''' हा १९८२ चा भारतीय [[बॉलीवूड]] चित्रपट आहे. ह्यात [[कुमार गौरव]], [[रती अग्निहोत्री]], राज किरण, [[सईद जाफरी]], [[ए.के. हंगल]], [[दीना पाठक|दिना पाठक]] आणि [[पद्मिनी कोल्हापुरे]] यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा विनोद पांडे दिग्दर्शित
चित्रपटाचा ''स्टार/बूम बूम'' नावाचा एक अतिशय यशस्वी साउंडट्रॅक रिलीज झाला, जो बिड्डूने निर्मित केला होता आणि [[नाझिया हसन]] आणि जोहेब हसन यांनी गायला होता. लोकप्रिय गीतअसूनही, चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cinestaan.com/articles/2016/dec/26/3528|title=Why filmmaker Vinod Pande is finally at peace|last=Sonal Pandya|date=26 December 2016|website=cinestaan.com|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20191208205841/https://www.cinestaan.com/articles/2016/dec/26/3528|archive-date=8 December 2019}}</ref>
== पुरस्कार नामांकन ==
* " बूम बूम " गाण्यासाठी [[नाझिया हसन]] - [[फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका]] - [[फिल्मफेर]] नामांकन.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://deep750.googlepages.com/FilmfareAwards.pdf|title=1st Filmfare Awards 1953<!-- Bot generated title -->|publisher=}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील हिंदी चित्रपट]]
8rpbjctap6f1nuhoy86kge3qgac8vlv
2581983
2581982
2025-06-23T06:05:56Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2581983
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''स्टार''''' हा १९८२ चा भारतीय [[बॉलीवूड]] चित्रपट आहे. ह्यात [[कुमार गौरव]], [[रती अग्निहोत्री]], राज किरण, [[सईद जाफरी]], [[ए.के. हंगल]], [[दीना पाठक|दिना पाठक]] आणि [[पद्मिनी कोल्हापुरे]] यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा विनोद पांडे दिग्दर्शित
चित्रपटाचा ''स्टार/बूम बूम'' नावाचा एक अतिशय यशस्वी साउंडट्रॅक रिलीज झाला, जो बिड्डूने निर्मित केला होता आणि [[नाझिया हसन]] आणि जोहेब हसन यांनी गायला होता. लोकप्रिय गीतअसूनही, चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cinestaan.com/articles/2016/dec/26/3528|title=Why filmmaker Vinod Pande is finally at peace|last=Sonal Pandya|date=26 December 2016|website=cinestaan.com|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20191208205841/https://www.cinestaan.com/articles/2016/dec/26/3528|archive-date=8 December 2019}}</ref>
== पुरस्कार नामांकन ==
* " बूम बूम " गाण्यासाठी [[नाझिया हसन]] - [[फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका]] - [[फिल्मफेर]] नामांकन.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://deep750.googlepages.com/FilmfareAwards.pdf|title=1st Filmfare Awards 1953<!-- Bot generated title -->|publisher=}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील हिंदी चित्रपट]]
tmty3carxqbur282yg3d0nsx3gjyee8
तेरी कसम
0
366826
2581984
2025-06-23T06:11:15Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1233604605|Teri Kasam]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2581984
wikitext
text/x-wiki
'''''तेरी कसम''''' हा ए.सी. तिरुलोकचंदर यांनी दिग्दर्शित केलेला १९८२ चा भारतीय बॉलीवूड चित्रपट असून यात [[कुमार गौरव]], [[पूनम ढिल्लन|पूनम धिल्लन]], [[गिरीश कर्नाड]], [[रंजीता कौर]] आणि [[निरूपा रॉय|निरुपा रॉय]] यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा तमिळ चित्रपट ''पुगुंथा वीडू'' (१९७२) चा रिमेक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.telugucinema.com/c/publish/movieretrospect/puttinillumettinillu1973.php|title=Movie retrospect: Puttinillu Mettinillu (1973)|website=Telugu Cinema|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110928064725/http://www.telugucinema.com/c/publish/movieretrospect/puttinillumettinillu1973.php|archive-date=28 September 2011|access-date=2008-09-26}}</ref>
== गीत ==
चित्रपटातील सर्व गाणी अमित कुमार आणि [[लता मंगेशकर]] यांची असून [[आनंद बक्षी]] यांचे बोल आहे.
{| class="wikitable" style="font-size:95%;"
!गाणे
! गायक
|-
| "हम जिस रास्ते पे चले, हमारे रास्ते पे थी प्रीत खादी"
| [[लता मंगेशकर]], अमित कुमार
|-
| "गीत वो है, हान जी हान"
| अमित कुमार
|-
| "ये जमीन गा राही है"
| अमित कुमार
|-
| "दिल की बात कहीं लब पे"
| अमित कुमार
|-
| "क्या हुआ एक बात पर"
| अमित कुमार
|-
| "मेरे गीतों में"
| अमित कुमार
|}
== पुरस्कार ==
'''नामांकन'''
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता]] - [[गिरीश कर्नाड]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] – [[रंजीता कौर]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक]] – अमित कुमार ("ये जमीन गा राही है")
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील हिंदी चित्रपट]]
8n1g1vbjdbh5h5mq8b37klpr5dotb2p
2581985
2581984
2025-06-23T06:11:32Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2581985
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''तेरी कसम''''' हा ए.सी. तिरुलोकचंदर यांनी दिग्दर्शित केलेला १९८२ चा भारतीय बॉलीवूड चित्रपट असून यात [[कुमार गौरव]], [[पूनम ढिल्लन|पूनम धिल्लन]], [[गिरीश कर्नाड]], [[रंजीता कौर]] आणि [[निरूपा रॉय|निरुपा रॉय]] यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा तमिळ चित्रपट ''पुगुंथा वीडू'' (१९७२) चा रिमेक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.telugucinema.com/c/publish/movieretrospect/puttinillumettinillu1973.php|title=Movie retrospect: Puttinillu Mettinillu (1973)|website=Telugu Cinema|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110928064725/http://www.telugucinema.com/c/publish/movieretrospect/puttinillumettinillu1973.php|archive-date=28 September 2011|access-date=2008-09-26}}</ref>
== गीत ==
चित्रपटातील सर्व गाणी अमित कुमार आणि [[लता मंगेशकर]] यांची असून [[आनंद बक्षी]] यांचे बोल आहे.
{| class="wikitable" style="font-size:95%;"
!गाणे
! गायक
|-
| "हम जिस रास्ते पे चले, हमारे रास्ते पे थी प्रीत खादी"
| [[लता मंगेशकर]], अमित कुमार
|-
| "गीत वो है, हान जी हान"
| अमित कुमार
|-
| "ये जमीन गा राही है"
| अमित कुमार
|-
| "दिल की बात कहीं लब पे"
| अमित कुमार
|-
| "क्या हुआ एक बात पर"
| अमित कुमार
|-
| "मेरे गीतों में"
| अमित कुमार
|}
== पुरस्कार ==
'''नामांकन'''
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता]] - [[गिरीश कर्नाड]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] – [[रंजीता कौर]]
* [[फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक]] – अमित कुमार ("ये जमीन गा राही है")
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील हिंदी चित्रपट]]
k59hzoj5a040mmo91jgwkn0dwfh029s
लहू के दो रंग
0
366828
2581998
2025-06-23T08:00:05Z
Dharmadhyaksha
28394
Dharmadhyaksha ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[लहू के दो रंग]] वरुन [[लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)]] ला हलविला: १९९७ मध्ये पण ह्याच नावाचा चित्रपट आहे
2581998
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)]]
k2in5yhfdu22ozgfcoq35dskwdiqxgn
2581999
2581998
2025-06-23T08:02:41Z
Dharmadhyaksha
28394
[[लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)]] ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
2581999
wikitext
text/x-wiki
हिंदी चित्रपट:
* [[लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)|''लहू के दो रंग'' (१९७९)]] - [[महेश भट्ट]] दिग्दर्शित चित्रपट
* [[लहू के दो रंग (१९९७ चित्रपट)|''लहू के दो रंग'' (१९९७)]] - [[मेहुल कुमार]] दिग्दर्शित चित्रपट
8k4kqf2qsoqkp6jtsh9ug3swjt403v7
2582000
2581999
2025-06-23T08:04:29Z
Dharmadhyaksha
28394
{{निःसंदिग्धीकरण}}
2582000
wikitext
text/x-wiki
{{निःसंदिग्धीकरण}}
हिंदी चित्रपट:
* [[लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)|''लहू के दो रंग'' (१९७९)]] - [[महेश भट्ट]] दिग्दर्शित चित्रपट
* [[लहू के दो रंग (१९९७ चित्रपट)|''लहू के दो रंग'' (१९९७)]] - [[मेहुल कुमार]] दिग्दर्शित चित्रपट
heo7s6wozdtdjd319tw1sdsi5oeaonu
डॅडी (१९८९ चित्रपट)
0
366829
2582004
2025-06-23T08:50:57Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1283528942|Daddy (1989 film)]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2582004
wikitext
text/x-wiki
'''''डॅडी''''' हा १९८९ मध्ये [[दूरदर्शन|दूरदर्शनसाठी]] बनवलेला टेलिव्हिजन चित्रपट आहे. [[महेश भट्ट]] दिग्दर्शित या चित्रपटातून त्यांच्या मोठी मुलगी [[पूजा भट्ट|पूजा भट्टने]] अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात प्रमुख कलाकार [[अनुपम खेर]] आणि मनोहर सिंग यांनी अभिनय केला आहे. यात [[तलत अझीझ]] यांनी गायलेली "आईना मुझे मेरी पहली सी सूरत मांगे" ही प्रसिद्ध [[गझल]] आहे.<ref name="HTJune">{{स्रोत बातमी|last=Kaushal|first=Sweta|url=https://www.hindustantimes.com/bollywood/on-father-s-day-revisiting-mahesh-bhatt-s-autobiographical-film-daddy/story-uUEP8OQYP2HgdeSJzegzBI.html|title=On Father's Day, revisiting Mahesh Bhatt's autobiographical film Daddy|date=17 June 2018|work=Hindustan Times|access-date=9 November 2018}}</ref>
महेश भट्ट यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या एक दिवस आधी त्याचा शेवट बदलला होता.<ref name="HTMay">{{स्रोत बातमी|last=Sood|first=Parina|url=https://www.hindustantimes.com/entertainment/battles-with-alcoholism-daddy-a-chance-for-pooja-mahesh-bhatt-to-talk-about-their-own-demons/story-vawoRtB7ee0RaSwbtMFUXJ.html|title=Battles with alcoholism: 'Daddy' a chance for Pooja, Mahesh Bhatt to talk about their own demons|date=6 May 2018|work=Hindustan Times|access-date=9 November 2018}}</ref> या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भट्ट स्वतः [[मद्यपाश|दारूच्या व्यसनाशी]] झुंजत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/entertainment/pooja-bhatt-on-the-irony-of-having-saved-an-alcoholic-father-in-daddy-only-to-battle-drinking-proble-1838862|title=Pooja Bhatt on the Irony of Having Saved' An Alcoholic Father in Daddy Only To Battle Drinking Problem Herself|last=Goyal|first=Divya|date=17 April 2018|publisher=[[NDTV]]|access-date=9 November 2018}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/movies/report/slide-show-1-classic-revisited-daddy-mahesh-bhatts-touching-fairy-tale/20140115.htm|title=Classic revisited: Daddy, Mahesh Bhatt's touching fairy-tale|last=Verma|first=Sukanya|date=15 January 2014|website=[[Rediff.com]]|access-date=9 November 2018}}</ref>
== पुरस्कार ==
* १९९० - [[फिल्मफेर पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेर समीक्षक पुरस्कार]] : [[अनुपम खेर]]
* १९९० - फिल्मफेर सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार : सूरह सनीम
* १९९० - [[फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार|लक्स न्यू फेस ऑफ द इयरसाठी फिल्मफेर पुरस्कार]] : [[पूजा भट्ट]]
* १९८९ – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – विशेष ज्युरी पुरस्कार : [[अनुपम खेर]]<ref name="HTJune">{{स्रोत बातमी|last=Kaushal|first=Sweta|url=https://www.hindustantimes.com/bollywood/on-father-s-day-revisiting-mahesh-bhatt-s-autobiographical-film-daddy/story-uUEP8OQYP2HgdeSJzegzBI.html|title=On Father's Day, revisiting Mahesh Bhatt's autobiographical film Daddy|date=17 June 2018|work=Hindustan Times|access-date=9 November 2018}}<cite class="citation news cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFKaushal2018">Kaushal, Sweta (17 June 2018). [https://www.hindustantimes.com/bollywood/on-father-s-day-revisiting-mahesh-bhatt-s-autobiographical-film-daddy/story-uUEP8OQYP2HgdeSJzegzBI.html "On Father's Day, revisiting Mahesh Bhatt's autobiographical film Daddy"]. ''Hindustan Times''<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">9 November</span> 2018</span>.</cite></ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८९ मधील हिंदी चित्रपट]]
ns73jm2sb31aw1rmy4lp3wzxh7a3mpn
2582005
2582004
2025-06-23T08:51:53Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2582005
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''डॅडी''''' हा १९८९ मध्ये [[दूरदर्शन|दूरदर्शनसाठी]] बनवलेला टेलिव्हिजन चित्रपट आहे. [[महेश भट्ट]] दिग्दर्शित या चित्रपटातून त्यांच्या मोठी मुलगी [[पूजा भट्ट|पूजा भट्टने]] अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात प्रमुख कलाकार [[अनुपम खेर]] आणि मनोहर सिंग यांनी अभिनय केला आहे. यात [[तलत अझीझ]] यांनी गायलेली "आईना मुझे मेरी पहली सी सूरत मांगे" ही प्रसिद्ध [[गझल]] आहे.<ref name="HTJune">{{स्रोत बातमी|last=Kaushal|first=Sweta|url=https://www.hindustantimes.com/bollywood/on-father-s-day-revisiting-mahesh-bhatt-s-autobiographical-film-daddy/story-uUEP8OQYP2HgdeSJzegzBI.html|title=On Father's Day, revisiting Mahesh Bhatt's autobiographical film Daddy|date=17 June 2018|work=Hindustan Times|access-date=9 November 2018}}</ref>
महेश भट्ट यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या एक दिवस आधी त्याचा शेवट बदलला होता.<ref name="HTMay">{{स्रोत बातमी|last=Sood|first=Parina|url=https://www.hindustantimes.com/entertainment/battles-with-alcoholism-daddy-a-chance-for-pooja-mahesh-bhatt-to-talk-about-their-own-demons/story-vawoRtB7ee0RaSwbtMFUXJ.html|title=Battles with alcoholism: 'Daddy' a chance for Pooja, Mahesh Bhatt to talk about their own demons|date=6 May 2018|work=Hindustan Times|access-date=9 November 2018}}</ref> या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भट्ट स्वतः [[मद्यपाश|दारूच्या व्यसनाशी]] झुंजत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/entertainment/pooja-bhatt-on-the-irony-of-having-saved-an-alcoholic-father-in-daddy-only-to-battle-drinking-proble-1838862|title=Pooja Bhatt on the Irony of Having Saved' An Alcoholic Father in Daddy Only To Battle Drinking Problem Herself|last=Goyal|first=Divya|date=17 April 2018|publisher=[[NDTV]]|access-date=9 November 2018}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/movies/report/slide-show-1-classic-revisited-daddy-mahesh-bhatts-touching-fairy-tale/20140115.htm|title=Classic revisited: Daddy, Mahesh Bhatt's touching fairy-tale|last=Verma|first=Sukanya|date=15 January 2014|website=[[Rediff.com]]|access-date=9 November 2018}}</ref>
== पुरस्कार ==
* १९९० - [[फिल्मफेर पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेर समीक्षक पुरस्कार]] : [[अनुपम खेर]]
* १९९० - फिल्मफेर सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार : सूरह सनीम
* १९९० - [[फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार|लक्स न्यू फेस ऑफ द इयरसाठी फिल्मफेर पुरस्कार]] : [[पूजा भट्ट]]
* १९८९ – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – विशेष ज्युरी पुरस्कार : [[अनुपम खेर]]<ref name="HTJune"/>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९८९ मधील हिंदी चित्रपट]]
1sz0njln2v33rmq0idq9uw9n58fwi91
आयएआय हेरॉन
0
366830
2582006
2025-06-23T08:59:00Z
Nitin.kunjir
4684
नवीन पान: {{माहितीचौकट विमान | माहितीचौकटरुंदी = | नाव = हेरॉन | उपसाचा = | मानचिह्न = | चित्र = IAI Heron( framed).jpg | चित्रवर्णन = IAI हेरॉन १ युएव्ही उड्डाण करताना | प्रकार = मानवरहित पाळत ठेवणारे आणि गुप्तचर हवा...
