विकिपीडिया mrwiki https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.45.0-wmf.7 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा मसूदा मसूदा चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा वसंतराव नाईक 0 3193 2583309 2582949 2025-06-26T10:00:04Z KrushiN17 151196 2583309 wikitext text/x-wiki {{गल्लत|वसंत नारायण नाईक}} {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = वसंतराव फुलसिंग नाईक | चित्र= Statue of Vasantrao Naik at Vidhan Bhavan, Nagpur - panoramio.jpg | चित्र आकारमान= 150px | चित्र शीर्षक = वसंतराव नाईक यांचा पुतळा | क्रम = | पद = [[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे ३रे मुख्यमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ = [[ ५ डिसेंबर]], [[इ.स. १९६३]] | कार्यकाळ_समाप्ती = [[२० फेब्रुवारी]], [[इ.स. १९७५]] | राज्यपाल = [[विजयालक्ष्मी पंडित]], [[पी.व्ही. चेरियन]] , [[अली यावर जंग]] | मागील =[[मारोतराव कन्नमवार]] | पुढील =[[शंकरराव चव्हाण]] | जन्मदिनांक = [[१ जुलै]], [[इ.स. १९१३]] | जन्मस्थान = [[पुसद]], [[यवतमाळ जिल्हा]], [[महाराष्ट्र]] | मृत्युदिनांक = १८ ऑगस्ट १९७९ | मृत्युस्थान =सिंगापूर | राष्ट्रीयत्व = [[भारतीय]] | पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|अखिल भारतीय काँग्रेस]] | पत्नी= वत्सला | नाते = | अपत्ये= | निवास = | शाळा_महाविद्यालय = | राजघराणे = गोरराजवंशी | व्यवसाय = राजकारणी, शेती | धर्म = हिंदू | सही = | संकेतस्थळ = | तळटिपा = }} '''वसंतराव फुलसिंग नाईक''' हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या [[मुख्यमंत्री]]पदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक यांचा जन्म [[पुसद]] जवळील [[गहुली]] या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी झाला. वसंतराव नाईक [[हरितक्रांती]] , पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://prahaar.in/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF/|title=हरितक्रांती आणि पंचायत राज वसंतराव नाईकांची स्मारके|publisher=प्रहार|location=मुंबई|accessdate=2021-11-01|archive-date=2021-11-01|archive-url=https://web.archive.org/web/20211101030350/https://prahaar.in/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF/|url-status=dead}}</ref> कृषीसंस्कृतीचा पुनर्रूत्थान करीत वसंतराव नाईकांनी देशभरात नावलौकिक मिळविला. आधुनिक भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचा त्यांनी मान उंचाविला. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या. महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच जाणीव नव्हती तर, दूरगामी स्वरुपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणून संबोधतात. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.univarta.com/news/gujarat-maharashtra/story/2061289.html#:~:text=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BF,%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%20%E0%A4%AD%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A5%A4|title=हरितक्रांती के जनक थे वसंतराव नाईक|publisher=युनिवार्ता|year=२०२०|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: वसंतराव नाईक|publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ|year=२००४|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत बातमी|first=|url=https://prahaar.in/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/|title=वसंतराव नाईक संपूर्ण भारताचे सुपूत्र|publisher=प्रहार|year=२०१३|location=मुंबई|accessdate=2021-10-28|archive-date=2021-10-28|archive-url=https://web.archive.org/web/20211028034534/https://prahaar.in/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/|url-status=dead}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=हरितयोद्धा : वसंतराव नाईक|last=पवार|first=एकनाथ|publisher=मृदगंध|year=२०१७|location=महाराष्ट्र}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=पवार|first=एकनाथराव|title=आधुनिक भारताचे कृषीसंत : वसंतराव नाईक|journal=POKJ ISSN Journal -2320-4494|volume=Volume I}}</ref> महानायक वसंतराव नाईक हे एक नाव नसून शाश्वत विकासाची लोकाभिमुख [[वसंत विचारधारा (वसंतवाद)|विचारधारा]] आहे. ==नाईक घराणे== [[नाईक घराणे]] हे भारतीय समाजकारण व राजकारणातील एक प्रचलित घराणे आहे. 'स्वराज्याची पंढरी' म्हणून ओळख असलेल्या पुसद मतदारसंघावर इ. स. १९५२ पासून नाईक घराण्यानी निर्विवाद विजय संपादन केले आहे. ते गौरराजवंशी असून त्यांचे गोत्र रणसोत क्षत्रिय आहे. गहुली हे खेडे गोरराजवंशी चतुरसिंग नाईक रणसोत यांनी वसविले होते. अखिल बंजारा समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे ते बंजारा समाजाचे [[नाईक]] म्हणजे पुढारी झाले व त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंग नाईकांचा मुलगा [[फुलसिंग नाईक]] हा पुढे बहुजन समाजाचा 'नाईक' झाला. त्यांची पत्नी हुनकीबाई यांना दोन मुले झाली. राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले. नाईक घराण्यानी महाराष्ट्राला दोन यशस्वी मुख्यमंत्री दिलेत. अविनाश नाईक, मनोहरराव नाईक व इंद्रनील मनोहर नाईक यांच्यारूपाने मंत्री तर विधान परिषद सदस्य म्हणून निलय नाईक. नाईक यांच्या विकास कामावरून व प्रेरणादायी कर्तृत्वामुळे जनमानसात ''महानायक वसंतराव नाईक'' म्हणून आदराने संबोधतात.<ref>{{स्रोत बातमी|last=|first=|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/hello+maharashtra-epaper-helomah/maharashtr+ghadavanara+mahanayak+vasantarav+naik-newsid-n91292574|title=महाराष्ट्र घडविणारा महानायक वसंतराव नाईक|publisher=डेलीहंट न्यूझ|year=२०१८|location=महाराष्ट्र}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=महानायक वसंतराव नाईक|last=भावे|first=मधुकर|year=२०१३|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/mumbai-news/family-dominated-the-constituency-since-1962-abn-97-2009647/lite/|title=१९६२ पासून नाईक घराण्याचे पुसद मतदारसंघावर वर्चस्व|publisher=लोकसत्ता|location=मुंबई}}</ref> ==शिक्षण== वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). विद्यार्थीदशेत त्यांच्यावर जगप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत डेल कार्नेगी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तसेच महाविद्यालयात असताना त्यांची नागपूरमधील प्रख्यात घाटे या ब्राह्मण कुटुंबाशी ओळख झाली. १९४१मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. त्यांनी आपली वकीली गोरगरीब, शेतकरी, आदिवासी घटकांच्या हितासाठी केली‌. त्यामुळे त्यांना सामाजिक बांधिलकी जपणारा वकील म्हणून संबोधले गेले. वत्सलाताई पदवीपर्यंत शिकलेल्या होत्या. त्या वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. महिला सक्षमीकरणासाठी महिला संवाद , महिला मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करीत असे.‌ == कारकीर्द == वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकीलीस सुरुवात केली. गोरगरिबांचा वकील म्हणून ते वऱ्हाडात ओळखले जायचे. सर्वसामान्यांशी जनसंपर्क वाढत गेला. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (दिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती ,उद्योग, सहकार,सिंचन आणि ग्रामीण विकासाच्या बाबतींत विशेष लक्ष घालून अनेक क्रांतिकारी सुधारणा केल्या. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. देशात पहिल्यांदाच चार कृषी विद्यपिठाची स्थापना केली. राज्यात औदयोगिकरणाचे जाळे विणले. विदयुत व औष्णिक केंद्राची उभारणी केली. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते. नवी मुंबईची निर्मिती ही वसंंतराव नाईकांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण मानले जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी सामाजिक कार्य व शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वतःला पुर्णतः झोकून दिले. मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले. ==नाईक जयंती-कृषीदिन== वसंतराव नाईक यांनी कृषीऔदयोगीक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी केली. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. याशिवाय शेती आणि मातीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. अनेक क्रांतीकारी शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती [[कृषि दिन (महाराष्ट्र)|कृषी दिन]] म्हणून साजरा करण्याचे निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री [[शरद पवार]] यांनी घेतले. तेंव्हा पासून शासकीय कार्यालयात सर्वत्र साजरा होतो. तर नाईक जयंती-कृृृषीदिन [[थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम|'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर']] साजरा करण्याची अभिनव प्रथा 'थेेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहीमेचे प्रणेते [[एकनाथ पवार]] यांनी पहिल्यांदा सुरू केली. आज गाव, तांडा, शहर कार्यालयाबरोबरच थेेेट बांधावर कृृृषीदिन साजरा केला जातो.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.lokmat.com/nagpur/first-time-country-directly-agriculture/|title=देशात पहिल्यांदाच कृषीदिन थेट बांधावर|publisher=लोकमत|year=२०१७|location=महाराष्ट्र}}</ref> गाव,तांडा,पाल, शहरासह थेट शेत बांधावरही जयंती साजरी होत असलेल्या वसंतराव नाईकांकडे आधुनिक कृषीसंत, शेतकऱ्यांचे भाग्यविधाते म्हणूनच पाहिल्या जाते. कार्यालयाबरोबरच थेट शेतशिवारात जयंती साजरी होत असलेले वसंतराव नाईक हे देशातील एकमेव उदाहरण आहे. नाईक यांनी भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ते भारतीय कृषी संशोधन परिषदांचे अर्थस्थायी समितीचे सदस्यही होते. त्यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाद्वारे 'कृषी संजिवन सप्ताह' म्हणून केला जातो. थेट शेत बांधावर शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केल्या जाते. तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्था द्वारा थेट बांधावर 'शेतकरी कृतज्ञता सप्ताह' म्हणून सुद्धा साजरा करीत महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली जाते. ==नाईकांवरील चित्रपट निर्मिती व साहित्यकृती== 'महानायक वसंत तू' हे मराठी चित्रपट वसंतराव नाईक यांच्यावर आधारित असून यामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी वसंतराव नाईक यांची भूमिका साकारली आहे. भारत गणेशपुरे व अभिनेत्री निशा परूळेकर यांनी देखील भूमिका साकारली आहे. तसेच दिग्दर्शक [[जब्बार पटेल|प्रा.जब्बार पटेल]] यांनी सुद्धा वसंतराव नाईक यांच्यावर डॉक्यूमेंटरी फिल्म तयार केली. शिवाय नाईकांच्या प्रेरणादायी कार्याविषयी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी 'महानायक' आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक [[मधु मंगेश कर्णिक|मधू मंगेश कर्णिक]] यांनी 'दूत पर्जन्याचा' , रासबिहारी सिंग बैस यांनी 'वसंतराव नाईक यांचे जीवनचरित्र' लिहिले असून दिनेश देसाई यांनी 'वसंतराव नाईक यांची निवडक भाषणे' या संपादित ग्रंथाचे लेखन केले आहे. तसेच "तुला वसंत म्हणू की महासंत म्हणू मी" हे लोकप्रिय वसंतगीत साहित्यिक [[एकनाथ पवार|एकनाथराव पवार]] यांनी रचले आहे. याशिवाय वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित विविध भाषेत ग्रंथलेखन, गाणी, पोवाडे , कविता , पथनाट्ये देखील रचल्याचे दिसून येते. ==दूरगामी प्रकल्प,संस्था,योजना निर्मितीचे कार्य== वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय कार्य: •कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, अकोला (१९६९), परभणी (१९७२), राहुरी (१९६८), • औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती (कोराडी, पारस, खापरखेडा, परळी) •मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, सन १९६४ •महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती) सन १९६७. बालकासाठी किशोर व जीवनशिक्षण मासिकाची निर्मिती. •राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विदया प्राधिकरण), सन १९६८ •शेतकरी हितार्थ शेतकरी मासिक निर्मिती (१९६५) • [[नवी मुंबई]] व नवे औरंगाबाद निर्मिती • [[महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ]] ([[महाबीज]]), सन १९७१ • औदयोगिक वसाहत (एम आय डी सी) बुटीबोरी (नागपूर), वाळुंज (औरंगाबाद) , सातपूर अंबड (नाशिक),इस्लामपूर (सांगली), लातूर • कापूस एकाधिकार योजना (१९७१) • विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा • हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना <ref>{{जर्नल स्रोत|date=२०१२|title=हरितक्रांतीचे प्रणेते|journal=लोकराज्य मासिक}}</ref> ==मृत्यू== वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे [[सुधाकरराव नाईक]] हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७० च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या नाईकांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्ज्ञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात. == जागतिक कृषीसंशोधन-अभ्यास दौरा == आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय अभ्यास टीममध्ये तत्कालीन कृषीमंत्री वसंतराव नाईक यांची आंतरराष्ट्रीय राईस कमीशनच्या शिष्टमंडळात निवड करण्यात आली. • जपान दौरा (१९५८) • युगोस्लाव्हिया देशाचा दौरा (१९६४) जपान, चिन ,अमेरिका (१९७०), सिंगापूर (१९७८) देशाचा अभ्यास करून प्रख्यात कृषी तज्ज्ञ वसंतराव नाईक यांनी कृषी कृषी औदयोगिकरणाचा प्रसार केला.आधुनिक शाश्वत शेतीला चालना देत विविध संकरीत वाणांची निर्मिती केली. == उद्गार ([[वसंत विचारधारा (वसंतवाद)|वसंतविचार]]) == महानायक वसंंतराव नाईक हे एक चिंतनशील विचारवंत आणि भविष्यवेधी दूरदृष्टीचे राजनितीज्ञ होते. ते एक [[वसंत विचारधारा (वसंतवाद)|वसंतविचार]] म्हणून ओळखल्या जाते. • शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे, तर शेतकऱ्यांची लेकरं सुद्धा कलेक्टर झाले पाहिजेत. (वसंतराव नाईकांचे शेतीवरील भाषणे) • शेती ही उद्योगाची जननी आहे. शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. (७जून १९७१ कॉंंग्रेस शिबीर) • शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. वंचित घटकाला अन्नाबरोबरच आता उद्यमशील शिक्षणाची सुद्धा तितकीच गरज आहे. (वरोली, नवाटी भूमीपूजन सोहळा, १९६३) • शिक्षणाने आपल्यात माणुसकी यायला पाहिजे. समाजाप्रती कृतज्ञतेची भावना सतत मनात रहावी, ही बीजे शिक्षणातून रुजायला हवीत. (आंध्र दीक्षांत समारोह, १५ मार्च १९७०) • माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे, धर्माच्या जातीच्या नावाखाली त्याला कमी लेखणे यासारखा दूसरा कोणताही असंस्कृतपणा नाही.