2582006
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = हेरॉन
| उपसाचा =
| मानचिह्न =
| चित्र = IAI Heron( framed).jpg
| चित्रवर्णन = IAI हेरॉन १ युएव्ही उड्डाण करताना
| प्रकार = मानवरहित पाळत ठेवणारे आणि गुप्तचर हवाई वाहन
| उत्पादक देश = [[इस्राएल]]
| उत्पादक = इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज
| रचनाकार =
| पहिले उड्डाण = १९९४
| समावेश = २००५
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = सेवेत, उत्पादन स्थितीत
| मुख्य उपभोक्ता = इस्राएल डिफेन्स फोर्स
| इतर उपभोक्ते = [[भारतीय वायुसेना]]<br>अझरबैजान वायुसेना<br>ब्राझिलियन फेडरल पोलीस<br>टर्कीश वायुसेना
| उत्पादन काळ =
| उत्पादित संख्या =
| कार्यक्रमावरील खर्च =
| प्रत्येक विमानाची किंमत = $१० मिलियन
| मूळ प्रकार =
| लेख असलेले उपप्रकार =
}}
'''IAI हेरॉन''' ('''मॅचॅट्झ-१''') हे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मालत (UAV) विभागाने विकसित केलेले मध्यम-उंचीचे दीर्घ-सहनशील [[मानवरहित हवाई वाहने]] (UAV) आहे. ते १०.५ किमी (३५,००० फूट) पर्यंत ५२ तासांपर्यंतच्या मध्यम-उंचीचे दीर्घ-सहनशीलता (MALE) ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहे. त्याने ५२ तास सतत उड्डाण केले आहे, परंतु पेलोड आणि फ्लाइट प्रोफाइलनुसार प्रभावी कमाल उड्डाण कालावधी कमी आहे. प्रगत आवृत्ती, हेरॉन टीपी, याला IAI ईटन असेही म्हणतात.
११ सप्टेंबर २००५ रोजी, इस्रायलच्या संरक्षण दलांनी ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीच्या हेरॉन सिस्टीम खरेदी केल्याची घोषणा करण्यात आली.<ref>{{cite web |url=http://www.iai.co.il/Default.aspx?docID=33336&FolderID=32540&lang=EN |title=इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज लि – मुख्यपान|publisher=Iai.co.il |access-date=२ ३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20051216062710/http://www.iai.co.il/Default.aspx?docID=33336&FolderID=32540&lang=EN |archive-date=16 December 2005 |url-status=live}}</ref>
==संदर्भयादी==
{{संदर्भयादी}}
c90igoffjan2x3mpzwro9ucyc6i2sh5
2582007
2582006
2025-06-23T08:59:50Z
Nitin.kunjir
4684
2582007
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = हेरॉन
| उपसाचा =
| मानचिह्न =
| चित्र = IAI Heron( framed).jpg
| चित्रवर्णन = IAI हेरॉन १ युएव्ही उड्डाण करताना
| प्रकार = मानवरहित पाळत ठेवणारे आणि गुप्तचर हवाई वाहन
| उत्पादक देश = [[इस्राएल]]
| उत्पादक = इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज
| रचनाकार =
| पहिले उड्डाण = १९९४
| समावेश = २००५
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = सेवेत, उत्पादन स्थितीत
| मुख्य उपभोक्ता = इस्राएल डिफेन्स फोर्स
| इतर उपभोक्ते = [[भारतीय वायुसेना]]<br>अझरबैजान वायुसेना<br>ब्राझिलियन फेडरल पोलीस<br>टर्कीश वायुसेना
| उत्पादन काळ =
| उत्पादित संख्या =
| कार्यक्रमावरील खर्च =
| प्रत्येक विमानाची किंमत = $१० मिलियन
| मूळ प्रकार =
| लेख असलेले उपप्रकार =
}}
'''IAI हेरॉन''' ('''मॅचॅट्झ-१''') हे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मालत (UAV) विभागाने विकसित केलेले मध्यम-उंचीचे दीर्घ-सहनशील [[मानवरहित हवाई वाहने]] (UAV) आहे. ते १०.५ किमी (३५,००० फूट) पर्यंत ५२ तासांपर्यंतच्या मध्यम-उंचीचे दीर्घ-सहनशीलता (MALE) ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहे. त्याने ५२ तास सतत उड्डाण केले आहे, परंतु पेलोड आणि फ्लाइट प्रोफाइलनुसार प्रभावी कमाल उड्डाण कालावधी कमी आहे. प्रगत आवृत्ती, हेरॉन टीपी, याला IAI ईटन असेही म्हणतात.
११ सप्टेंबर २००५ रोजी, इस्रायलच्या संरक्षण दलांनी ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीच्या हेरॉन सिस्टीम खरेदी केल्याची घोषणा करण्यात आली.<ref>{{cite web |url=http://www.iai.co.il/Default.aspx?docID=33336&FolderID=32540&lang=EN |title=इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज लि – मुख्यपान|publisher=Iai.co.il |access-date=२३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20051216062710/http://www.iai.co.il/Default.aspx?docID=33336&FolderID=32540&lang=EN |archive-date=१६ डिसेंबर २००५ |url-status=live}}</ref>
==संदर्भयादी==
{{संदर्भयादी}}
gwhw3q6sledduno5tllik36zzj9cb98
नाराझ (१९९४ चित्रपट)
0
366831
2582010
2025-06-23T09:04:18Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1221731954|Naaraaz]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2582010
wikitext
text/x-wiki
'''''नाराझ''''' हा १९९४ मधील [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] -भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. ह्यात [[मिथुन चक्रवर्ती]], [[पूजा भट्ट]], [[अतुल अग्निहोत्री]], [[सोनाली बेंद्रे]] आणि [[गुलशन ग्रोव्हर|गुलशन ग्रोवर]] यांनी भूमिका केल्या होत्या.
== गीत ==
चित्रपटाचा गीत [[अनू मलिक|अनु मलिक]] यांनी संगीतबद्ध केला आहे. "संभाला है मैंने" हे गाणे अनेक हिट गाण्यांपैकी एक होते, जे [[कुमार सानू]] यांनी गायले होते आणि [[अतुल अग्निहोत्री]] आणि [[सोनाली बेंद्रे]] यांच्यावर चित्रित केले होते.
{| class="wikitable"
!#
! शीर्षक
! गायक
! गीतकार
|-
| १
| "संभाला है मैंने"
| [[कुमार सानू]]
| कतील शिफाई
|-
| २
| "रोजा रोजा सयांग सयांग"
| [[अलिशा चिनॉय|अलिशा चिनाई]]
| [[देव कोहली]]
|-
| ३
| "तुम्हे हम क्या समाझते"
| कुमार सानू
| [[फैझ अन्वर|फैज अन्वर]]
|-
| ४
| "कितनी हसीन है रात"
| कुमार सानू
| [[हसरत जयपुरी]]
|-
| ५
| "अगर आसमान तक मेरा"
| [[अलका याज्ञिक]], मुकुल अग्रवाल
| जमीर काझमी
|-
| ६
| "तेरे बिन मैं कुछ भी नहीं"
| कुमार सानू, [[उदित नारायण]]
| राहत इंदोरी
|-
| ७
| "ऐसा तडपाया मुझे दिल बेकरार ने"
| [[ईला अरुण|इला अरुण]]
| माया गोविंद
|}
== संदर्भ ==
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील हिंदी चित्रपट]]
djae2a35s4l3ih2kji6r3lugwlfli0d
2582011
2582010
2025-06-23T09:07:47Z
Dharmadhyaksha
28394
2582011
wikitext
text/x-wiki
'''''नाराझ''''' हा १९९४ मधील [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] -भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. ह्यात [[मिथुन चक्रवर्ती]], [[पूजा भट्ट]], [[अतुल अग्निहोत्री]], [[सोनाली बेंद्रे]] आणि [[गुलशन ग्रोव्हर|गुलशन ग्रोवर]] यांनी भूमिका केल्या होत्या.
== गीत ==
चित्रपटाचा गीत [[अनू मलिक|अनु मलिक]] यांनी संगीतबद्ध केला आहे. "संभाला है मैंने" हे गाणे अनेक हिट गाण्यांपैकी एक होते, जे [[कुमार सानू]] यांनी गायले होते आणि [[अतुल अग्निहोत्री]] आणि [[सोनाली बेंद्रे]] यांच्यावर चित्रित केले होते. <ref>{{cite web|url=https://www.telegraphindia.com/culture/style/forgotten-fashion-from-90s-bollywood/cid/1826179 |title=Bring back the beret... |publisher=The Telegraph |date=१२ ऑगस्ट २०२१ }}</ref>
{| class="wikitable"
!#
! शीर्षक
! गायक
! गीतकार
|-
| १
| "संभाला है मैंने"
| [[कुमार सानू]]
| [[कातील शिफाई]]
|-
| २
| "रोजा रोजा सयांग सयांग"
| [[अलिशा चिनॉय]]
| [[देव कोहली]]
|-
| ३
| "तुम्हे हम क्या समाझते"
| कुमार सानू
| [[फैझ अन्वर]]
|-
| ४
| "कितनी हसीन है रात"
| कुमार सानू
| [[हसरत जयपुरी]]
|-
| ५
| "अगर आसमान तक मेरा"
| [[अलका याज्ञिक]], मुकुल अग्रवाल
| जमीर काझमी
|-
| ६
| "तेरे बिन मैं कुछ भी नहीं"
| कुमार सानू, [[उदित नारायण]]
| [[राहत इंदोरी]]
|-
| ७
| "ऐसा तडपाया मुझे दिल बेकरार ने"
| [[ईला अरुण]]
| [[माया गोविंद]]
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील हिंदी चित्रपट]]
nm2l7hh5e3xb6lsgcnyhmb8sqmc958v
2582012
2582011
2025-06-23T09:08:02Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2582012
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''नाराझ''''' हा १९९४ मधील [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] -भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. ह्यात [[मिथुन चक्रवर्ती]], [[पूजा भट्ट]], [[अतुल अग्निहोत्री]], [[सोनाली बेंद्रे]] आणि [[गुलशन ग्रोव्हर|गुलशन ग्रोवर]] यांनी भूमिका केल्या होत्या.
== गीत ==
चित्रपटाचा गीत [[अनू मलिक|अनु मलिक]] यांनी संगीतबद्ध केला आहे. "संभाला है मैंने" हे गाणे अनेक हिट गाण्यांपैकी एक होते, जे [[कुमार सानू]] यांनी गायले होते आणि [[अतुल अग्निहोत्री]] आणि [[सोनाली बेंद्रे]] यांच्यावर चित्रित केले होते. <ref>{{cite web|url=https://www.telegraphindia.com/culture/style/forgotten-fashion-from-90s-bollywood/cid/1826179 |title=Bring back the beret... |publisher=The Telegraph |date=१२ ऑगस्ट २०२१ }}</ref>
{| class="wikitable"
!#
! शीर्षक
! गायक
! गीतकार
|-
| १
| "संभाला है मैंने"
| [[कुमार सानू]]
| [[कातील शिफाई]]
|-
| २
| "रोजा रोजा सयांग सयांग"
| [[अलिशा चिनॉय]]
| [[देव कोहली]]
|-
| ३
| "तुम्हे हम क्या समाझते"
| कुमार सानू
| [[फैझ अन्वर]]
|-
| ४
| "कितनी हसीन है रात"
| कुमार सानू
| [[हसरत जयपुरी]]
|-
| ५
| "अगर आसमान तक मेरा"
| [[अलका याज्ञिक]], मुकुल अग्रवाल
| जमीर काझमी
|-
| ६
| "तेरे बिन मैं कुछ भी नहीं"
| कुमार सानू, [[उदित नारायण]]
| [[राहत इंदोरी]]
|-
| ७
| "ऐसा तडपाया मुझे दिल बेकरार ने"
| [[ईला अरुण]]
| [[माया गोविंद]]
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील हिंदी चित्रपट]]
j05xy3v9eyhxkms3qfmtkib8hhmjesa
2582013
2582012
2025-06-23T09:08:18Z
Dharmadhyaksha
28394
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2582013
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''नाराझ''''' हा १९९४ मधील [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] -भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. ह्यात [[मिथुन चक्रवर्ती]], [[पूजा भट्ट]], [[अतुल अग्निहोत्री]], [[सोनाली बेंद्रे]] आणि [[गुलशन ग्रोव्हर|गुलशन ग्रोवर]] यांनी भूमिका केल्या होत्या.
== गीत ==
चित्रपटाचा गीत [[अनू मलिक|अनु मलिक]] यांनी संगीतबद्ध केला आहे. "संभाला है मैंने" हे गाणे अनेक हिट गाण्यांपैकी एक होते, जे [[कुमार सानू]] यांनी गायले होते आणि [[अतुल अग्निहोत्री]] आणि [[सोनाली बेंद्रे]] यांच्यावर चित्रित केले होते. <ref>{{cite web|url=https://www.telegraphindia.com/culture/style/forgotten-fashion-from-90s-bollywood/cid/1826179 |title=Bring back the beret... |publisher=The Telegraph |date=१२ ऑगस्ट २०२१ }}</ref>
{| class="wikitable"
!#
! शीर्षक
! गायक
! गीतकार
|-
| १
| "संभाला है मैंने"
| [[कुमार सानू]]
| [[कातील शिफाई]]
|-
| २
| "रोजा रोजा सयांग सयांग"
| [[अलिशा चिनॉय]]
| [[देव कोहली]]
|-
| ३
| "तुम्हे हम क्या समाझते"
| कुमार सानू
| [[फैझ अन्वर]]
|-
| ४
| "कितनी हसीन है रात"
| कुमार सानू
| [[हसरत जयपुरी]]
|-
| ५
| "अगर आसमान तक मेरा"
| [[अलका याज्ञिक]], मुकुल अग्रवाल
| जमीर काझमी
|-
| ६
| "तेरे बिन मैं कुछ भी नहीं"
| कुमार सानू, [[उदित नारायण]]
| [[राहत इंदोरी]]
|-
| ७
| "ऐसा तडपाया मुझे दिल बेकरार ने"
| [[ईला अरुण]]
| [[माया गोविंद]]
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील हिंदी चित्रपट]]
[[वर्ग:भारतीय ॲक्शन ड्रामा चित्रपट]]
oz7gzdrwqr6q2yp1mtmc2lnmtynnj0k
राहत इंदौरी
0
366832
2582021
2025-06-23T10:07:20Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1284116786|Rahat Indori]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2582021
wikitext
text/x-wiki
'''राहत इंदौरी''' (जन्म: '''राहत कुरेशी''', १ जानेवारी १९५० - ११ ऑगस्ट २०२०) हे एक भारतीय [[बॉलीवूड]] गीतकार आणि [[उर्दू भाषा|उर्दू]] कवी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indiatoday.intoday.in/site/Story/15218/LATEST%20HEADLINES/MP%27s+Bollywood+connection+grows+behind+the+camera.html|title=MP's Bollywood connection grows behind the camera|date=12 September 2008|publisher=India Today}}</ref> ते [[उर्दू भाषा|उर्दू भाषेचे]] माजी प्राध्यापक आणि चित्रकार देखील होते.<ref name="IT2019">{{स्रोत बातमी|last=Joshi|first=Sopan|url=https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20190520-urdu-poetry-s-shape-shifter-1520684-2019-05-10|title=Urdu poetry's shape-shifter|date=20 May 2019|work=India Today|access-date=24 July 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190512141139/https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20190520-urdu-poetry-s-shape-shifter-1520684-2019-05-10|archive-date=12 May 2019}}</ref> याआधी ते देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर मध्ये उर्दू साहित्याचे [[अध्यापन|अध्यापनतज्ज्ञ]] होते.
त्यांचे प्रसिद्ध गीत आहे:<ref>{{Cite web|url=https://www.rekhta.org/poets/rahat-indori/profile|title=Rahat Indori - Profile & Biography|website=Rekhta}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.gabdig.com/14-exceptional-shayris-by-rahat-indori/|title=14 Exceptional Shayris By Rahat Indori That Are Full Of Wisdom|date=30 July 2016|language=en-US|access-date=31 July 2016}}</ref>
सर (1993 - "आज हमने दिल का हर किस्सा"), खुद्दार (1994 - "तुमसा कोई प्यारा कोई मासूम"), घटक (1996 - "कोई जाये तो ले आये"), हमेशा (1997 - "नीला दुपट्टा") "1997 - "सुईला दुपट्टा" (1997) या चित्रपटांमधील विविध गाण्यांसाठी त्यांनी गीते लिहिली आहेत. देखो जानम हम", "नींद चुराये मेरी"), करीब (1998 - "चोरी चोरी जब नजरें मिली"), मिशन कश्मीर (2000 - "बुंबरो बंबरो", "धुआं धुआँ"), मुन्ना भाई M.B.B.S. (2003) ("एम बोले तो", "चान चान", "देखले आँखों में आँखें डाल"), मर्डर (2004 - "दिल को हजार बार रोका"), आणि मीनाक्सी (2004 - "ये रिश्ता क्या कहलाता है")
१० ऑगस्ट २०२० रोजी भारतात कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान त्यांची [[कोविड-१९]] चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यांना इंदूर येथील अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.news18.com/news/india/noted-urdu-poet-rahat-indori-tests-positive-for-covid-19-admitted-to-hospital-2775901.html|title=Noted Urdu Poet Rahat Indori Tests Positive for Covid-19, Admitted to Hospital|date=11 August 2011|access-date=11 August 2020|agency=News18}}</ref> दुसऱ्या दिवशी ११ ऑगस्ट २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.<ref>{{स्रोत बातमी|last=Tiwari|first=Tarun|url=https://www.freepressjournal.in/indore/indore-legendary-poet-rahat-indori-dies-of-covid-19|title=Indore: Legendary poet Rahat Indori dies of COVID-19|date=11 August 2020|access-date=11 August 2020|agency=Free Press Journal India}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.indiatoday.in/lifestyle/people/story/rahat-indori-dies-of-cardiac-arrest-in-indore-after-testing-coronavirus-positive-1710109-2020-08-11|title=Rahat Indori dies of cardiac arrest in Indore after testing coronavirus positive|date=11 August 2020|access-date=11 August 2020|agency=India Today}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. २०२० मधील मृत्यु]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील जन्म]]
[[वर्ग:कोविड-१९ महामारीमुळे मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय गीतकार]]
[[वर्ग:हिंदी गीतकार]]
rzdipj6vwcakfobntxy8javdxh8brfk
2582024
2582021
2025-06-23T10:18:37Z
Dharmadhyaksha
28394
2582024
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''राहत इंदौरी''' (जन्म: '''राहत कुरेशी''', १ जानेवारी १९५० - ११ ऑगस्ट २०२०) हे एक भारतीय [[बॉलीवूड]] गीतकार आणि [[उर्दू भाषा|उर्दू]] कवी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indiatoday.intoday.in/site/Story/15218/LATEST%20HEADLINES/MP%27s+Bollywood+connection+grows+behind+the+camera.html|title=MP's Bollywood connection grows behind the camera|date=12 September 2008|publisher=India Today}}</ref> ते [[उर्दू भाषा|उर्दू भाषेचे]] माजी प्राध्यापक आणि चित्रकार देखील होते.<ref name="IT2019">{{स्रोत बातमी|last=Joshi|first=Sopan|url=https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20190520-urdu-poetry-s-shape-shifter-1520684-2019-05-10|title=Urdu poetry's shape-shifter|date=20 May 2019|work=India Today|access-date=24 July 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190512141139/https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20190520-urdu-poetry-s-shape-shifter-1520684-2019-05-10|archive-date=12 May 2019}}</ref> याआधी ते देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर मध्ये उर्दू साहित्याचे [[अध्यापन|अध्यापनतज्ज्ञ]] होते.
१० ऑगस्ट २०२० रोजी भारतात कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान त्यांची [[कोविड-१९]] चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यांना इंदूर येथील अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.news18.com/news/india/noted-urdu-poet-rahat-indori-tests-positive-for-covid-19-admitted-to-hospital-2775901.html|title=Noted Urdu Poet Rahat Indori Tests Positive for Covid-19, Admitted to Hospital|date=11 August 2011|access-date=11 August 2020|agency=News18}}</ref> दुसऱ्या दिवशी ११ ऑगस्ट २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.<ref>{{स्रोत बातमी|last=Tiwari|first=Tarun|url=https://www.freepressjournal.in/indore/indore-legendary-poet-rahat-indori-dies-of-covid-19|title=Indore: Legendary poet Rahat Indori dies of COVID-19|date=11 August 2020|access-date=11 August 2020|agency=Free Press Journal India}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.indiatoday.in/lifestyle/people/story/rahat-indori-dies-of-cardiac-arrest-in-indore-after-testing-coronavirus-positive-1710109-2020-08-11|title=Rahat Indori dies of cardiac arrest in Indore after testing coronavirus positive|date=11 August 2020|access-date=11 August 2020|agency=India Today}}</ref>
== गीत ==
त्यांचे प्रसिद्ध गीत आहे:<ref>{{Cite web|url=https://www.rekhta.org/poets/rahat-indori/profile|title=Rahat Indori - Profile & Biography|website=Rekhta}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.gabdig.com/14-exceptional-shayris-by-rahat-indori/|title=14 Exceptional Shayris By Rahat Indori That Are Full Of Wisdom|date=30 July 2016|language=en-US|access-date=31 July 2016}}</ref>
{| class="wikitable sortable"
|-
! वर्ष !! चित्रपट !! गीत
|-
| १९९३ || ''[[सर (१९९३ चित्रपट)|सर]]'' || "आज हमने दिल का हर किस्सा"
|-
| १९९४ || ''खुद्दार'' || "तुमसा कोई प्यारा कोई मासूम"
|-
| १९९६ || ''घातक'' || "कोई जाये तो ले आये"
|-
| १९९७ || ''हमेशा'' || "नीला दुपट्टा पीला सूट"
|-
| १९९७ || ''[[इश्क (हिंदी चित्रपट)|इश्क]]'' || "देखो जानम हम", "नींद चुराये मेरी"
|-
| १९९८ || ''[[करीब (१९९८ चित्रपट)|करीब]]'' || "चोरी चोरी जब नजरें मिली"
|-
| २००० || ''[[मिशन कश्मीर]]'' || "बुंबरो बंबरो", "धुआं धुआँ"
|-
| २००३ || ''[[मुन्ना भाई एम.बी.बी.एस.]]'' || "एम बोले तो", "चान चान", "देखले आँखों में आँखें डाल"
|-
| २००४ || ''[[मर्डर (२००४ चित्रपट)|मर्डर]]'' || "दिल को हजार बार रोका"
|-
| २००४ || ''[[मीनाक्षी (२००४ चित्रपट)|मीनाक्सी]] || "ये रिश्ता क्या कहलाता है"
|-
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. २०२० मधील मृत्यु]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील जन्म]]
[[वर्ग:कोविड-१९ महामारीमुळे मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय गीतकार]]
[[वर्ग:हिंदी गीतकार]]
5nik8738myt1aanm3rakemcjy45lhr4
2582026
2582024
2025-06-23T10:21:57Z
Dharmadhyaksha
28394
removed [[Category:इ.स. २०२० मधील मृत्यु]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2582026
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''राहत इंदौरी''' (जन्म: '''राहत कुरेशी''', १ जानेवारी १९५० - ११ ऑगस्ट २०२०) हे एक भारतीय [[बॉलीवूड]] गीतकार आणि [[उर्दू भाषा|उर्दू]] कवी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indiatoday.intoday.in/site/Story/15218/LATEST%20HEADLINES/MP%27s+Bollywood+connection+grows+behind+the+camera.html|title=MP's Bollywood connection grows behind the camera|date=12 September 2008|publisher=India Today}}</ref> ते [[उर्दू भाषा|उर्दू भाषेचे]] माजी प्राध्यापक आणि चित्रकार देखील होते.<ref name="IT2019">{{स्रोत बातमी|last=Joshi|first=Sopan|url=https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20190520-urdu-poetry-s-shape-shifter-1520684-2019-05-10|title=Urdu poetry's shape-shifter|date=20 May 2019|work=India Today|access-date=24 July 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190512141139/https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20190520-urdu-poetry-s-shape-shifter-1520684-2019-05-10|archive-date=12 May 2019}}</ref> याआधी ते देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर मध्ये उर्दू साहित्याचे [[अध्यापन|अध्यापनतज्ज्ञ]] होते.
१० ऑगस्ट २०२० रोजी भारतात कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान त्यांची [[कोविड-१९]] चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यांना इंदूर येथील अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.news18.com/news/india/noted-urdu-poet-rahat-indori-tests-positive-for-covid-19-admitted-to-hospital-2775901.html|title=Noted Urdu Poet Rahat Indori Tests Positive for Covid-19, Admitted to Hospital|date=11 August 2011|access-date=11 August 2020|agency=News18}}</ref> दुसऱ्या दिवशी ११ ऑगस्ट २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.<ref>{{स्रोत बातमी|last=Tiwari|first=Tarun|url=https://www.freepressjournal.in/indore/indore-legendary-poet-rahat-indori-dies-of-covid-19|title=Indore: Legendary poet Rahat Indori dies of COVID-19|date=11 August 2020|access-date=11 August 2020|agency=Free Press Journal India}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.indiatoday.in/lifestyle/people/story/rahat-indori-dies-of-cardiac-arrest-in-indore-after-testing-coronavirus-positive-1710109-2020-08-11|title=Rahat Indori dies of cardiac arrest in Indore after testing coronavirus positive|date=11 August 2020|access-date=11 August 2020|agency=India Today}}</ref>
== गीत ==
त्यांचे प्रसिद्ध गीत आहे:<ref>{{Cite web|url=https://www.rekhta.org/poets/rahat-indori/profile|title=Rahat Indori - Profile & Biography|website=Rekhta}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.gabdig.com/14-exceptional-shayris-by-rahat-indori/|title=14 Exceptional Shayris By Rahat Indori That Are Full Of Wisdom|date=30 July 2016|language=en-US|access-date=31 July 2016}}</ref>
{| class="wikitable sortable"
|-
! वर्ष !! चित्रपट !! गीत
|-
| १९९३ || ''[[सर (१९९३ चित्रपट)|सर]]'' || "आज हमने दिल का हर किस्सा"
|-
| १९९४ || ''खुद्दार'' || "तुमसा कोई प्यारा कोई मासूम"
|-
| १९९६ || ''घातक'' || "कोई जाये तो ले आये"
|-
| १९९७ || ''हमेशा'' || "नीला दुपट्टा पीला सूट"
|-
| १९९७ || ''[[इश्क (हिंदी चित्रपट)|इश्क]]'' || "देखो जानम हम", "नींद चुराये मेरी"
|-
| १९९८ || ''[[करीब (१९९८ चित्रपट)|करीब]]'' || "चोरी चोरी जब नजरें मिली"
|-
| २००० || ''[[मिशन कश्मीर]]'' || "बुंबरो बंबरो", "धुआं धुआँ"
|-
| २००३ || ''[[मुन्ना भाई एम.बी.बी.एस.]]'' || "एम बोले तो", "चान चान", "देखले आँखों में आँखें डाल"
|-
| २००४ || ''[[मर्डर (२००४ चित्रपट)|मर्डर]]'' || "दिल को हजार बार रोका"
|-
| २००४ || ''[[मीनाक्षी (२००४ चित्रपट)|मीनाक्सी]] || "ये रिश्ता क्या कहलाता है"
|-
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. २०२० मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील जन्म]]
[[वर्ग:कोविड-१९ महामारीमुळे मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय गीतकार]]
[[वर्ग:हिंदी गीतकार]]
ft5nk1vihwurbyglgrxjti60faz5a00
मिराज २०००
0
366833
2582031
2025-06-23T10:48:23Z
Nitin.kunjir
4684
[[डसॉल्ट मिराज २०००]] कडे पुनर्निर्देशित
2582031
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[डसॉल्ट मिराज २०००]]
dj6ej33lo1ikqghnog69s5emaqe1y4m
डसॉल्ट मिराज २०००
0
366834
2582033
2025-06-23T10:49:14Z
Nitin.kunjir
4684
नवीन पान: डॅसॉल्ट मिराज २००० हे डॅसॉल्ट एव्हिएशनने बनवलेले एक फ्रेंच मल्टीरोल, एकल-इंजिन, डेल्टा विंग, चौथ्या पिढीचे जेट फायटर आहे. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात फ्रेंच हवाई दलासाठी (आर्...