(अस्पृश्यता निवारण शिबीर, नागपूर) • शिक्षणाचा दर्जा वाढवून नव्या युगातील क्षमता बरोबर वैज्ञानिक दृष्टी जागृत करणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे मूल्ये शिक्षणातून रुजायला हवीत.( पुणे, १९६७) <ref>{{स्रोत पुस्तक|title=वसंतराव नाईक यांचे राष्ट्रयुगीन विचार|last=पवार|first=एकनाथराव|publisher=इगल लीप|location=पुणे|pages=102-105}}</ref> == पदे == * इ.स.१९४६ - [[पुसद]] नगरपालिकेचे अध्यक्षपद. * इ.स. १९५१- विदर्भ प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारिणी सदस्य * इ.स. १९५२ - पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर आमदार. * इ.स. १९५६ - मध्यप्रदेश राज्याचे सहकार , कृषी व दुग्धव्यवसाय मंत्री. * इ.स. १९५७ - द्विभाषिक मुंबई राज्याचे कृषीमंत्री. इंडिया कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर सोसायटीचे सदस्य * इ.स.१९५८ - आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात निवड.जपान ,तोक्यो येथे भेट * इ.स. १९६० - [[लोकशाही विकेंद्रीकरण समिती]]चे अध्यक्ष. * इ.स. १९६०-६३ - महाराष्ट्राचे महसूलमंत्री.(कमाल जमीनधारणा कायदा आणला.) * इ.स. १९६३ - ५ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. * इ.स.१९६७ - मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान * इ.स. १९७२ - तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री. * इ.स. १९७७ - [[वाशिम (लोकसभा मतदारसंघ)|वाशीम लोकसभा मतदारसंघाचे]] खासदार. १,५२,०५७ मतांनी विजयी. {{क्रम |यादी=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] |पासून=[[डिसेंबर ५]], [[इ.स. १९६३]] |पर्यंत=[[फेब्रुवारी २०]], [[इ.स. १९७५]] |मागील=[[मारोतराव कन्नमवार]] |पुढील=[[शंकरराव चव्हाण]] }} {{महाराष्ट्र मुख्यमंत्री}} == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:नाईक, वसंतराव}} [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] [[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]] [[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] [[वर्ग:६ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:इ.स. १९१३ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९७९ मधील मृत्यू]] pwduyombt0bt4v7zvcc0ow1iyc1j1dh 2583310 2583309 2025-06-26T10:05:31Z KrushiN17 151196 2583310 wikitext text/x-wiki {{गल्लत|वसंत नारायण नाईक}} {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = वसंतराव फुलसिंग नाईक | चित्र= Statue of Vasantrao Naik at Vidhan Bhavan, Nagpur - panoramio.jpg | चित्र आकारमान= 150px | चित्र शीर्षक = वसंतराव नाईक यांचा पुतळा | क्रम = | पद = [[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे ३रे मुख्यमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ = [[ ५ डिसेंबर]], [[इ.स. १९६३]] | कार्यकाळ_समाप्ती = [[२० फेब्रुवारी]], [[इ.स. १९७५]] | राज्यपाल = [[विजयालक्ष्मी पंडित]], [[पी.व्ही. चेरियन]] , [[अली यावर जंग]] | मागील =[[मारोतराव कन्नमवार]] | पुढील =[[शंकरराव चव्हाण]] | जन्मदिनांक = [[१ जुलै]], [[इ.स. १९१३]] | जन्मस्थान = [[पुसद]], [[यवतमाळ जिल्हा]], [[महाराष्ट्र]] | मृत्युदिनांक = १८ ऑगस्ट १९७९ | मृत्युस्थान =सिंगापूर | राष्ट्रीयत्व = [[भारतीय]] | पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|अखिल भारतीय काँग्रेस]] | पत्नी= वत्सला | नाते = | अपत्ये= | निवास = | शाळा_महाविद्यालय = | राजघराणे = गोरराजवंशी | व्यवसाय = राजकारणी, शेती | धर्म = हिंदू | सही = | संकेतस्थळ = | तळटिपा = }} '''वसंतराव फुलसिंग नाईक''' हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या [[मुख्यमंत्री]]पदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक यांचा जन्म [[पुसद]] जवळील [[गहुली]] या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी झाला. वसंतराव नाईक [[हरितक्रांती]] , पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://prahaar.in/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF/|title=हरितक्रांती आणि पंचायत राज वसंतराव नाईकांची स्मारके|publisher=प्रहार|location=मुंबई|accessdate=2021-11-01|archive-date=2021-11-01|archive-url=https://web.archive.org/web/20211101030350/https://prahaar.in/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF/|url-status=dead}}</ref> कृषीसंस्कृतीचा पुनर्रूत्थान करीत वसंतराव नाईकांनी देशभरात नावलौकिक मिळविला. आधुनिक भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचा त्यांनी मान उंचाविला. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या. महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच जाणीव नव्हती तर, दूरगामी स्वरुपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणून संबोधतात. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.univarta.com/news/gujarat-maharashtra/story/2061289.html#:~:text=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BF,%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%20%E0%A4%AD%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A5%A4|title=हरितक्रांती के जनक थे वसंतराव नाईक|publisher=युनिवार्ता|year=२०२०|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: वसंतराव नाईक|publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ|year=२००४|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत बातमी|first=|url=https://prahaar.in/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/|title=वसंतराव नाईक संपूर्ण भारताचे सुपूत्र|publisher=प्रहार|year=२०१३|location=मुंबई|accessdate=2021-10-28|archive-date=2021-10-28|archive-url=https://web.archive.org/web/20211028034534/https://prahaar.in/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/|url-status=dead}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=हरितयोद्धा : वसंतराव नाईक|last=पवार|first=एकनाथ|publisher=मृदगंध|year=२०१७|location=महाराष्ट्र}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=पवार|first=एकनाथराव|title=आधुनिक भारताचे कृषीसंत : वसंतराव नाईक|journal=POKJ ISSN Journal -2320-4494|volume=Volume I}}</ref> महानायक वसंतराव नाईक हे एक नाव नसून शाश्वत विकासाची लोकाभिमुख [[वसंत विचारधारा (वसंतवाद)|विचारधारा]] आहे. ==नाईक घराणे== [[नाईक घराणे]] हे भारतीय समाजकारण व राजकारणातील एक प्रचलित घराणे आहे. 'स्वराज्याची पंढरी' म्हणून ओळख असलेल्या पुसद मतदारसंघावर इ. स. १९५२ पासून नाईक घराण्यानी निर्विवाद विजय संपादन केले आहे. ते गौरराजवंशी असून त्यांचे गोत्र रणसोत क्षत्रिय आहे. गहुली हे खेडे गोरराजवंशी चतुरसिंग नाईक रणसोत यांनी वसविले होते. अखिल बंजारा समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे ते बंजारा समाजाचे [[नाईक]] म्हणजे पुढारी झाले व त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंग नाईकांचा मुलगा [[फुलसिंग नाईक]] हा पुढे बहुजन समाजाचा 'नाईक' झाला. त्यांची पत्नी हुनकीबाई यांना दोन मुले झाली. राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले. नाईक घराण्यानी महाराष्ट्राला दोन यशस्वी मुख्यमंत्री दिलेत. अविनाश नाईक, मनोहरराव नाईक व इंद्रनील मनोहर नाईक यांच्यारूपाने मंत्री तर विधान परिषद सदस्य म्हणून निलय नाईक. नाईक यांच्या विकास कामावरून व प्रेरणादायी कर्तृत्वामुळे जनमानसात ''महानायक वसंतराव नाईक'' म्हणून आदराने संबोधतात.