2582033
wikitext
text/x-wiki
डॅसॉल्ट मिराज २००० हे डॅसॉल्ट एव्हिएशनने बनवलेले एक फ्रेंच मल्टीरोल, एकल-इंजिन, डेल्टा विंग, चौथ्या पिढीचे जेट फायटर आहे. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात फ्रेंच हवाई दलासाठी (आर्मी डे ल'एअर) मिराज III ची जागा घेण्यासाठी हलके लढाऊ विमान म्हणून ते डिझाइन केले गेले होते. मिराज २००० हे मल्टीरोल विमानात विकसित झाले ज्यामध्ये अनेक प्रकार विकसित केले गेले आणि अनेक राष्ट्रांना विकले गेले. नंतर ते मिराज २०००एन आणि २०००डी स्ट्राइक प्रकारांमध्ये विकसित केले गेले, सुधारित मिराज २०००-५ आणि अनेक निर्यात प्रकारांमध्ये विकसित केले गेले. ६०० हून अधिक विमाने बांधली गेली आणि ते नऊ राष्ट्रांच्या सेवेत आहे.
72iafsxs9fixdgmi8mgytq9dbagmpab
2582034
2582033
2025-06-23T10:49:26Z
Nitin.kunjir
4684
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2582034
wikitext
text/x-wiki
डॅसॉल्ट मिराज २००० हे डॅसॉल्ट एव्हिएशनने बनवलेले एक फ्रेंच मल्टीरोल, एकल-इंजिन, डेल्टा विंग, चौथ्या पिढीचे जेट फायटर आहे. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात फ्रेंच हवाई दलासाठी (आर्मी डे ल'एअर) मिराज III ची जागा घेण्यासाठी हलके लढाऊ विमान म्हणून ते डिझाइन केले गेले होते. मिराज २००० हे मल्टीरोल विमानात विकसित झाले ज्यामध्ये अनेक प्रकार विकसित केले गेले आणि अनेक राष्ट्रांना विकले गेले. नंतर ते मिराज २०००एन आणि २०००डी स्ट्राइक प्रकारांमध्ये विकसित केले गेले, सुधारित मिराज २०००-५ आणि अनेक निर्यात प्रकारांमध्ये विकसित केले गेले. ६०० हून अधिक विमाने बांधली गेली आणि ते नऊ राष्ट्रांच्या सेवेत आहे.
[[वर्ग:लढाऊ विमाने]]
43klgaaz3dgoqcyugy1m7izthipa5d9
2582035
2582034
2025-06-23T10:49:36Z
Nitin.kunjir
4684
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2582035
wikitext
text/x-wiki
डॅसॉल्ट मिराज २००० हे डॅसॉल्ट एव्हिएशनने बनवलेले एक फ्रेंच मल्टीरोल, एकल-इंजिन, डेल्टा विंग, चौथ्या पिढीचे जेट फायटर आहे. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात फ्रेंच हवाई दलासाठी (आर्मी डे ल'एअर) मिराज III ची जागा घेण्यासाठी हलके लढाऊ विमान म्हणून ते डिझाइन केले गेले होते. मिराज २००० हे मल्टीरोल विमानात विकसित झाले ज्यामध्ये अनेक प्रकार विकसित केले गेले आणि अनेक राष्ट्रांना विकले गेले. नंतर ते मिराज २०००एन आणि २०००डी स्ट्राइक प्रकारांमध्ये विकसित केले गेले, सुधारित मिराज २०००-५ आणि अनेक निर्यात प्रकारांमध्ये विकसित केले गेले. ६०० हून अधिक विमाने बांधली गेली आणि ते नऊ राष्ट्रांच्या सेवेत आहे.
[[वर्ग:लढाऊ विमाने]]
[[वर्ग:विमाने]]
e2ugs5xh88iwkmxzu3p6uw6xpdmkrrp
2582036
2582035
2025-06-23T10:49:58Z
Nitin.kunjir
4684
2582036
wikitext
text/x-wiki
डॅसॉल्ट मिराज २००० हे डसॉल्ट एव्हिएशनने बनवलेले एक फ्रेंच मल्टीरोल, एकल-इंजिन, डेल्टा विंग, चौथ्या पिढीचे जेट फायटर आहे. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात फ्रेंच हवाई दलासाठी (आर्मी डे ल'एअर) मिराज III ची जागा घेण्यासाठी हलके लढाऊ विमान म्हणून ते डिझाइन केले गेले होते. मिराज २००० हे मल्टीरोल विमानात विकसित झाले ज्यामध्ये अनेक प्रकार विकसित केले गेले आणि अनेक राष्ट्रांना विकले गेले. नंतर ते मिराज २०००एन आणि २०००डी स्ट्राइक प्रकारांमध्ये विकसित केले गेले, सुधारित मिराज २०००-५ आणि अनेक निर्यात प्रकारांमध्ये विकसित केले गेले. ६०० हून अधिक विमाने बांधली गेली आणि ते नऊ राष्ट्रांच्या सेवेत आहे.
[[वर्ग:लढाऊ विमाने]]
[[वर्ग:विमाने]]
4j5rc1ugpqka0z4l7egz6t4pommixp7
2582043
2582036
2025-06-23T10:56:52Z
Nitin.kunjir
4684
2582043
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = मिराज २०००
| उपसाचा =
| मानचिह्न =
| चित्र = Mirage 2000C in-flight 2 (cropped).jpg
| चित्रवर्णन = १९९९ मध्ये फ्रेंच हवाई दलाचे मिराज २०००सी.
| प्रकार = बहुउपयोगी लढाऊ विमान
| उत्पादक देश = [[फ्रान्स]]
| उत्पादक = डसॉल्ट एव्हिएशन
| रचनाकार =
| पहिले उड्डाण = १० मार्च १९७८
| समावेश = जुलै १९८४
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = सेवेत
| मुख्य उपभोक्ता = फ्रेंच हवाई आणि अवकाश दल
| इतर उपभोक्ते = संयुक्त अरब अमिराती वायुसेना<br>चीन प्रजासत्ताक वायुसेना<br>[[भारतीय वायुसेना]]<br>[[युक्रेनी वायुसेना]]
| उत्पादन काळ = १९७८-२००७
| उत्पादित संख्या = ६०१
| कार्यक्रमावरील खर्च =
| प्रत्येक विमानाची किंमत =
| मूळ प्रकार =
| लेख असलेले उपप्रकार =
}}
डॅसॉल्ट मिराज २००० हे डसॉल्ट एव्हिएशनने बनवलेले एक फ्रेंच मल्टीरोल, एकल-इंजिन, डेल्टा विंग, चौथ्या पिढीचे जेट फायटर आहे. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात फ्रेंच हवाई दलासाठी (आर्मी डे ल'एअर) मिराज III ची जागा घेण्यासाठी हलके लढाऊ विमान म्हणून ते डिझाइन केले गेले होते. मिराज २००० हे मल्टीरोल विमानात विकसित झाले ज्यामध्ये अनेक प्रकार विकसित केले गेले आणि अनेक राष्ट्रांना विकले गेले. नंतर ते मिराज २०००एन आणि २०००डी स्ट्राइक प्रकारांमध्ये विकसित केले गेले, सुधारित मिराज २०००-५ आणि अनेक निर्यात प्रकारांमध्ये विकसित केले गेले. ६०० हून अधिक विमाने बांधली गेली आणि ते नऊ राष्ट्रांच्या सेवेत आहे.
[[वर्ग:लढाऊ विमाने]]
[[वर्ग:विमाने]]
efz8et877terxgrnwii35a54mhcnb57
स्टोनवॉल दंगली
0
366835
2582057
2025-06-23T11:01:59Z
ElDiablo9412
62793
"[[:en:Special:Redirect/revision/1296917356|Stonewall riots]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2582057
wikitext
text/x-wiki
==== Stonewall Day ====
{{माहितीचौकट नागरी संघर्ष|image=File:Stonewall riots.jpg|caption=The only known photograph taken during the first night of the riots, by freelance photographer Joseph Ambrosini, shows LGBTQ youth scuffling with police.{{sfn|Carter|2004|p=162}}|coordinates={{Coord|40.7338|N|74.0021|W|type:event_region:US-NY|display=title,inline}}|side1=[[File:Patch_of_the_New_York_City_Police_Department.svg|20px]] [[New York Police Department]]{{bulleted list
| Tactical Patrol Force
| Fourth Precinct
| Fifth Precinct
| Sixth Precinct
| [[Ninth Precinct]]
}}|side2={{ubl|Stonewall Inn patrons|and other sympathizers}}|howmany1=Day 1: 10 NYPD officers (inside the Inn)<br />Day 2: Multiple NYPD precincts|howmany2=Day 1: 500–600 supporters outside<br />Day 2: ~1,000 supporters inside and outside|casualties_label=Arrests, etc.}}
'''स्टोनवॉल दंगली''' (किंवा '''स्टोनवॉल बंड''', '''स्टोनवॉल क्रांती''', <ref>{{जर्नल स्रोत|last=Jenkins|first=Andrea|year=2019|title=Power to the People: The Stonewall Revolution|url=https://muse.jhu.edu/pub/26/article/733297|journal=QED: A Journal in GLBTQ Worldmaking|volume=6|issue=2|pages=63–68|doi=10.14321/qed.6.2.0063|issn=2327-1590|url-access=subscription}}</ref> किंवा फक्त '''स्टोनवॉल''' म्हणूनही ओळखले जाते) ही २८ जून १९६९ रोजी पहाटे [[न्यू यॉर्क]] शहरातील [[लोअर मॅनहॅटन|लोअर मॅनहॅटनच्या]] [[ग्रेनीच व्हिलेज]] परिसरातील [[स्टोनवॉल इन]] येथे झालेल्या पोलिसांच्या छाप्याविरुद्ध उत्स्फूर्त दंगली आणि निदर्शनांची मालिका होती. हे अमेरिकेतील एलजीबीटीक्यू (विविध लिंग आणि लैंगिकतेचे व्यक्ती) लोकांनी [[लैंगिक आणि लिंगभाव अल्पसंख्याक|लैंगिक अल्पसंख्याकांवर]] सरकार पुरस्कृत छळाविरुद्ध लढ्यासाठी पहिले निदर्शन नसले तरी, स्टोनवॉल दंगलींमुळे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] आणि जगभरातील समलैंगिक हक्क चळवळीसाठी एक नवीन सुरुवात झाली.{{refn|Descriptors in this article reflect terminology that was used at the time. The one-word unifying term for people in same sex relationships or not conforming to gender norms in the 1950s through the early 1980s was "homosexual" or "gay" (see [[Gay liberation]]). Later ('70s/80s) this was expanded by many groups to ''lesbian and gay'', then by the '90s and '00s to ''lesbian, gay, bisexual, transgender'' (LGBT).|group=note}}
१९५० आणि १९६० च्या दशकात अमेरिकन समलैंगिक स्त्रियांना आणि पुरुषांना अशा कायदा व्यवस्थेचा सामना करावा लागला जी इतर काही पश्चिम आणि पूर्व ब्लॉक देशांपेक्षा अधिक समलैगिकता-विरोधी होती. अमेरिकेतील सुरुवातीच्या समलैंगिक गटांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की समलैंगिक लोकांना समाजात सामावून घेतले जाऊ शकते आणि त्यांनी समलैंगिक व्यक्ती आणि विषमलैंगिक व्यक्ती दोघांसाठीही संघर्षरहित शिक्षणाला प्राधान्य दिले. पण, १९६० च्या दशकातील शेवटची वर्षे खूप वादग्रस्त होती, कारण [[नागरी हक्क चळवळ]], १९६० च्या दशकातील प्रतिसंस्कृती आणि युद्धविरोधी निदर्शने सारख्या चळवळी सक्रिय होत्या. ग्रेनीच व्हिलेजच्या प्रागतिक वातावरणासह या चळवळींचे प्रभाव स्टोनवॉल दंगलींसाठी उत्प्रेरक ठरले.
१९५० आणि १९६० च्या दशकात फार कमी संस्थांमध्ये समलैंगिक लोकांचे जाहीरपणे स्वागत होत असत. बार मालक आणि व्यवस्थापक क्वचितच समलैंगिक असूनही, या व्यक्तीचे स्वागत करणारे ठिकाण बहुतेकदा बारच होते. स्टोनवॉल इन हे माफियाच्या मालकीचे होते{{Sfn|Carter|2004}} {{Sfn|Duberman|1993}}आणि ड्रॅग क्वीन, [[पारलिंगी]] समुदायाचे प्रतिनिधी, बायकी स्वभावाचे तरुण पुरुष, [[पुरुष वेश्याव्यवसाय|पुरुष वेश्या]] आणि बेघर तरुण या सारखे समलैंगिक समुदायातील सर्वात गरीब आणि दुर्लक्षित लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या विविध प्रकारच्या संरक्षकांना सेवा पुरवत असे.
१९६० च्या दशकात समलैंगिक बारवर पोलिसांचे छापे हे नेहमीचेच होते, परंतु, त्यावेळच्या छाप्यांपेक्षा वेगळे, यावेळी माफियाना त्यांच्या आगमनापूर्वी पोलिसांनी सूचना दिल्या नव्हत्या, तसेच न्यू यॉर्क पोलीस विभागाच्या सहाव्या प्रसीमेलाही सूचना देण्यात आल्या नव्हत्या.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.pbs.org/wgbh/americanexperience/films/stonewall/|title=Stonewall Uprising {{!}} American Experience {{!}} PBS|website=www.pbs.org|language=en|type=Documentary|access-date=2025-06-22}}</ref> याशिवाय, आठवड्याच्या रात्री संध्याकाळी छापे टाकले जात असत, जेव्हा बारमध्ये गर्दी कमी असण्याची अपेक्षा होती. याउलट, स्टोनवॉलवरील छापा शुक्रवारी रात्री उशिरा होणार होता, जेव्हा गर्दीचा सर्वात जास्त असण्याची अपेक्षा होती.<ref name=":1" /> स्टोनवॉल इनमधील परिस्थितीवरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण लवकरच सुटले आणि त्यामुळे दंगलीसाठी भडकलेल्या जमावाला गर्दी जमली. न्यू यॉर्क शहर पोलिस आणि [[ग्रेनीच व्हिलेज|ग्रेनीच व्हिलेजमधील]] [[समलैंगिक]] रहिवाशांमधील निर्माण झालेल्या तणावामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणि त्यापुढे अनेकदा रात्री निदर्शने झालीत. काही आठवड्यांतच, ग्रेनीच व्हिलेजमधील रहिवाशांनी त्वरीत कार्यकर्ते गटांमध्ये संघटित होऊन समलैंगिक व्यक्तींना अटक होण्याची भीती न बाळगता त्यांच्या [[लैंगिक कल|लैंगिक कलाबद्दल]] उघडपणे बोलण्यासाठी जागा स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले.
स्टोनवॉल दंगलीनंतर, न्यू यॉर्क शहरातील लैंगिक अल्पसंख्याकांना एकसंध समुदाय बनण्यासाठी लिंग, वर्ग आणि पिढ्यानपिढ्या मांडण्यात आलेल्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. पुढील आठवडे आणि महिन्यांत, त्यांनी राजकीयदृष्ट्या सक्रिय सामाजिक संघटना सुरू केल्या आणि [[समलैंगिक]] आणि [[पारलिंगी]] लोकांच्या हक्कांबद्दल उघडपणे बोलणारी प्रकाशने सुरू केली. दंगलीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक अमेरिकन शहरांमध्ये शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली, जी आता स्वाभिमान यात्रांमध्ये बदलले आहेत. २०१६ मध्ये या ठिकाणी स्टोनवॉल राष्ट्रीय स्मारकाची स्थापना करण्यात आली. आज, स्टोनवॉल दंगलीच्या स्मरणार्थ जूनच्या अखेरीस जगभरात दरवर्षी स्वाभिमान कार्यक्रम आयोजित केले जातात.
== परिणाम ==
संपूर्ण ग्रेनीच व्हिलेजमध्ये, दंगलीचे साक्षीदार नसलेल्या लोकांमध्येही, ही निकडीची भावना पसरली. दंगलीमुळे प्रभावित झालेले अनेक जण संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहिले, त्यांना कारवाई करण्याची संधी मिळाली. ४ जुलै १९६९ रोजी, मॅटाचिन सोसायटीने [[फिलाडेल्फिया|फिलाडेल्फियामधील]] इंडिपेंडन्स हॉलसमोर वार्षिक धरणे आंदोलन केले. याला वार्षिक स्मरणपत्र म्हटले जाते. अनेक वर्षांपासून सहभागी असलेले आयोजक [[क्रेग रॉडवेल]], [[फ्रँक कामेनी]], [[रँडी विकर]], [[बारबरा गिटिंग्ज]] आणि [[के लाहुसेन]] यांनी न्यू यॉर्क शहरातील इतर धरणे आंदोलनकर्त्यांसोबत बसने फिलाडेल्फियाला प्रवास केला. १९६५ पासून, धरणे आंदोलनावर खूप नियंत्रण होते: महिला स्कर्ट घालत होत्या आणि पुरुषांनी सूट आणि टाय घातले होते आणि सर्वजण शांतपणे संघटित रांगेत मोर्चा काढत होते.{{Sfn|Marcus|2002|pp=105–107}} या वर्षी रॉडवेलला फ्रँक कामेनीने घालून दिलेल्या नियमांमुळे बंधने आल्यासारखे वाटल्याचे सांगितले. जेव्हा दोन महिलांनी सहज एकमेकांचे हात धरले तेव्हा कामेनीने त्यांना वेगळे केले आणि म्हटले, ''"None of that! None of that!"'' ("हे चालणार नाही! हे चालणार नाही!"). पण हे बघून, रॉडवेलने सुमारे दहा जोडप्यांना हात धरण्यास राजी केले. हात धरणाऱ्या जोडप्यांमुळे कामेनीला राग आला, परंतु या जोडप्यांनी मागील सर्व मोर्चांपेक्षा प्रेसचे जास्त लक्ष वेधले.{{Sfn|Carter|2004|pp=216–217}}{{Sfn|Duberman|1993}} "गोष्टी बदलत आहेत हे स्पष्ट झाले होते. ज्या लोकांना छळ सहन करावा लागला होता त्यांना आता अधिकार प्राप्त झाल्यासारखे वाटले" असे येथीलसहभागी, लिली व्हींचेझ, यांनी सांगितले.{{Sfn|Carter|2004|pp=216–217}} लक्ष वेधण्याच्या प्रचलित शांत, नम्र पद्धती बदलण्याचा दृढनिश्चय करून रॉडवेल न्यू यॉर्क शहरात परतला. त्याच्या पहिल्या प्राधान्यांपैकी एक म्हणजे क्रिस्टोफर स्ट्रीट लिबरेशन दिनाचे नियोजन करणे होते.{{Sfn|Duberman|1993}}
==== Stonewall Day ====
[[वर्ग:१९६० च्या दशकातील काउंटरकल्चर]]
65tufhouw9wjwe6iyde3nroewyw3qb2
2582058
2582057
2025-06-23T11:02:54Z
ElDiablo9412
62793
/* Stonewall Day */ fixed translation. added reflist
2582058
wikitext
text/x-wiki
==== Stonewall Day ====
{{माहितीचौकट नागरी संघर्ष|image=File:Stonewall riots.jpg|caption=The only known photograph taken during the first night of the riots, by freelance photographer Joseph Ambrosini, shows LGBTQ youth scuffling with police.{{sfn|Carter|2004|p=162}}|coordinates={{Coord|40.7338|N|74.0021|W|type:event_region:US-NY|display=title,inline}}|side1=[[File:Patch_of_the_New_York_City_Police_Department.svg|20px]] [[New York Police Department]]{{bulleted list
| Tactical Patrol Force
| Fourth Precinct
| Fifth Precinct
| Sixth Precinct
| [[Ninth Precinct]]
}}|side2={{ubl|Stonewall Inn patrons|and other sympathizers}}|howmany1=Day 1: 10 NYPD officers (inside the Inn)<br />Day 2: Multiple NYPD precincts|howmany2=Day 1: 500–600 supporters outside<br />Day 2: ~1,000 supporters inside and outside|casualties_label=Arrests, etc.}}
'''स्टोनवॉल दंगली''' (किंवा '''स्टोनवॉल बंड''', '''स्टोनवॉल क्रांती''', <ref>{{जर्नल स्रोत|last=Jenkins|first=Andrea|year=2019|title=Power to the People: The Stonewall Revolution|url=https://muse.jhu.edu/pub/26/article/733297|journal=QED: A Journal in GLBTQ Worldmaking|volume=6|issue=2|pages=63–68|doi=10.14321/qed.6.2.0063|issn=2327-1590|url-access=subscription}}</ref> किंवा फक्त '''स्टोनवॉल''' म्हणूनही ओळखले जाते) ही २८ जून १९६९ रोजी पहाटे [[न्यू यॉर्क]] शहरातील [[लोअर मॅनहॅटन|लोअर मॅनहॅटनच्या]] [[ग्रेनीच व्हिलेज]] परिसरातील [[स्टोनवॉल इन]] येथे झालेल्या पोलिसांच्या छाप्याविरुद्ध उत्स्फूर्त दंगली आणि निदर्शनांची मालिका होती. हे अमेरिकेतील एलजीबीटीक्यू (विविध लिंग आणि लैंगिकतेचे व्यक्ती) लोकांनी [[लैंगिक आणि लिंगभाव अल्पसंख्याक|लैंगिक अल्पसंख्याकांवर]] सरकार पुरस्कृत छळाविरुद्ध लढ्यासाठी पहिले निदर्शन नसले तरी, स्टोनवॉल दंगलींमुळे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] आणि जगभरातील समलैंगिक हक्क चळवळीसाठी एक नवीन सुरुवात झाली.{{refn|Descriptors in this article reflect terminology that was used at the time. The one-word unifying term for people in same sex relationships or not conforming to gender norms in the 1950s through the early 1980s was "homosexual" or "gay" (see [[Gay liberation]]). Later ('70s/80s) this was expanded by many groups to ''lesbian and gay'', then by the '90s and '00s to ''lesbian, gay, bisexual, transgender'' (LGBT).|group=note}}
१९५० आणि १९६० च्या दशकात अमेरिकन समलैंगिक स्त्रियांना आणि पुरुषांना अशा कायदा व्यवस्थेचा सामना करावा लागला जी इतर काही पश्चिम आणि पूर्व ब्लॉक देशांपेक्षा अधिक समलैगिकता-विरोधी होती. अमेरिकेतील सुरुवातीच्या समलैंगिक गटांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की समलैंगिक लोकांना समाजात सामावून घेतले जाऊ शकते आणि त्यांनी समलैंगिक व्यक्ती आणि विषमलैंगिक व्यक्ती दोघांसाठीही संघर्षरहित शिक्षणाला प्राधान्य दिले. पण, १९६० च्या दशकातील शेवटची वर्षे खूप वादग्रस्त होती, कारण [[नागरी हक्क चळवळ]], १९६० च्या दशकातील प्रतिसंस्कृती आणि युद्धविरोधी निदर्शने सारख्या चळवळी सक्रिय होत्या. ग्रेनीच व्हिलेजच्या प्रागतिक वातावरणासह या चळवळींचे प्रभाव स्टोनवॉल दंगलींसाठी उत्प्रेरक ठरले.
१९५० आणि १९६० च्या दशकात फार कमी संस्थांमध्ये समलैंगिक लोकांचे जाहीरपणे स्वागत होत असत. बार मालक आणि व्यवस्थापक क्वचितच समलैंगिक असूनही, या व्यक्तीचे स्वागत करणारे ठिकाण बहुतेकदा बारच होते. स्टोनवॉल इन हे माफियाच्या मालकीचे होते{{Sfn|Carter|2004}} {{Sfn|Duberman|1993}}आणि ड्रॅग क्वीन, [[पारलिंगी]] समुदायाचे प्रतिनिधी, बायकी स्वभावाचे तरुण पुरुष, [[पुरुष वेश्याव्यवसाय|पुरुष वेश्या]] आणि बेघर तरुण या सारखे समलैंगिक समुदायातील सर्वात गरीब आणि दुर्लक्षित लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या विविध प्रकारच्या संरक्षकांना सेवा पुरवत असे.
१९६० च्या दशकात समलैंगिक बारवर पोलिसांचे छापे हे नेहमीचेच होते, परंतु, त्यावेळच्या छाप्यांपेक्षा वेगळे, यावेळी माफियाना त्यांच्या आगमनापूर्वी पोलिसांनी सूचना दिल्या नव्हत्या, तसेच न्यू यॉर्क पोलीस विभागाच्या सहाव्या प्रसीमेलाही सूचना देण्यात आल्या नव्हत्या.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.pbs.org/wgbh/americanexperience/films/stonewall/|title=Stonewall Uprising {{!}} American Experience {{!}} PBS|website=www.pbs.org|language=en|type=Documentary|access-date=2025-06-22}}</ref> याशिवाय, आठवड्याच्या रात्री संध्याकाळी छापे टाकले जात असत, जेव्हा बारमध्ये गर्दी कमी असण्याची अपेक्षा होती. याउलट, स्टोनवॉलवरील छापा शुक्रवारी रात्री उशिरा होणार होता, जेव्हा गर्दीचा सर्वात जास्त असण्याची अपेक्षा होती.<ref name=":1" /> स्टोनवॉल इनमधील परिस्थितीवरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण लवकरच सुटले आणि त्यामुळे दंगलीसाठी भडकलेल्या जमावाला गर्दी जमली. न्यू यॉर्क शहर पोलिस आणि [[ग्रेनीच व्हिलेज|ग्रेनीच व्हिलेजमधील]] [[समलैंगिक]] रहिवाशांमधील निर्माण झालेल्या तणावामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणि त्यापुढे अनेकदा रात्री निदर्शने झालीत. काही आठवड्यांतच, ग्रेनीच व्हिलेजमधील रहिवाशांनी त्वरीत कार्यकर्ते गटांमध्ये संघटित होऊन समलैंगिक व्यक्तींना अटक होण्याची भीती न बाळगता त्यांच्या [[लैंगिक कल|लैंगिक कलाबद्दल]] उघडपणे बोलण्यासाठी जागा स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले.
स्टोनवॉल दंगलीनंतर, न्यू यॉर्क शहरातील लैंगिक अल्पसंख्याकांना एकसंध समुदाय बनण्यासाठी लिंग, वर्ग आणि पिढ्यानपिढ्या मांडण्यात आलेल्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. पुढील आठवडे आणि महिन्यांत, त्यांनी राजकीयदृष्ट्या सक्रिय सामाजिक संघटना सुरू केल्या आणि [[समलैंगिक]] आणि [[पारलिंगी]] लोकांच्या हक्कांबद्दल उघडपणे बोलणारी प्रकाशने सुरू केली. दंगलीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक अमेरिकन शहरांमध्ये शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली, जी आता स्वाभिमान यात्रांमध्ये बदलले आहेत. २०१६ मध्ये या ठिकाणी स्टोनवॉल राष्ट्रीय स्मारकाची स्थापना करण्यात आली. आज, स्टोनवॉल दंगलीच्या स्मरणार्थ जूनच्या अखेरीस जगभरात दरवर्षी स्वाभिमान कार्यक्रम आयोजित केले जातात.