<ref>{{स्रोत बातमी|last=|first=|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/hello+maharashtra-epaper-helomah/maharashtr+ghadavanara+mahanayak+vasantarav+naik-newsid-n91292574|title=महाराष्ट्र घडविणारा महानायक वसंतराव नाईक|publisher=डेलीहंट न्यूझ|year=२०१८|location=महाराष्ट्र}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=महानायक वसंतराव नाईक|last=भावे|first=मधुकर|year=२०१३|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/mumbai-news/family-dominated-the-constituency-since-1962-abn-97-2009647/lite/|title=१९६२ पासून नाईक घराण्याचे पुसद मतदारसंघावर वर्चस्व|publisher=लोकसत्ता|location=मुंबई}}</ref> ==शिक्षण== वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). विद्यार्थीदशेत त्यांच्यावर जगप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत डेल कार्नेगी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तसेच महाविद्यालयात असताना त्यांची नागपूरमधील प्रख्यात घाटे या ब्राह्मण कुटुंबाशी ओळख झाली. १९४१मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. त्यांनी आपली वकीली गोरगरीब, शेतकरी, आदिवासी घटकांच्या हितासाठी केली‌. त्यामुळे त्यांना सामाजिक बांधिलकी जपणारा वकील म्हणून संबोधले गेले. वत्सलाताई पदवीपर्यंत शिकलेल्या होत्या. त्या वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. महिला सक्षमीकरणासाठी महिला संवाद , महिला मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करीत असे.‌ == कारकीर्द == वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकीलीस सुरुवात केली. गोरगरिबांचा वकील म्हणून ते वऱ्हाडात ओळखले जायचे. सर्वसामान्यांशी जनसंपर्क वाढत गेला. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (दिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती ,उद्योग, सहकार,सिंचन आणि ग्रामीण विकासाच्या बाबतींत विशेष लक्ष घालून अनेक क्रांतिकारी सुधारणा केल्या. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. देशात पहिल्यांदाच चार कृषी विद्यपिठाची स्थापना केली. राज्यात औदयोगिकरणाचे जाळे विणले. विदयुत व औष्णिक केंद्राची उभारणी केली. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते. नवी मुंबईची निर्मिती ही वसंंतराव नाईकांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण मानले जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी सामाजिक कार्य व शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वतःला पुर्णतः झोकून दिले. मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले. ==नाईक जयंती-कृषीदिन== वसंतराव नाईक यांनी कृषीऔदयोगीक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी केली. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. याशिवाय शेती आणि मातीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. अनेक क्रांतीकारी शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती [[कृषि दिन (महाराष्ट्र)|कृषी दिन]] म्हणून साजरा करण्याचे निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री [[शरद पवार]] यांनी घेतले. तेंव्हा पासून शासकीय कार्यालयात सर्वत्र साजरा होतो. तर नाईक जयंती-कृृृषीदिन [[थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम|'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर']] साजरा करण्याची अभिनव प्रथा 'थेेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहीमेचे प्रणेते [[एकनाथ पवार|एकनाथराव पवार]] यांनी पहिल्यांदा सुरू केली. आज गाव, तांडा, शहर कार्यालयाबरोबरच थेेेट बांधावर कृृृषीदिन साजरा केला जातो.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.lokmat.com/nagpur/first-time-country-directly-agriculture/|title=देशात पहिल्यांदाच कृषीदिन थेट बांधावर|publisher=लोकमत|year=२०१७|location=महाराष्ट्र}}</ref> गाव,तांडा,पाल, शहरासह थेट शेत बांधावरही जयंती साजरी होत असलेल्या वसंतराव नाईकांकडे आधुनिक कृषीसंत, शेतकऱ्यांचे भाग्यविधाते म्हणूनच पाहिल्या जाते. कार्यालयाबरोबरच थेट शेतशिवारात जयंती साजरी होत असलेले वसंतराव नाईक हे देशातील एकमेव उदाहरण आहे. नाईक यांनी भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ते भारतीय कृषी संशोधन परिषदांचे अर्थस्थायी समितीचे सदस्यही होते. त्यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाद्वारे 'कृषी संजिवन सप्ताह' म्हणून केला जातो. थेट शेत बांधावर शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केल्या जाते. तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्था द्वारा थेट बांधावर 'शेतकरी कृतज्ञता सप्ताह' म्हणून सुद्धा साजरा करीत महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली जाते. ==नाईकांवरील चित्रपट निर्मिती व साहित्यकृती== 'महानायक वसंत तू' हे मराठी चित्रपट वसंतराव नाईक यांच्यावर आधारित असून यामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी वसंतराव नाईक यांची भूमिका साकारली आहे. भारत गणेशपुरे व अभिनेत्री निशा परूळेकर यांनी देखील भूमिका साकारली आहे. तसेच दिग्दर्शक [[जब्बार पटेल|प्रा.जब्बार पटेल]] यांनी सुद्धा वसंतराव नाईक यांच्यावर डॉक्यूमेंटरी फिल्म तयार केली. शिवाय नाईकांच्या प्रेरणादायी कार्याविषयी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी 'महानायक' आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक [[मधु मंगेश कर्णिक|मधू मंगेश कर्णिक]] यांनी 'दूत पर्जन्याचा' , रासबिहारी सिंग बैस यांनी 'वसंतराव नाईक यांचे जीवनचरित्र' लिहिले असून दिनेश देसाई यांनी 'वसंतराव नाईक यांची निवडक भाषणे' या संपादित ग्रंथाचे लेखन केले आहे. तसेच "तुला वसंत म्हणू की महासंत म्हणू मी" हे लोकप्रिय वसंतगीत साहित्यिक [[एकनाथ पवार|एकनाथराव पवार]] यांनी रचले आहे. याशिवाय वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित विविध भाषेत ग्रंथलेखन, गाणी, पोवाडे , कविता , पथनाट्ये देखील रचल्याचे दिसून येते. ==दूरगामी प्रकल्प,संस्था,योजना निर्मितीचे कार्य== वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय कार्य: •कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, अकोला (१९६९), परभणी (१९७२), राहुरी (१९६८), • औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती (कोराडी, पारस, खापरखेडा, परळी) •मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, सन १९६४ •महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती) सन १९६७. बालकासाठी किशोर व जीवनशिक्षण मासिकाची निर्मिती. •राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विदया प्राधिकरण), सन १९६८ •शेतकरी हितार्थ शेतकरी मासिक निर्मिती (१९६५) • [[नवी मुंबई]] व नवे औरंगाबाद निर्मिती • [[महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ]] ([[महाबीज]]), सन १९७१ • औदयोगिक वसाहत (एम आय डी सी) बुटीबोरी (नागपूर), वाळुंज (औरंगाबाद) , सातपूर अंबड (नाशिक),इस्लामपूर (सांगली), लातूर • कापूस एकाधिकार योजना (१९७१) • विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा • हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना <ref>{{जर्नल स्रोत|date=२०१२|title=हरितक्रांतीचे प्रणेते|journal=लोकराज्य मासिक}}</ref> ==मृत्यू== वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे [[सुधाकरराव नाईक]] हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७० च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या नाईकांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्ज्ञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात. == जागतिक कृषीसंशोधन-अभ्यास दौरा == आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय अभ्यास टीममध्ये तत्कालीन कृषीमंत्री वसंतराव नाईक यांची आंतरराष्ट्रीय राईस कमीशनच्या शिष्टमंडळात निवड करण्यात आली. • जपान दौरा (१९५८) • युगोस्लाव्हिया देशाचा दौरा (१९६४) जपान, चिन ,अमेरिका (१९७०), सिंगापूर (१९७८) देशाचा अभ्यास करून प्रख्यात कृषी तज्ज्ञ वसंतराव नाईक यांनी कृषी कृषी औदयोगिकरणाचा प्रसार केला.