== परिणाम ==
संपूर्ण ग्रेनीच व्हिलेजमध्ये, दंगलीचे साक्षीदार नसलेल्या लोकांमध्येही, ही निकडीची भावना पसरली. दंगलीमुळे प्रभावित झालेले अनेक जण संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहिले, त्यांना कारवाई करण्याची संधी मिळाली. ४ जुलै १९६९ रोजी, मॅटाचिन सोसायटीने [[फिलाडेल्फिया|फिलाडेल्फियामधील]] इंडिपेंडन्स हॉलसमोर वार्षिक धरणे आंदोलन केले. याला वार्षिक स्मरणपत्र म्हटले जाते. अनेक वर्षांपासून सहभागी असलेले आयोजक [[क्रेग रॉडवेल]], [[फ्रँक कामेनी]], [[रँडी विकर]], [[बारबरा गिटिंग्ज]] आणि [[के लाहुसेन]] यांनी न्यू यॉर्क शहरातील इतर धरणे आंदोलनकर्त्यांसोबत बसने फिलाडेल्फियाला प्रवास केला. १९६५ पासून, धरणे आंदोलनावर खूप नियंत्रण होते: महिला स्कर्ट घालत होत्या आणि पुरुषांनी सूट आणि टाय घातले होते आणि सर्वजण शांतपणे संघटित रांगेत मोर्चा काढत होते.{{Sfn|Marcus|2002|pp=105–107}} या वर्षी रॉडवेलला फ्रँक कामेनीने घालून दिलेल्या नियमांमुळे बंधने आल्यासारखे वाटल्याचे सांगितले. जेव्हा दोन महिलांनी सहज एकमेकांचे हात धरले तेव्हा कामेनीने त्यांना वेगळे केले आणि म्हटले, ''"None of that! None of that!"'' ("हे चालणार नाही! हे चालणार नाही!"). पण हे बघून, रॉडवेलने सुमारे दहा जोडप्यांना हात धरण्यास राजी केले. हात धरणाऱ्या जोडप्यांमुळे कामेनीला राग आला, परंतु या जोडप्यांनी मागील सर्व मोर्चांपेक्षा प्रेसचे जास्त लक्ष वेधले.{{Sfn|Carter|2004|pp=216–217}}{{Sfn|Duberman|1993}} "गोष्टी बदलत आहेत हे स्पष्ट झाले होते. ज्या लोकांना छळ सहन करावा लागला होता त्यांना आता अधिकार प्राप्त झाल्यासारखे वाटले" असे येथीलसहभागी, लिली व्हींचेझ, यांनी सांगितले.{{Sfn|Carter|2004|pp=216–217}} लक्ष वेधण्याच्या प्रचलित शांत, नम्र पद्धती बदलण्याचा दृढनिश्चय करून रॉडवेल न्यू यॉर्क शहरात परतला. त्याच्या पहिल्या प्राधान्यांपैकी एक म्हणजे क्रिस्टोफर स्ट्रीट लिबरेशन दिनाचे नियोजन करणे होते.{{Sfn|Duberman|1993}}
==== संदर्भ ====
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:१९६० च्या दशकातील काउंटरकल्चर]]
lvgn137zu6nc5zo4bfo2zjkr9ejlb0d
2582060
2582058
2025-06-23T11:03:16Z
ElDiablo9412
62793
/* संदर्भ */
2582060
wikitext
text/x-wiki
==== Stonewall Day ====
{{माहितीचौकट नागरी संघर्ष|image=File:Stonewall riots.jpg|caption=The only known photograph taken during the first night of the riots, by freelance photographer Joseph Ambrosini, shows LGBTQ youth scuffling with police.{{sfn|Carter|2004|p=162}}|coordinates={{Coord|40.7338|N|74.0021|W|type:event_region:US-NY|display=title,inline}}|side1=[[File:Patch_of_the_New_York_City_Police_Department.svg|20px]] [[New York Police Department]]{{bulleted list
| Tactical Patrol Force
| Fourth Precinct
| Fifth Precinct
| Sixth Precinct
| [[Ninth Precinct]]
}}|side2={{ubl|Stonewall Inn patrons|and other sympathizers}}|howmany1=Day 1: 10 NYPD officers (inside the Inn)<br />Day 2: Multiple NYPD precincts|howmany2=Day 1: 500–600 supporters outside<br />Day 2: ~1,000 supporters inside and outside|casualties_label=Arrests, etc.}}
'''स्टोनवॉल दंगली''' (किंवा '''स्टोनवॉल बंड''', '''स्टोनवॉल क्रांती''', <ref>{{जर्नल स्रोत|last=Jenkins|first=Andrea|year=2019|title=Power to the People: The Stonewall Revolution|url=https://muse.jhu.edu/pub/26/article/733297|journal=QED: A Journal in GLBTQ Worldmaking|volume=6|issue=2|pages=63–68|doi=10.14321/qed.6.2.0063|issn=2327-1590|url-access=subscription}}</ref> किंवा फक्त '''स्टोनवॉल''' म्हणूनही ओळखले जाते) ही २८ जून १९६९ रोजी पहाटे [[न्यू यॉर्क]] शहरातील [[लोअर मॅनहॅटन|लोअर मॅनहॅटनच्या]] [[ग्रेनीच व्हिलेज]] परिसरातील [[स्टोनवॉल इन]] येथे झालेल्या पोलिसांच्या छाप्याविरुद्ध उत्स्फूर्त दंगली आणि निदर्शनांची मालिका होती. हे अमेरिकेतील एलजीबीटीक्यू (विविध लिंग आणि लैंगिकतेचे व्यक्ती) लोकांनी [[लैंगिक आणि लिंगभाव अल्पसंख्याक|लैंगिक अल्पसंख्याकांवर]] सरकार पुरस्कृत छळाविरुद्ध लढ्यासाठी पहिले निदर्शन नसले तरी, स्टोनवॉल दंगलींमुळे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] आणि जगभरातील समलैंगिक हक्क चळवळीसाठी एक नवीन सुरुवात झाली.{{refn|Descriptors in this article reflect terminology that was used at the time. The one-word unifying term for people in same sex relationships or not conforming to gender norms in the 1950s through the early 1980s was "homosexual" or "gay" (see [[Gay liberation]]). Later ('70s/80s) this was expanded by many groups to ''lesbian and gay'', then by the '90s and '00s to ''lesbian, gay, bisexual, transgender'' (LGBT).|group=note}}
१९५० आणि १९६० च्या दशकात अमेरिकन समलैंगिक स्त्रियांना आणि पुरुषांना अशा कायदा व्यवस्थेचा सामना करावा लागला जी इतर काही पश्चिम आणि पूर्व ब्लॉक देशांपेक्षा अधिक समलैगिकता-विरोधी होती. अमेरिकेतील सुरुवातीच्या समलैंगिक गटांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की समलैंगिक लोकांना समाजात सामावून घेतले जाऊ शकते आणि त्यांनी समलैंगिक व्यक्ती आणि विषमलैंगिक व्यक्ती दोघांसाठीही संघर्षरहित शिक्षणाला प्राधान्य दिले. पण, १९६० च्या दशकातील शेवटची वर्षे खूप वादग्रस्त होती, कारण [[नागरी हक्क चळवळ]], १९६० च्या दशकातील प्रतिसंस्कृती आणि युद्धविरोधी निदर्शने सारख्या चळवळी सक्रिय होत्या. ग्रेनीच व्हिलेजच्या प्रागतिक वातावरणासह या चळवळींचे प्रभाव स्टोनवॉल दंगलींसाठी उत्प्रेरक ठरले.
१९५० आणि १९६० च्या दशकात फार कमी संस्थांमध्ये समलैंगिक लोकांचे जाहीरपणे स्वागत होत असत. बार मालक आणि व्यवस्थापक क्वचितच समलैंगिक असूनही, या व्यक्तीचे स्वागत करणारे ठिकाण बहुतेकदा बारच होते. स्टोनवॉल इन हे माफियाच्या मालकीचे होते{{Sfn|Carter|2004}} {{Sfn|Duberman|1993}}आणि ड्रॅग क्वीन, [[पारलिंगी]] समुदायाचे प्रतिनिधी, बायकी स्वभावाचे तरुण पुरुष, [[पुरुष वेश्याव्यवसाय|पुरुष वेश्या]] आणि बेघर तरुण या सारखे समलैंगिक समुदायातील सर्वात गरीब आणि दुर्लक्षित लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या विविध प्रकारच्या संरक्षकांना सेवा पुरवत असे.
१९६० च्या दशकात समलैंगिक बारवर पोलिसांचे छापे हे नेहमीचेच होते, परंतु, त्यावेळच्या छाप्यांपेक्षा वेगळे, यावेळी माफियाना त्यांच्या आगमनापूर्वी पोलिसांनी सूचना दिल्या नव्हत्या, तसेच न्यू यॉर्क पोलीस विभागाच्या सहाव्या प्रसीमेलाही सूचना देण्यात आल्या नव्हत्या.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.pbs.org/wgbh/americanexperience/films/stonewall/|title=Stonewall Uprising {{!}} American Experience {{!}} PBS|website=www.pbs.org|language=en|type=Documentary|access-date=2025-06-22}}</ref> याशिवाय, आठवड्याच्या रात्री संध्याकाळी छापे टाकले जात असत, जेव्हा बारमध्ये गर्दी कमी असण्याची अपेक्षा होती. याउलट, स्टोनवॉलवरील छापा शुक्रवारी रात्री उशिरा होणार होता, जेव्हा गर्दीचा सर्वात जास्त असण्याची अपेक्षा होती.<ref name=":1" /> स्टोनवॉल इनमधील परिस्थितीवरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण लवकरच सुटले आणि त्यामुळे दंगलीसाठी भडकलेल्या जमावाला गर्दी जमली. न्यू यॉर्क शहर पोलिस आणि [[ग्रेनीच व्हिलेज|ग्रेनीच व्हिलेजमधील]] [[समलैंगिक]] रहिवाशांमधील निर्माण झालेल्या तणावामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणि त्यापुढे अनेकदा रात्री निदर्शने झालीत. काही आठवड्यांतच, ग्रेनीच व्हिलेजमधील रहिवाशांनी त्वरीत कार्यकर्ते गटांमध्ये संघटित होऊन समलैंगिक व्यक्तींना अटक होण्याची भीती न बाळगता त्यांच्या [[लैंगिक कल|लैंगिक कलाबद्दल]] उघडपणे बोलण्यासाठी जागा स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले.
स्टोनवॉल दंगलीनंतर, न्यू यॉर्क शहरातील लैंगिक अल्पसंख्याकांना एकसंध समुदाय बनण्यासाठी लिंग, वर्ग आणि पिढ्यानपिढ्या मांडण्यात आलेल्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. पुढील आठवडे आणि महिन्यांत, त्यांनी राजकीयदृष्ट्या सक्रिय सामाजिक संघटना सुरू केल्या आणि [[समलैंगिक]] आणि [[पारलिंगी]] लोकांच्या हक्कांबद्दल उघडपणे बोलणारी प्रकाशने सुरू केली. दंगलीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक अमेरिकन शहरांमध्ये शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली, जी आता स्वाभिमान यात्रांमध्ये बदलले आहेत. २०१६ मध्ये या ठिकाणी स्टोनवॉल राष्ट्रीय स्मारकाची स्थापना करण्यात आली. आज, स्टोनवॉल दंगलीच्या स्मरणार्थ जूनच्या अखेरीस जगभरात दरवर्षी स्वाभिमान कार्यक्रम आयोजित केले जातात.