आधुनिक शाश्वत शेतीला चालना देत विविध संकरीत वाणांची निर्मिती केली. == उद्गार ([[वसंत विचारधारा (वसंतवाद)|वसंतविचार]]) == महानायक वसंंतराव नाईक हे एक चिंतनशील विचारवंत आणि भविष्यवेधी दूरदृष्टीचे राजनितीज्ञ होते. ते एक [[वसंत विचारधारा (वसंतवाद)|वसंतविचार]] म्हणून ओळखल्या जाते. • शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे, तर शेतकऱ्यांची लेकरं सुद्धा कलेक्टर झाले पाहिजेत. (वसंतराव नाईकांचे शेतीवरील भाषणे) • शेती ही उद्योगाची जननी आहे. शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. (७जून १९७१ कॉंंग्रेस शिबीर) • शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. वंचित घटकाला अन्नाबरोबरच आता उद्यमशील शिक्षणाची सुद्धा तितकीच गरज आहे. (वरोली, नवाटी भूमीपूजन सोहळा, १९६३) • शिक्षणाने आपल्यात माणुसकी यायला पाहिजे. समाजाप्रती कृतज्ञतेची भावना सतत मनात रहावी, ही बीजे शिक्षणातून रुजायला हवीत. (आंध्र दीक्षांत समारोह, १५ मार्च १९७०) • माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे, धर्माच्या जातीच्या नावाखाली त्याला कमी लेखणे यासारखा दूसरा कोणताही असंस्कृतपणा नाही.(अस्पृश्यता निवारण शिबीर, नागपूर) • शिक्षणाचा दर्जा वाढवून नव्या युगातील क्षमता बरोबर वैज्ञानिक दृष्टी जागृत करणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे मूल्ये शिक्षणातून रुजायला हवीत.( पुणे, १९६७) <ref>{{स्रोत पुस्तक|title=वसंतराव नाईक यांचे राष्ट्रयुगीन विचार|last=पवार|first=एकनाथराव|publisher=इगल लीप|location=पुणे|pages=102-105}}</ref> == पदे == * इ.स.१९४६ - [[पुसद]] नगरपालिकेचे अध्यक्षपद. * इ.स. १९५१- विदर्भ प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारिणी सदस्य * इ.स. १९५२ - पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर आमदार. * इ.स. १९५६ - मध्यप्रदेश राज्याचे सहकार , कृषी व दुग्धव्यवसाय मंत्री. * इ.स. १९५७ - द्विभाषिक मुंबई राज्याचे कृषीमंत्री. इंडिया कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर सोसायटीचे सदस्य * इ.स.१९५८ - आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात निवड.जपान ,तोक्यो येथे भेट * इ.स. १९६० - [[लोकशाही विकेंद्रीकरण समिती]]चे अध्यक्ष. * इ.स. १९६०-६३ - महाराष्ट्राचे महसूलमंत्री.(कमाल जमीनधारणा कायदा आणला.) * इ.स. १९६३ - ५ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. * इ.स.१९६७ - मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान * इ.स. १९७२ - तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री. * इ.स. १९७७ - [[वाशिम (लोकसभा मतदारसंघ)|वाशीम लोकसभा मतदारसंघाचे]] खासदार. १,५२,०५७ मतांनी विजयी. {{क्रम |यादी=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] |पासून=[[डिसेंबर ५]], [[इ.स. १९६३]] |पर्यंत=[[फेब्रुवारी २०]], [[इ.स. १९७५]] |मागील=[[मारोतराव कन्नमवार]] |पुढील=[[शंकरराव चव्हाण]] }} {{महाराष्ट्र मुख्यमंत्री}} == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:नाईक, वसंतराव}} [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] [[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]] [[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] [[वर्ग:६ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:इ.स. १९१३ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९७९ मधील मृत्यू]] pk8jvos3l1faekj62ya2si8tmbnubaz कोकण 0 4823 2583097 2580384 2025-06-25T14:32:27Z Wikimarathi999 172574 /* थंड हवेची ठिकाणे */ 2583097 wikitext text/x-wiki {{बदल}} [[Image:Konkan Division.png|right|thumb|250 px|कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा]] [[भारत|भारतातील]] कोकण हा प्रदेश [[भारत|भारता]] पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली [[सह्याद्री]] डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक 560 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश [[महाराष्ट्र]],[[गोवा]] आणि [[कर्नाटक]] या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. [[माड|माडांच्या राया]], [[आंबे]], [[सुपारी]], [[केळीच्या बागा]], [[फणस]], [[काजू]], [[कोकम|कोकमाची]] झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली [[भात]]शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी [[मुंबई]] ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे [[स्वर्ग]]च आहे. कोकणाला [[संस्कृत]]मध्ये [[अपरान्त]] म्हणतात. दापोली कोकण == इतिहास == === पौराणिक आख्यायिका === [[चित्र:Parshuramsaraswats.jpg|thumb|right|समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र]] पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती [[विष्णू|श्री विष्णूचा]] सहावा [[दशावतार|अवतार]] असलेल्या श्री [[परशुराम|परशुरामाने]] केली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पारक (सोपारा) देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख [[महाभारत|महाभारताच्या]] शांतिपर्वात आढळलाआहे. [[खडीकोळवण]] हे गाव शिमग्याच्या मानपान वादासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या वादाच्या सामाजिक परिणामांवर न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या [[गोकर्ण]] क्षेत्री वास्तव्य करू लागले. कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मिती देखील परशुरामाने केली <ref>[http://www.kokanastha.com/gazetteer/gazetter02.htm कोकणस्थ.कॉम]</ref> अशी पौराणिक कथा खुप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणांस चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे नाव पडले. गौड सारस्वत <ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.goatourism.org/History/mythology.htm |title=गोवाटुरीझम.कॉम |access-date=2006-07-21 |archive-date=2007-06-04 |archive-url=https://web.archive.org/web/20070604205151/http://www.goatourism.org/History/mythology.htm |url-status=dead }}</ref> व केरळ मधील नंबुद्री ब्राम्हणांच्या उगमासंदर्भात देखील याच प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात रत्‍नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व एक प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. === मध्ययुगीन === === आजचे कोकण === महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्याचा समावेश होतो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर ही ती सात जिल्हे अलीकडेच म्हणजे १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा अतित्वात आला.पालघर हा महाराष्ट्राचा ३६ वा जिल्हा असून महाराष्ट्राची ३४ वी जिल्हा परिषद ठरली. कोकणात सात जिल्हे असून ४७ तालुके आहेत मुंबई उपनगरातील इतर ३ तालुके अंधेरी बोरिवली कुर्ला हे महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सोईसाठी निर्माण केले कोकणातील मुंबई शहर हा महाराष्ट्रातील एकही तालुका नसणारा जिल्हा आहे कोकणाला 720 कि.मीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकणातील रत्‍नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्‍नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे. कोकण प्रदेशाला गोवा, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्याच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोकण प्रशासकीय विभाग आहे. कोकणाचे एकूण क्षेत्रफळ ३०७२८ किमी<sup>२</sup> आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोकणातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे १५७ किमी<sup>२</sup> आहे. कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा रत्‍नागिरी आहे त्याचे क्षेत्रफळ ८२०८ किमी<sup>२</sup> आहे. :कोकणातील सागरी किल्ले- वसईचा किल्ला, जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील सागरी किल्ले आहेत. :कोकणातील बेटे मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, अंजदीव, जंजिरा, घारापुरी, कुरटे इ. बेटे कोकणात समाविष्ट होतात. :कोकणातील खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने दतीवरा खाडी-वसई-धरमतर-राजपुरी-बाणकोट-दाभोळ-जयगड-विजयदुर्ग-कर्ली-तेरेखोल खाडी या क्रमाने आहे. :कोकणातील बंदरे महाराष्ट्रात एकूण 53 बंदरे आहे.कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळच न्हावाशेवा हे बंदर उभारले गेले. इतर बंदरे - हरिहरेश्वर, दिव्याघर, अलिबाग, मुरुड श्रीवर्धन जयगड रत्‍नागिरी मालवण आणि वेंगुर्ला == कोकण विभागाची संरचना == === राजकीय === === भौगोलिक === [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] सहा प्रशासकीय विभागांपैकी [[कोकण विभाग]] <ref>http://www.maharashtra.gov.in/marathi/mahInfo/konkanDivision.php</ref> हा एक आहे. या विभागात ७ जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेश होतो. हा पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखला जातो. कोकणाला पश्चिमेकडे अरबी समुद्राने, उत्तरेकडे मयुरा नदीने आणि दक्षिणेतील गंगावल्ली नदी यांनी वेढले आहे. सध्याच्या कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात गंगावली प्रवाह आहे. त्याचा उत्तर किनारा कोकणचा दक्षिणेकडील भाग आहे. कारवार, अंकोला, कुमठा, होनावर आणि भटकळ ही शहरे कोंकणच्या किनाऱ्यावर येतात. ऐतिहासिक कोकणाची उत्तरेकडील मर्यादा, मयुरा नदीची अचूक ओळख, अनिश्चित आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे शहर 'मुंबई' ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे कोकण विभागात आहे, महाराष्ट्रातील प्रशासकीय उपविभागामध्ये राज्यातील किनारपट्टीवरील सर्व जिल्हे येतात. हे जिल्हे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आहेत. * क्षेत्रफळ: ३०७४६ चौ. किमी * लोकसंख्या: २,४८,०७,३५७ (सन २००१ च्या जनगणनेनुसार) * कोकणातील जिल्हे:- *#[[मुंबई|मुंबई जिल्हा]] *#[[मुंबई उपनगर जिल्हा]] *#[[पालघर जिल्हा]] *#[[ठाणे|ठाणे जिल्हा]] *#[[रायगड|रायगड जिल्हा]] *#[[रत्‍नागिरी जिल्हा]] *#[[सिंधुदुर्ग|सिंधुदुर्ग जिल्हा]] कोकण क्रेटेशियस शकट झालेल्या लाव्हाच्या संचयनाने भारताच्या दक्षिण भागात शंकूची निर्मिती झाली होती. ज्वालामुखीचा मुख्य भाग पश्चिम घाटात असून याचा दोन्ही बाजूकडे बेसिक प्रकाराचा लाव्हा साचून बेसिक लाव्हा शंकूची निर्मिती झाली होती. बेसिक प्रकाराचा लाव्हा शंकू असल्याने या शंकूची उंची कमी व विस्तार मात्र जास्त होतो. इयोसिन शकात बेसिक लावा शंकूच्या पश्चिम भागात प्रस्तर भंगामुळे खाली खचलेला भाग अरबी समुद्रात विलीन झाला या खचलेल्या भाग पासूनच कोकण विभागाची निर्मिती झाली. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या गाळाच्या संचयनामुळे ही कोकणच्या निर्मितीस हातभार लागलेला आहे. इयोसिन काळात खचलेला भाग आजही जीवाश्मच्या रूपाने अरबी सागराचा खाली पहावयास मिळतो. पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानची अरुंद व चिंचोळा पट्ट्यास कोकण विभाग असे म्हणले जाते. कोकणात अरबी सागराचा किनारा लागलेला असून ही किनारपट्टी 720 किलोमीटर लांबीचा आहे यात सर्वाधिक किनारा * रत्‍नागिरी - 237 Km * रायगड -122 Km * सिंधुदुर्ग -117 Km * मुंबई शहर व उपनगर - 114 Km * पालघर - 102 Km * ठाणे - 25 Km कोकणची रुंदी दक्षिनेकडे कमी व उत्तरेकडे जास्त आहे म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ही रुंदी वाढत जाते. दक्षिणे कडे सरासरी रुंदी 40 ते 50/45 किमी तर उत्तरेत उल्हास नदी खोऱ्यात सरासरी 100 पर्यंत आहे. कोकणाचे प्रामुख्याने प्रदेशानुसार 2 विभाग केले जाता === '''सामाजिक''' === * प्रमुख भाषा: [[मराठी]],[[आगरी]],[[कोकणी]], [[मालवणी]], [[कोळी-मांगेली]], [[वाडवळ]], [[सामवेदी]] [[मुरबाडी]] * साक्षरता: ८१.40 % या प्रदेशात आढळलेल्या काही समुदायांमध्ये कुणबी,मालवणी, आगरी, कोळी, पाठारे क्षत्रिय(पाचकळशी,चौकळशी) , पाठारे प्रभू, कोकणस्थ (ब्राह्मण,शिंपी व मराठा), भंडारी, गौड सारस्वत ब्राह्मण, कुंभार, राजापूर सारस्वत ब्राह्मण, सामवेदी ब्राह्मण ,गाबित, चित्तपावन, दैवज्ञ, कुडाळदेशकर ब्राह्मण, कुरुबा,वासुकीवंशी नाभिक यांचा समावेश आहे. कोकणातील आदिवासी जमातींमध्ये दक्षिणेतील कोकणा, वारली आणि कोलचा, आणि दादरा-नगर हवेली व महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जमातींचा समावेश होतो. कातकरी रायगड आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतात. बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याकांसह या भागाची लोकसंख्या प्रामुख्याने हिंदू आहे. प्रमुख आकर्षणे =खेड तालुक्यातील मोजे. असगणी.स्वंयभु पांडवकालीन स्वयंभू शिव मंदिर, *''' मंदिरे व देवस्थाने''' *#[[गणपतीपुळे]] *#[[गणेशगुळे]] *#[[लोटे परशुराम]] *#[[वेळणेश्वर]] *#[[मार्लेश्वर संगमेश्वर]] *#[[कर्णेश्वर संगमेश्वर]] *#[[गणपती मंदिर आंजर्ला]] : याला कड्यावरचा गणपती असेही म्हणतात *#[[अलिबाग]] कवडेपुरम श्री पद्ममाक्षी रेणुका ५२ शक्तिपीठांपैकी एक *#खेड तालुका असगणी गावात अती प्राचीन 5000 पूर्वीचे स्वयंभू पांडवकालीन महादेव मंदिर *#पाली (रायगड) अष्टविनायक *# महड (रायगड) अष्टविनायक *# हेदवी दशभुजा गणेश *# रेडी गणपती *# दिवेआगर सुवर्णगणेश *# [[कुणकेश्वर]], देवगड. *# [[कनकेश्वर]], अलिबाग. *''' लेणी''' *# [[गांधारपाले बुद्ध लेणी]] *# [[कोल बुद्ध लेणी ]] *# [[ठाणाळे बुद्ध लेणी]] *# [[नेणवली बुद्ध लेणी]] *# [[गोमाशी बुद्ध लेणी]] *# [[कान्हेरी बुद्ध लेणी]] *# [[कोंडीवते बुद्ध लेणी]] *# [[मागठाणे बुद्ध लेणी ]] *# [[मंडपेश्वर बुद्ध लेणी]] *# [[कुडा बुद्ध लेणी ]] *# [[चौल बुद्ध लेणी]] *# [[चिपळूण बुद्ध लेणी ]] *# [[कोळकेवाडी बुद्ध लेणी ]] *# [[खेड बुद्ध लेणी ]] *# [[पन्हाळे काजी]] *'''किल्ले''' *#[[जलदुर्ग|'''जलदुर्ग''']] *#[[विजयदुर्ग|विजयदुर्ग किल्ला]] *#[[मुरुड जंजिरा|मुरूड जंजिरा]] *# [[देवगडचा किल्ला]] *# सिंधुदुर्ग किल्ला *# रत्‍नागिरी किल्ला *# जयगड *# पद्मदुर्ग *# सुवर्णदुर्ग *# खांदेरी *# अलिबागचा किल्ला ([[कुलाबा किल्ला]]) *# माहिमचा किल्ला ==पर्यटन स्थळे== {{विस्तार}} गणपतीपुळे: हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.