== परिणाम ==
संपूर्ण ग्रेनीच व्हिलेजमध्ये, दंगलीचे साक्षीदार नसलेल्या लोकांमध्येही, ही निकडीची भावना पसरली. दंगलीमुळे प्रभावित झालेले अनेक जण संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहिले, त्यांना कारवाई करण्याची संधी मिळाली. ४ जुलै १९६९ रोजी, मॅटाचिन सोसायटीने [[फिलाडेल्फिया|फिलाडेल्फियामधील]] इंडिपेंडन्स हॉलसमोर वार्षिक धरणे आंदोलन केले. याला वार्षिक स्मरणपत्र म्हटले जाते. अनेक वर्षांपासून सहभागी असलेले आयोजक [[क्रेग रॉडवेल]], [[फ्रँक कामेनी]], [[रँडी विकर]], [[बारबरा गिटिंग्ज]] आणि [[के लाहुसेन]] यांनी न्यू यॉर्क शहरातील इतर धरणे आंदोलनकर्त्यांसोबत बसने फिलाडेल्फियाला प्रवास केला. १९६५ पासून, धरणे आंदोलनावर खूप नियंत्रण होते: महिला स्कर्ट घालत होत्या आणि पुरुषांनी सूट आणि टाय घातले होते आणि सर्वजण शांतपणे संघटित रांगेत मोर्चा काढत होते.{{Sfn|Marcus|2002|pp=105–107}} या वर्षी रॉडवेलला फ्रँक कामेनीने घालून दिलेल्या नियमांमुळे बंधने आल्यासारखे वाटल्याचे सांगितले. जेव्हा दोन महिलांनी सहज एकमेकांचे हात धरले तेव्हा कामेनीने त्यांना वेगळे केले आणि म्हटले, ''"None of that! None of that!"'' ("हे चालणार नाही! हे चालणार नाही!"). पण हे बघून, रॉडवेलने सुमारे दहा जोडप्यांना हात धरण्यास राजी केले. हात धरणाऱ्या जोडप्यांमुळे कामेनीला राग आला, परंतु या जोडप्यांनी मागील सर्व मोर्चांपेक्षा प्रेसचे जास्त लक्ष वेधले.{{Sfn|Carter|2004|pp=216–217}}{{Sfn|Duberman|1993}} "गोष्टी बदलत आहेत हे स्पष्ट झाले होते. ज्या लोकांना छळ सहन करावा लागला होता त्यांना आता अधिकार प्राप्त झाल्यासारखे वाटले" असे येथीलसहभागी, लिली व्हींचेझ, यांनी सांगितले.{{Sfn|Carter|2004|pp=216–217}} लक्ष वेधण्याच्या प्रचलित शांत, नम्र पद्धती बदलण्याचा दृढनिश्चय करून रॉडवेल न्यू यॉर्क शहरात परतला. त्याच्या पहिल्या प्राधान्यांपैकी एक म्हणजे क्रिस्टोफर स्ट्रीट लिबरेशन दिनाचे नियोजन करणे होते.{{Sfn|Duberman|1993}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:१९६० च्या दशकातील काउंटरकल्चर]]
opm7yi6fedm6joh7tj2jwloug5hdozv
2582073
2582060
2025-06-23T11:23:54Z
ElDiablo9412
62793
/* Stonewall Day */
2582073
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट नागरी संघर्ष
|image=Stonewall riots.jpg
|caption=दंगलीच्या पहिल्या रात्री स्वतंत्र छायाचित्रकार जोसेफ अम्ब्रोसिनी यांनी काढलेला एकमेव ज्ञात फोटो, ज्यामध्ये एलजीबीटीक्यू तरुण पोलिसांशी झटापट करताना दिसतात.{{sfn|Carter|2004|p=162}}
|coordinates={{Coord|40.7338|N|74.0021|W|type:event_region:US-NY|display=title,inline}}
|side1=[[File:Patch_of_the_New_York_City_Police_Department.svg|20px]] [[न्यू यॉर्क पोलीस विभाग]]
{{bulleted list
|सामरिक गस्त दल
| चौथी प्रसीमा
| पाचवी प्रसीमा
| सहावी प्रसीमा
| नववी प्रसीमा
}}
|side2={{ubl|स्टोनवॉल इनचे पॅट्रन|आणि इतर समर्थक}}
|howmany1=पहिला दिवस: १० न्यू यॉर्क पोलीस अधिकारी (इन च्या आत)<br />दुसरा दिवस: अनेक न्यू यॉर्क पोलीस विभाग प्रसीमा
|howmany2=पहिला दिवस: बाहेरील५००-६०० समर्थक<br />दुसरा दिवस: आतील आणि बाहेरील मिळून ~१,००० समर्थक
|casualties_label=
}}
'''स्टोनवॉल दंगली''' (किंवा '''स्टोनवॉल बंड''', '''स्टोनवॉल क्रांती''', <ref>{{जर्नल स्रोत|last=Jenkins|first=Andrea|year=2019|title=Power to the People: The Stonewall Revolution|url=https://muse.jhu.edu/pub/26/article/733297|journal=QED: A Journal in GLBTQ Worldmaking|volume=6|issue=2|pages=63–68|doi=10.14321/qed.6.2.0063|issn=2327-1590|url-access=subscription}}</ref> किंवा फक्त '''स्टोनवॉल''' म्हणूनही ओळखले जाते) ही २८ जून १९६९ रोजी पहाटे [[न्यू यॉर्क]] शहरातील [[लोअर मॅनहॅटन|लोअर मॅनहॅटनच्या]] [[ग्रेनीच व्हिलेज]] परिसरातील [[स्टोनवॉल इन]] येथे झालेल्या पोलिसांच्या छाप्याविरुद्ध उत्स्फूर्त दंगली आणि निदर्शनांची मालिका होती. हे अमेरिकेतील एलजीबीटीक्यू (विविध लिंग आणि लैंगिकतेचे व्यक्ती) लोकांनी [[लैंगिक आणि लिंगभाव अल्पसंख्याक|लैंगिक अल्पसंख्याकांवर]] सरकार पुरस्कृत छळाविरुद्ध लढ्यासाठी पहिले निदर्शन नसले तरी, स्टोनवॉल दंगलींमुळे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] आणि जगभरातील समलैंगिक हक्क चळवळीसाठी एक नवीन सुरुवात झाली.{{refn|Descriptors in this article reflect terminology that was used at the time. The one-word unifying term for people in same sex relationships or not conforming to gender norms in the 1950s through the early 1980s was "homosexual" or "gay" (see [[Gay liberation]]). Later ('70s/80s) this was expanded by many groups to ''lesbian and gay'', then by the '90s and '00s to ''lesbian, gay, bisexual, transgender'' (LGBT).|group=note}}
१९५० आणि १९६० च्या दशकात अमेरिकन समलैंगिक स्त्रियांना आणि पुरुषांना अशा कायदा व्यवस्थेचा सामना करावा लागला जी इतर काही पश्चिम आणि पूर्व ब्लॉक देशांपेक्षा अधिक समलैगिकता-विरोधी होती. अमेरिकेतील सुरुवातीच्या समलैंगिक गटांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की समलैंगिक लोकांना समाजात सामावून घेतले जाऊ शकते आणि त्यांनी समलैंगिक व्यक्ती आणि विषमलैंगिक व्यक्ती दोघांसाठीही संघर्षरहित शिक्षणाला प्राधान्य दिले. पण, १९६० च्या दशकातील शेवटची वर्षे खूप वादग्रस्त होती, कारण [[नागरी हक्क चळवळ]], १९६० च्या दशकातील प्रतिसंस्कृती आणि युद्धविरोधी निदर्शने सारख्या चळवळी सक्रिय होत्या. ग्रेनीच व्हिलेजच्या प्रागतिक वातावरणासह या चळवळींचे प्रभाव स्टोनवॉल दंगलींसाठी उत्प्रेरक ठरले.
१९५० आणि १९६० च्या दशकात फार कमी संस्थांमध्ये समलैंगिक लोकांचे जाहीरपणे स्वागत होत असत. बार मालक आणि व्यवस्थापक क्वचितच समलैंगिक असूनही, या व्यक्तीचे स्वागत करणारे ठिकाण बहुतेकदा बारच होते. स्टोनवॉल इन हे माफियाच्या मालकीचे होते{{Sfn|Carter|2004}} {{Sfn|Duberman|1993}}आणि ड्रॅग क्वीन, [[पारलिंगी]] समुदायाचे प्रतिनिधी, बायकी स्वभावाचे तरुण पुरुष, [[पुरुष वेश्याव्यवसाय|पुरुष वेश्या]] आणि बेघर तरुण या सारखे समलैंगिक समुदायातील सर्वात गरीब आणि दुर्लक्षित लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या विविध प्रकारच्या संरक्षकांना सेवा पुरवत असे.
१९६० च्या दशकात समलैंगिक बारवर पोलिसांचे छापे हे नेहमीचेच होते, परंतु, त्यावेळच्या छाप्यांपेक्षा वेगळे, यावेळी माफियाना त्यांच्या आगमनापूर्वी पोलिसांनी सूचना दिल्या नव्हत्या, तसेच न्यू यॉर्क पोलीस विभागाच्या सहाव्या प्रसीमेलाही सूचना देण्यात आल्या नव्हत्या.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.pbs.org/wgbh/americanexperience/films/stonewall/|title=Stonewall Uprising {{!}} American Experience {{!}} PBS|website=www.pbs.org|language=en|type=Documentary|access-date=2025-06-22}}</ref> याशिवाय, आठवड्याच्या रात्री संध्याकाळी छापे टाकले जात असत, जेव्हा बारमध्ये गर्दी कमी असण्याची अपेक्षा होती. याउलट, स्टोनवॉलवरील छापा शुक्रवारी रात्री उशिरा होणार होता, जेव्हा गर्दीचा सर्वात जास्त असण्याची अपेक्षा होती.<ref name=":1" /> स्टोनवॉल इनमधील परिस्थितीवरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण लवकरच सुटले आणि त्यामुळे दंगलीसाठी भडकलेल्या जमावाला गर्दी जमली. न्यू यॉर्क शहर पोलिस आणि [[ग्रेनीच व्हिलेज|ग्रेनीच व्हिलेजमधील]] [[समलैंगिक]] रहिवाशांमधील निर्माण झालेल्या तणावामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणि त्यापुढे अनेकदा रात्री निदर्शने झालीत. काही आठवड्यांतच, ग्रेनीच व्हिलेजमधील रहिवाशांनी त्वरीत कार्यकर्ते गटांमध्ये संघटित होऊन समलैंगिक व्यक्तींना अटक होण्याची भीती न बाळगता त्यांच्या [[लैंगिक कल|लैंगिक कलाबद्दल]] उघडपणे बोलण्यासाठी जागा स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले.
स्टोनवॉल दंगलीनंतर, न्यू यॉर्क शहरातील लैंगिक अल्पसंख्याकांना एकसंध समुदाय बनण्यासाठी लिंग, वर्ग आणि पिढ्यानपिढ्या मांडण्यात आलेल्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. पुढील आठवडे आणि महिन्यांत, त्यांनी राजकीयदृष्ट्या सक्रिय सामाजिक संघटना सुरू केल्या आणि [[समलैंगिक]] आणि [[पारलिंगी]] लोकांच्या हक्कांबद्दल उघडपणे बोलणारी प्रकाशने सुरू केली. दंगलीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक अमेरिकन शहरांमध्ये शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली, जी आता स्वाभिमान यात्रांमध्ये बदलले आहेत. २०१६ मध्ये या ठिकाणी स्टोनवॉल राष्ट्रीय स्मारकाची स्थापना करण्यात आली. आज, स्टोनवॉल दंगलीच्या स्मरणार्थ जूनच्या अखेरीस जगभरात दरवर्षी स्वाभिमान कार्यक्रम आयोजित केले जातात.
== परिणाम ==
संपूर्ण ग्रेनीच व्हिलेजमध्ये, दंगलीचे साक्षीदार नसलेल्या लोकांमध्येही, ही निकडीची भावना पसरली. दंगलीमुळे प्रभावित झालेले अनेक जण संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहिले, त्यांना कारवाई करण्याची संधी मिळाली. ४ जुलै १९६९ रोजी, मॅटाचिन सोसायटीने [[फिलाडेल्फिया|फिलाडेल्फियामधील]] इंडिपेंडन्स हॉलसमोर वार्षिक धरणे आंदोलन केले. याला वार्षिक स्मरणपत्र म्हटले जाते. अनेक वर्षांपासून सहभागी असलेले आयोजक [[क्रेग रॉडवेल]], [[फ्रँक कामेनी]], [[रँडी विकर]], [[बारबरा गिटिंग्ज]] आणि [[के लाहुसेन]] यांनी न्यू यॉर्क शहरातील इतर धरणे आंदोलनकर्त्यांसोबत बसने फिलाडेल्फियाला प्रवास केला. १९६५ पासून, धरणे आंदोलनावर खूप नियंत्रण होते: महिला स्कर्ट घालत होत्या आणि पुरुषांनी सूट आणि टाय घातले होते आणि सर्वजण शांतपणे संघटित रांगेत मोर्चा काढत होते.{{Sfn|Marcus|2002|pp=105–107}} या वर्षी रॉडवेलला फ्रँक कामेनीने घालून दिलेल्या नियमांमुळे बंधने आल्यासारखे वाटल्याचे सांगितले. जेव्हा दोन महिलांनी सहज एकमेकांचे हात धरले तेव्हा कामेनीने त्यांना वेगळे केले आणि म्हटले, ''"None of that! None of that!"'' ("हे चालणार नाही! हे चालणार नाही!"). पण हे बघून, रॉडवेलने सुमारे दहा जोडप्यांना हात धरण्यास राजी केले. हात धरणाऱ्या जोडप्यांमुळे कामेनीला राग आला, परंतु या जोडप्यांनी मागील सर्व मोर्चांपेक्षा प्रेसचे जास्त लक्ष वेधले.{{Sfn|Carter|2004|pp=216–217}}{{Sfn|Duberman|1993}} "गोष्टी बदलत आहेत हे स्पष्ट झाले होते. ज्या लोकांना छळ सहन करावा लागला होता त्यांना आता अधिकार प्राप्त झाल्यासारखे वाटले" असे येथीलसहभागी, लिली व्हींचेझ, यांनी सांगितले.{{Sfn|Carter|2004|pp=216–217}} लक्ष वेधण्याच्या प्रचलित शांत, नम्र पद्धती बदलण्याचा दृढनिश्चय करून रॉडवेल न्यू यॉर्क शहरात परतला. त्याच्या पहिल्या प्राधान्यांपैकी एक म्हणजे क्रिस्टोफर स्ट्रीट लिबरेशन दिनाचे नियोजन करणे होते.{{Sfn|Duberman|1993}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:१९६० च्या दशकातील काउंटरकल्चर]]
ncqxt54b1joubej1htx969gk623d01e
क्रिमिनल (१९९४ चित्रपट)
0
366836
2582062
2025-06-23T11:06:34Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1296281994|Criminal (1994 film)]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2582062
wikitext
text/x-wiki
'''''क्रिमिनल''''' हा १९९४ चा [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ह्यामध्ये [[अक्किनेनी नागार्जुन|नागार्जुन]], [[रम्या कृष्णन]] आणि [[मनीषा कोइराला]] यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. [[तेलुगू भाषा|तेलुगू]] आणि [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषांमध्ये एकाच वेळी चित्रित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती के.एस. रामा राव यांनी तेलुगूमध्ये क्रिएटिव्ह कमर्शियल्स बॅनरखाली केली होती आणि हिंदीमध्ये [[मुकेश भट्ट]] यांनी [[विशेष फिल्म्स]] बॅनरखाली केली होती. [[एम.एम. कीरावानी|एम.एम. कीरावनी]] (एम.एम. क्रीम) यांनी संगीत दिले होते. ''क्रिमिनल हा'' चित्रपट १९९३ च्या अमेरिकन चित्रपट ''[[द फ्युजिटीव्ह|द फ्युजिटिव्ह]]'' पासून प्रेरित होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.telegraphindia.com/7-days/no-ripoffs-please/cid/623609|title=No ripoffs, please|date=24 May 2009|website=[[The Telegraph (Kolkata)|The Telegraph]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20230603152711/https://www.telegraphindia.com/7-days/no-ripoffs-please/cid/623609|archive-date=3 June 2023|access-date=2020-10-28}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.deccanchronicle.com/entertainment/tollywood/300117/copycats-in-tollywood.html|title=Copycats in Tollywood|date=30 January 2017|work=Deccan Chronicle|access-date=2 February 2022|archive-url=https://web.archive.org/web/20211003064859/https://www.deccanchronicle.com/entertainment/tollywood/300117/copycats-in-tollywood.html|archive-date=3 October 2021|url-status=live}}</ref>
तेलुगू आवृत्ती १४ ऑक्टोबर १९९४ रोजी प्रदर्शित झाली, तर हिंदी आवृत्ती २१ जुलै १९९५ रोजी प्रदर्शित झाली. ''क्रिमिनल'' हा हिंदी चित्रपट अभिनेते [[अजित (अभिनेता)|अजित खान]] यांचा शेवटचा चित्रपट होता. तेलुगू आवृत्ती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाली नाही.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.telugucinema.com/tc/stars/interview_ksramarao_2006.php|title=TC Exclusive: K.S. Rama Rao - Interview|date=12 January 2006|website=[[TeluguCinema.com]]|archive-url=https://web.archive.org/web/20061119100756/http://www.telugucinema.com/tc/stars/interview_ksramarao_2006.php|archive-date=19 November 2006|access-date=2024-09-14|quote=KSR: I liked the subject, and so we did that film. I still like that film though it was a flop.}}</ref>
== कलाकार ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारतीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट]]
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील हिंदी चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील तेलुगू चित्रपट]]
r49bdd1j0vrwz1kuixwblphsvmbpt8l
2582063
2582062
2025-06-23T11:06:58Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2582063
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''क्रिमिनल''''' हा १९९४ चा [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ह्यामध्ये [[अक्किनेनी नागार्जुन|नागार्जुन]], [[रम्या कृष्णन]] आणि [[मनीषा कोइराला]] यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. [[तेलुगू भाषा|तेलुगू]] आणि [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषांमध्ये एकाच वेळी चित्रित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती के.एस. रामा राव यांनी तेलुगूमध्ये क्रिएटिव्ह कमर्शियल्स बॅनरखाली केली होती आणि हिंदीमध्ये [[मुकेश भट्ट]] यांनी [[विशेष फिल्म्स]] बॅनरखाली केली होती. [[एम.एम. कीरावानी|एम.एम. कीरावनी]] (एम.एम. क्रीम) यांनी संगीत दिले होते. ''क्रिमिनल हा'' चित्रपट १९९३ च्या अमेरिकन चित्रपट ''[[द फ्युजिटीव्ह|द फ्युजिटिव्ह]]'' पासून प्रेरित होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.telegraphindia.com/7-days/no-ripoffs-please/cid/623609|title=No ripoffs, please|date=24 May 2009|website=[[The Telegraph (Kolkata)|The Telegraph]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20230603152711/https://www.telegraphindia.com/7-days/no-ripoffs-please/cid/623609|archive-date=3 June 2023|access-date=2020-10-28}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.deccanchronicle.com/entertainment/tollywood/300117/copycats-in-tollywood.html|title=Copycats in Tollywood|date=30 January 2017|work=Deccan Chronicle|access-date=2 February 2022|archive-url=https://web.archive.org/web/20211003064859/https://www.deccanchronicle.com/entertainment/tollywood/300117/copycats-in-tollywood.html|archive-date=3 October 2021|url-status=live}}</ref>
तेलुगू आवृत्ती १४ ऑक्टोबर १९९४ रोजी प्रदर्शित झाली, तर हिंदी आवृत्ती २१ जुलै १९९५ रोजी प्रदर्शित झाली. ''क्रिमिनल'' हा हिंदी चित्रपट अभिनेते [[अजित (अभिनेता)|अजित खान]] यांचा शेवटचा चित्रपट होता. तेलुगू आवृत्ती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाली नाही.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.telugucinema.com/tc/stars/interview_ksramarao_2006.php|title=TC Exclusive: K.S. Rama Rao - Interview|date=12 January 2006|website=[[TeluguCinema.com]]|archive-url=https://web.archive.org/web/20061119100756/http://www.telugucinema.com/tc/stars/interview_ksramarao_2006.php|archive-date=19 November 2006|access-date=2024-09-14|quote=KSR: I liked the subject, and so we did that film. I still like that film though it was a flop.}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारतीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट]]
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील हिंदी चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील तेलुगू चित्रपट]]
9mg8sc4kpvfiitxuxqmf5tni5y8uy62
पापा कहते हैं
0
366837
2582070
2025-06-23T11:21:46Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1293302494|Papa Kahte Hain]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2582070
wikitext
text/x-wiki
'''''पापा कहते हैं''''' हा १९९६ चा [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] प्रेमकथा चित्रपट आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/jugal-hansraj-on-25-years-of-papa-kahte-hai-how-ghar-se-nikalte-hi-was-made-video-7316656/|title=Jugal Hansraj on 25 years of Papa Kahte Hain, how Ghar Se Nikalte Hi was made: 'I wanted to shoot the song before the movie'|date=2021-05-17|website=The Indian Express|language=en|access-date=2021-12-17}}</ref> या चित्रपटात [[जुगल हंसराज]] आणि मयुरी कांगो आहेत व [[टिकू तलसानिया]], [[अनुपम खेर]] आणि [[आलोक नाथ]] यांनी सहाय्यक भूमिका केल्या आहे.<ref>{{Citation|accessdate=2021-12-17}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cinestaan.com/movies/papa-kahte-hain-8048/cast-crew|title=Papa Kahte Hain (1996) Cast - Actor, Actress, Director, Producer, Music Director|website=Cinestaan|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20211217171820/https://www.cinestaan.com/movies/papa-kahte-hain-8048/cast-crew|archive-date=17 December 2021|access-date=2021-12-17}}</ref>
== गीत ==
या चित्रपटाचे संगीत प्रचंड हिट होते, विशेषतः "घर से निकलते ही" आणि "ये जो थोडा से हैं पैसा" हे गीत. संगीत [[राजेश रोशन]] यांनी दिले होते व गाणे [[जावेद अख्तर]] यांनी लिहिले होते. भारतीय व्यापार वेबसाइट बॉक्स ऑफिस इंडियानुसार हे [[राजा हिंदुस्तानी|''राजा हिंदुस्तानी'']] नंतर वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विक्री होणारा अल्बम बनला.
{| class="wikitable sortable" style="font-size:95%;"
!#
! गीत
! गायक
|-
| १.
| "घर से निकलते हाय"
| [[उदित नारायण]]
|-
| २.
| "प्यार में होता है"
| [[कुमार सानू]], [[अलका याज्ञिक]]
|-
| ३.
| "ये जो थोडा से हैं पैसा"
| कुमार सानू
|-
| ४.
| "मुझसे नराज हो तो"
| [[सोनू निगम]]
|-
| ५.
| "पहले प्यार का"
| [[कविता कृष्णमूर्ती]]
|-
| ६.
| "हम दुल्हन वाले"
| कुमार सानू, [[सुषमा श्रेष्ठ|पूर्णिमा]]
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील हिंदी चित्रपट]]
mac4lysm2agxh0h8iserp21coiacvig
2582071
2582070
2025-06-23T11:22:02Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2582071
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''पापा कहते हैं''''' हा १९९६ चा [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] प्रेमकथा चित्रपट आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/jugal-hansraj-on-25-years-of-papa-kahte-hai-how-ghar-se-nikalte-hi-was-made-video-7316656/|title=Jugal Hansraj on 25 years of Papa Kahte Hain, how Ghar Se Nikalte Hi was made: 'I wanted to shoot the song before the movie'|date=2021-05-17|website=The Indian Express|language=en|access-date=2021-12-17}}</ref> या चित्रपटात [[जुगल हंसराज]] आणि मयुरी कांगो आहेत व [[टिकू तलसानिया]], [[अनुपम खेर]] आणि [[आलोक नाथ]] यांनी सहाय्यक भूमिका केल्या आहे.<ref>{{Citation|accessdate=2021-12-17}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cinestaan.com/movies/papa-kahte-hain-8048/cast-crew|title=Papa Kahte Hain (1996) Cast - Actor, Actress, Director, Producer, Music Director|website=Cinestaan|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20211217171820/https://www.cinestaan.com/movies/papa-kahte-hain-8048/cast-crew|archive-date=17 December 2021|access-date=2021-12-17}}</ref>
== गीत ==
या चित्रपटाचे संगीत प्रचंड हिट होते, विशेषतः "घर से निकलते ही" आणि "ये जो थोडा से हैं पैसा" हे गीत. संगीत [[राजेश रोशन]] यांनी दिले होते व गाणे [[जावेद अख्तर]] यांनी लिहिले होते. भारतीय व्यापार वेबसाइट बॉक्स ऑफिस इंडियानुसार हे [[राजा हिंदुस्तानी|''राजा हिंदुस्तानी'']] नंतर वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विक्री होणारा अल्बम बनला.
{| class="wikitable sortable" style="font-size:95%;"
!#
! गीत
! गायक
|-
| १.
| "घर से निकलते हाय"
| [[उदित नारायण]]
|-
| २.
| "प्यार में होता है"
| [[कुमार सानू]], [[अलका याज्ञिक]]
|-
| ३.
| "ये जो थोडा से हैं पैसा"
| कुमार सानू
|-
| ४.
| "मुझसे नराज हो तो"
| [[सोनू निगम]]
|-
| ५.
| "पहले प्यार का"
| [[कविता कृष्णमूर्ती]]
|-
| ६.
| "हम दुल्हन वाले"
| कुमार सानू, [[सुषमा श्रेष्ठ|पूर्णिमा]]
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील हिंदी चित्रपट]]
s9v3w850mrj1i16q5n08zscxqr2h7k3
तमन्ना (१९९७ चित्रपट)
0
366838
2582076
2025-06-23T11:38:44Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1292063227|Tamanna (1997 film)]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2582076
wikitext
text/x-wiki
'''''तमन्ना''''' हा १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील [[नाट्य (चित्रपट आणि दूरचित्रवाणी)|नाट्य चित्रपट]] आहे. यात [[परेश रावळ|परेश रावल]], [[पूजा भट्ट]], शरद कपूर आणि [[मनोज बाजपेयी]] यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा तनुजा चंद्रा यांनी लिहिली होती व कथा चंद्रा आणि भट्ट यांनी लिहिली आहे. त्याची निर्मिती पूजा भट्टने केली होती.
ही कथा एका गरीब अनाथ मुलीची (पूजा भट्ट) आहे, जिला तिच्या श्रीमंत कुटुंबाने सोडून दिले आहे, जे मुलाची अपेक्षा करत होते. ती एका कचऱ्याच्या डब्यात सापडते आणि मेकअप आर्टिस्ट हिजडा (परेश रावल) तिला दत्तक घेतो आणि तिच्या शालेय शिक्षणासाठी सर्व चांगल्या तरतुदी करतो.
१९९८ मध्ये या चित्रपटाला सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://dff.gov.in/images/Documents/73_44thNfacatalogue.pdf|title=44th National Film Festival|website=[[Directorate of Film Festivals]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20220615095644/http://dff.gov.in/images/Documents/73_44thNfacatalogue.pdf|archive-date=15 June 2022|access-date=12 December 2023}}</ref>
== साउंडट्रॅक ==
[[राहत इंदौरी]], निदा फाजली, [[इंदीवर]] आणि [[कैफी आझमी]] यांच्या गीतांसवर [[अनू मलिक|अनु मलिक]] यांनी संगीत दिले आहे.
{| class="wikitable sortable" style="font-size:95%;"
!#
! गाणे
! गायक
! गीतकार
|-
| १.
| "ये क्या हुआ"
| [[कुमार सानू]], [[अलका याज्ञिक]]
| [[राहत इंदौरी|राहत इंदोरी]]
|-
| २.
| "शबके जागे हुये"
| [[कुमार सानू]]
| निदा फाजली
|-
| ३.
| "उठ मेरी जान"
| [[सोनू निगम]]
| [[कैफी आझमी]]
|-
| ४.
| "ये आइने जो तुम्हे"
| [[कुमार सानू]]
| [[इंदीवर|इंदिवर]]
|-
| ५.
| "शबके जागे हुये" (स्त्री)
| [[अलका याज्ञिक]]
| निदा फाजली
|-
| ६.
| "घर से मस्जिद"
| [[सोनू निगम]]
| निदा फाजली
|-
| ७.
| "आज कल मेरी"
| [[अलका याज्ञिक]]
| [[राहत इंदौरी|राहत इंदोरी]]
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील हिंदी चित्रपट]]
[[वर्ग:एलजीबीटी चित्रपट]]
[[वर्ग:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते]]
6pwcdpf7fwtfithbzoywva3o3o0acg3
2582077
2582076
2025-06-23T11:39:42Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2582077
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''''तमन्ना''''' हा १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला [[महेश भट्ट]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील [[नाट्य (चित्रपट आणि दूरचित्रवाणी)|नाट्य चित्रपट]] आहे. यात [[परेश रावळ|परेश रावल]], [[पूजा भट्ट]], शरद कपूर आणि [[मनोज बाजपेयी]] यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा तनुजा चंद्रा यांनी लिहिली होती व कथा चंद्रा आणि भट्ट यांनी लिहिली आहे. त्याची निर्मिती पूजा भट्टने केली होती.
ही कथा एका गरीब अनाथ मुलीची (पूजा भट्ट) आहे, जिला तिच्या श्रीमंत कुटुंबाने सोडून दिले आहे, जे मुलाची अपेक्षा करत होते. ती एका कचऱ्याच्या डब्यात सापडते आणि मेकअप आर्टिस्ट हिजडा (परेश रावल) तिला दत्तक घेतो आणि तिच्या शालेय शिक्षणासाठी सर्व चांगल्या तरतुदी करतो.
१९९८ मध्ये या चित्रपटाला सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://dff.gov.in/images/Documents/73_44thNfacatalogue.pdf|title=44th National Film Festival|website=[[Directorate of Film Festivals]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20220615095644/http://dff.gov.in/images/Documents/73_44thNfacatalogue.pdf|archive-date=15 June 2022|access-date=12 December 2023}}</ref>
== गीत ==
[[राहत इंदौरी]], निदा फाजली, [[इंदीवर]] आणि [[कैफी आझमी]] यांच्या गीतांसवर [[अनू मलिक|अनु मलिक]] यांनी संगीत दिले आहे.
{| class="wikitable sortable" style="font-size:95%;"
!#
! गाणे
! गायक
! गीतकार
|-
| १.
| "ये क्या हुआ"
| [[कुमार सानू]], [[अलका याज्ञिक]]
| [[राहत इंदौरी|राहत इंदोरी]]
|-
| २.
| "शबके जागे हुये"
| [[कुमार सानू]]
| निदा फाजली
|-
| ३.
| "उठ मेरी जान"
| [[सोनू निगम]]
| [[कैफी आझमी]]
|-
| ४.
| "ये आइने जो तुम्हे"
| [[कुमार सानू]]
| [[इंदीवर|इंदिवर]]
|-
| ५.
| "शबके जागे हुये" (स्त्री)
| [[अलका याज्ञिक]]
| निदा फाजली
|-
| ६.
| "घर से मस्जिद"
| [[सोनू निगम]]
| निदा फाजली
|-
| ७.
| "आज कल मेरी"
| [[अलका याज्ञिक]]
| [[राहत इंदौरी|राहत इंदोरी]]
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील हिंदी चित्रपट]]
[[वर्ग:एलजीबीटी चित्रपट]]
[[वर्ग:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते]]
j0ofuuywvn3q78l3dp6pt00p0bod92x
कलकदरा
0
366839
2582081
2025-06-23T11:46:16Z
Wikimarathi999
172574
नवीन पान: [[खडीकोळवण]]
2582081
wikitext
text/x-wiki
[[खडीकोळवण]]
jlzdc4fw9ix4e51fukrudkgwtpiyavw