ते रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे.हे एक पर्यटनाचे प्रमुख स्थान बनले आहे. २) हर्णेबंदर:हे अलीकडच्या काळात मासे व sea food साठी प्रसिद्ध आहे. येथे निळाशार समुद्रकिनारा आहे. ==थंड हवेची ठिकाणे== *# [[माथेरान]] *#[[आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)|आंबोली]] *#[[आंबा घाट]] # [[खडीकोळवण]] #*[[दापोली]] ==कोकण रंगभूमी== कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. कोकणची साहीत्य संपदाही विपूल आहे. कोकण रंगभूमी सशक्त व समृद्ध रंगभूमी आहे. कोकणी नाटक आज आपली स्वतःची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. कोकण रंगभूमीवर गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण दर्शन घडते. कोकण संस्कृतीची प्रतिमा दाखवण्याची ताकद आणि सामर्थ्य कोकणी नाटकाने संपादन केलेले आहे. कोकण रंगभूमीला नाटय लेखनाची मोठी परंपरा लाभली आहे. मराठीतील नामवंत नाटककार मामा वरेरकर एकदा विष्णू नाईक यांना म्हणाले होते, ‘‘तुम्ही कोकणी नाटके घेऊन जनसामान्यांपर्यंत गेल्याशिवाय कोकणी भाषेचा कोणी स्वीकार करणार नाहीत.’’ मामा वरेरकरांचा आशीर्वाद आज फळाला आला आहे. मराठी नाट्यपरंपरा समृद्ध करण्यात गोमंतकीयांचे योगदान फार मोठे आहे. मूळ मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणण्यापर्यंत या योगदानाची मजल जाते. कोकणी नाटकाला मराठी परंपरेचा आधार लाभणे स्वाभाविक आहे. पण या आधारात मोठा धोकाही होता. तो म्हणजे आधाराचे अनुकरण होण्याची शक्यता; पण तसे घडले नाही. ==कोकणावरील पुस्तके== * कथा कोकण किनाऱ्याची (प्रकाश गोळे) * कोकणची निसर्गयात्रा (प्रा. सुहास बारटक्के) * कोकणदर्शन (ना.स. देशपांडे, र.य. साने) * कोकण - विविध दिशा आणि दर्शन (प्रतिमा प्रकाशन) * कोकणातल्या आडवाटा (प्रा. सुहास बारटक्के) * * कोकणातील लोककथा आणि गजाली (विद्या प्रभू) * कोंकणी गं वस्ती (कथासंग्रह, [[मधु मंगेश कर्णिक]]) * कौटुंबिक सहलीसाठी निसर्गरम्य कोकण भाग १ ते ४ (अदितीज पब्लिकेशन) * चला कोकणात (डॉ. नीला पाढरे, शैला कामत) * भटकंती कुडाळ-वेंगुर्ल्याची (महेश तेंडुलकर) * शोध अपरान्ताचा (अण्णा शिरगावकर) * सारे प्रवासी घडीचे ( जयवंत दळवी ) == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * https://sindhudurg.nic.in/en/ * https://sindhudurg.nic.in/ {{साचा:महाराष्ट्राचे उपप्रांत}} {{महाराष्ट्र राज्य}} [[वर्ग:कोकण]] b76gath95vdx8l21dya5e0h0nr9vyjw 2583098 2583097 2025-06-25T14:32:48Z Wikimarathi999 172574 /* थंड हवेची ठिकाणे */ 2583098 wikitext text/x-wiki {{बदल}} [[Image:Konkan Division.png|right|thumb|250 px|कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा]] [[भारत|भारतातील]] कोकण हा प्रदेश [[भारत|भारता]] पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली [[सह्याद्री]] डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक 560 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश [[महाराष्ट्र]],[[गोवा]] आणि [[कर्नाटक]] या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. [[माड|माडांच्या राया]], [[आंबे]], [[सुपारी]], [[केळीच्या बागा]], [[फणस]], [[काजू]], [[कोकम|कोकमाची]] झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली [[भात]]शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी [[मुंबई]] ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे [[स्वर्ग]]च आहे. कोकणाला [[संस्कृत]]मध्ये [[अपरान्त]] म्हणतात. दापोली कोकण == इतिहास == === पौराणिक आख्यायिका === [[चित्र:Parshuramsaraswats.jpg|thumb|right|समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र]] पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती [[विष्णू|श्री विष्णूचा]] सहावा [[दशावतार|अवतार]] असलेल्या श्री [[परशुराम|परशुरामाने]] केली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पारक (सोपारा) देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख [[महाभारत|महाभारताच्या]] शांतिपर्वात आढळलाआहे. [[खडीकोळवण]] हे गाव शिमग्याच्या मानपान वादासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या वादाच्या सामाजिक परिणामांवर न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या [[गोकर्ण]] क्षेत्री वास्तव्य करू लागले. कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मिती देखील परशुरामाने केली <ref>[http://www.kokanastha.com/gazetteer/gazetter02.htm कोकणस्थ.कॉम]</ref> अशी पौराणिक कथा खुप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणांस चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे नाव पडले. गौड सारस्वत <ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.goatourism.org/History/mythology.htm |title=गोवाटुरीझम.कॉम |access-date=2006-07-21 |archive-date=2007-06-04 |archive-url=https://web.archive.org/web/20070604205151/http://www.goatourism.org/History/mythology.htm |url-status=dead }}</ref> व केरळ मधील नंबुद्री ब्राम्हणांच्या उगमासंदर्भात देखील याच प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात रत्‍नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व एक प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. === मध्ययुगीन === === आजचे कोकण === महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्याचा समावेश होतो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर ही ती सात जिल्हे अलीकडेच म्हणजे १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा अतित्वात आला.पालघर हा महाराष्ट्राचा ३६ वा जिल्हा असून महाराष्ट्राची ३४ वी जिल्हा परिषद ठरली. कोकणात सात जिल्हे असून ४७ तालुके आहेत मुंबई उपनगरातील इतर ३ तालुके अंधेरी बोरिवली कुर्ला हे महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सोईसाठी निर्माण केले कोकणातील मुंबई शहर हा महाराष्ट्रातील एकही तालुका नसणारा जिल्हा आहे कोकणाला 720 कि.मीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकणातील रत्‍नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्‍नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे. कोकण प्रदेशाला गोवा, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्याच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोकण प्रशासकीय विभाग आहे. कोकणाचे एकूण क्षेत्रफळ ३०७२८ किमी<sup>२</sup> आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोकणातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे १५७ किमी<sup>२</sup> आहे. कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा रत्‍नागिरी आहे त्याचे क्षेत्रफळ ८२०८ किमी<sup>२</sup> आहे. :कोकणातील सागरी किल्ले- वसईचा किल्ला, जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील सागरी किल्ले आहेत. :कोकणातील बेटे मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, अंजदीव, जंजिरा, घारापुरी, कुरटे इ. बेटे कोकणात समाविष्ट होतात. :कोकणातील खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने दतीवरा खाडी-वसई-धरमतर-राजपुरी-बाणकोट-दाभोळ-जयगड-विजयदुर्ग-कर्ली-तेरेखोल खाडी या क्रमाने आहे. :कोकणातील बंदरे महाराष्ट्रात एकूण 53 बंदरे आहे.कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळच न्हावाशेवा हे बंदर उभारले गेले. इतर बंदरे - हरिहरेश्वर, दिव्याघर, अलिबाग, मुरुड श्रीवर्धन जयगड रत्‍नागिरी मालवण आणि वेंगुर्ला == कोकण विभागाची संरचना == === राजकीय === === भौगोलिक === [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] सहा प्रशासकीय विभागांपैकी [[कोकण विभाग]] <ref>http://www.maharashtra.gov.in/marathi/mahInfo/konkanDivision.php</ref> हा एक आहे. या विभागात ७ जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेश होतो. हा पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखला जातो. कोकणाला पश्चिमेकडे अरबी समुद्राने, उत्तरेकडे मयुरा नदीने आणि दक्षिणेतील गंगावल्ली नदी यांनी वेढले आहे. सध्याच्या कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात गंगावली प्रवाह आहे. त्याचा उत्तर किनारा कोकणचा दक्षिणेकडील भाग आहे. कारवार, अंकोला, कुमठा, होनावर आणि भटकळ ही शहरे कोंकणच्या किनाऱ्यावर येतात. ऐतिहासिक कोकणाची उत्तरेकडील मर्यादा, मयुरा नदीची अचूक ओळख, अनिश्चित आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे शहर 'मुंबई' ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे कोकण विभागात आहे, महाराष्ट्रातील प्रशासकीय उपविभागामध्ये राज्यातील किनारपट्टीवरील सर्व जिल्हे येतात. हे जिल्हे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आहेत. * क्षेत्रफळ: ३०७४६ चौ. किमी * लोकसंख्या: २,४८,०७,३५७ (सन २००१ च्या जनगणनेनुसार) * कोकणातील जिल्हे:- *#[[मुंबई|मुंबई जिल्हा]] *#[[मुंबई उपनगर जिल्हा]] *#[[पालघर जिल्हा]] *#[[ठाणे|ठाणे जिल्हा]] *#[[रायगड|रायगड जिल्हा]] *#[[रत्‍नागिरी जिल्हा]] *#[[सिंधुदुर्ग|सिंधुदुर्ग जिल्हा]] कोकण क्रेटेशियस शकट झालेल्या लाव्हाच्या संचयनाने भारताच्या दक्षिण भागात शंकूची निर्मिती झाली होती. ज्वालामुखीचा मुख्य भाग पश्चिम घाटात असून याचा दोन्ही बाजूकडे बेसिक प्रकाराचा लाव्हा साचून बेसिक लाव्हा शंकूची निर्मिती झाली होती. बेसिक प्रकाराचा लाव्हा शंकू असल्याने या शंकूची उंची कमी व विस्तार मात्र जास्त होतो. इयोसिन शकात बेसिक लावा शंकूच्या पश्चिम भागात प्रस्तर भंगामुळे खाली खचलेला भाग अरबी समुद्रात विलीन झाला या खचलेल्या भाग पासूनच कोकण विभागाची निर्मिती झाली. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या गाळाच्या संचयनामुळे ही कोकणच्या निर्मितीस हातभार लागलेला आहे. इयोसिन काळात खचलेला भाग आजही जीवाश्मच्या रूपाने अरबी सागराचा खाली पहावयास मिळतो. पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानची अरुंद व चिंचोळा पट्ट्यास कोकण विभाग असे म्हणले जाते. कोकणात अरबी सागराचा किनारा लागलेला असून ही किनारपट्टी 720 किलोमीटर लांबीचा आहे यात सर्वाधिक किनारा * रत्‍नागिरी - 237 Km * रायगड -122 Km * सिंधुदुर्ग -117 Km * मुंबई शहर व उपनगर - 114 Km * पालघर - 102 Km * ठाणे - 25 Km कोकणची रुंदी दक्षिनेकडे कमी व उत्तरेकडे जास्त आहे म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ही रुंदी वाढत जाते. दक्षिणे कडे सरासरी रुंदी 40 ते 50/45 किमी तर उत्तरेत उल्हास नदी खोऱ्यात सरासरी 100 पर्यंत आहे. कोकणाचे प्रामुख्याने प्रदेशानुसार 2 विभाग केले जाता === '''सामाजिक''' === * प्रमुख भाषा: [[मराठी]],[[आगरी]],[[कोकणी]], [[मालवणी]], [[कोळी-मांगेली]], [[वाडवळ]], [[सामवेदी]] [[मुरबाडी]] * साक्षरता: ८१.40 % या प्रदेशात आढळलेल्या काही समुदायांमध्ये कुणबी,मालवणी, आगरी, कोळी, पाठारे क्षत्रिय(पाचकळशी,चौकळशी) , पाठारे प्रभू, कोकणस्थ (ब्राह्मण,शिंपी व मराठा), भंडारी, गौड सारस्वत ब्राह्मण, कुंभार, राजापूर सारस्वत ब्राह्मण, सामवेदी ब्राह्मण ,गाबित, चित्तपावन, दैवज्ञ, कुडाळदेशकर ब्राह्मण, कुरुबा,वासुकीवंशी नाभिक यांचा समावेश आहे. कोकणातील आदिवासी जमातींमध्ये दक्षिणेतील कोकणा, वारली आणि कोलचा, आणि दादरा-नगर हवेली व महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जमातींचा समावेश होतो. कातकरी रायगड आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतात. बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याकांसह या भागाची लोकसंख्या प्रामुख्याने हिंदू आहे. प्रमुख आकर्षणे =खेड तालुक्यातील मोजे. असगणी.स्वंयभु पांडवकालीन स्वयंभू शिव मंदिर, *''' मंदिरे व देवस्थाने''' *#[[गणपतीपुळे]] *#[[गणेशगुळे]] *#[[लोटे परशुराम]] *#[[वेळणेश्वर]] *#[[मार्लेश्वर संगमेश्वर]] *#[[कर्णेश्वर संगमेश्वर]] *#[[गणपती मंदिर आंजर्ला]] : याला कड्यावरचा गणपती असेही म्हणतात *#[[अलिबाग]] कवडेपुरम श्री पद्ममाक्षी रेणुका ५२ शक्तिपीठांपैकी एक *#खेड तालुका असगणी गावात अती प्राचीन 5000 पूर्वीचे स्वयंभू पांडवकालीन महादेव मंदिर *#पाली (रायगड) अष्टविनायक *# महड (रायगड) अष्टविनायक *# हेदवी दशभुजा गणेश *# रेडी गणपती *# दिवेआगर सुवर्णगणेश *# [[कुणकेश्वर]], देवगड. *# [[कनकेश्वर]], अलिबाग. *''' लेणी''' *# [[गांधारपाले बुद्ध लेणी]] *# [[कोल बुद्ध लेणी ]] *# [[ठाणाळे बुद्ध लेणी]] *# [[नेणवली बुद्ध लेणी]] *# [[गोमाशी बुद्ध लेणी]] *# [[कान्हेरी बुद्ध लेणी]] *# [[कोंडीवते बुद्ध लेणी]] *# [[मागठाणे बुद्ध लेणी ]] *# [[मंडपेश्वर बुद्ध लेणी]] *# [[कुडा बुद्ध लेणी ]] *# [[चौल बुद्ध लेणी]] *# [[चिपळूण बुद्ध लेणी ]] *# [[कोळकेवाडी बुद्ध लेणी ]] *# [[खेड बुद्ध लेणी ]] *# [[पन्हाळे काजी]] *'''किल्ले''' *#[[जलदुर्ग|'''जलदुर्ग''']] *#[[विजयदुर्ग|विजयदुर्ग किल्ला]] *#[[मुरुड जंजिरा|मुरूड जंजिरा]] *# [[देवगडचा किल्ला]] *# सिंधुदुर्ग किल्ला *# रत्‍नागिरी किल्ला *# जयगड *# पद्मदुर्ग *# सुवर्णदुर्ग *# खांदेरी *# अलिबागचा किल्ला ([[कुलाबा किल्ला]]) *# माहिमचा किल्ला ==पर्यटन स्थळे== {{विस्तार}} गणपतीपुळे: हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.ते रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे.हे एक पर्यटनाचे प्रमुख स्थान बनले आहे. २) हर्णेबंदर:हे अलीकडच्या काळात मासे व sea food साठी प्रसिद्ध आहे. येथे निळाशार समुद्रकिनारा आहे. ==थंड हवेची ठिकाणे== *# [[माथेरान]] *#[[आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)|आंबोली]] *#[[आंबा घाट]] *#[[खडीकोळवण]] #*[[दापोली]] ==कोकण रंगभूमी== कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. कोकणची साहीत्य संपदाही विपूल आहे. कोकण रंगभूमी सशक्त व समृद्ध रंगभूमी आहे. कोकणी नाटक आज आपली स्वतःची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. कोकण रंगभूमीवर गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण दर्शन घडते. कोकण संस्कृतीची प्रतिमा दाखवण्याची ताकद आणि सामर्थ्य कोकणी नाटकाने संपादन केलेले आहे. कोकण रंगभूमीला नाटय लेखनाची मोठी परंपरा लाभली आहे. मराठीतील नामवंत नाटककार मामा वरेरकर एकदा विष्णू नाईक यांना म्हणाले होते, ‘‘तुम्ही कोकणी नाटके घेऊन जनसामान्यांपर्यंत गेल्याशिवाय कोकणी भाषेचा कोणी स्वीकार करणार नाहीत.’’ मामा वरेरकरांचा आशीर्वाद आज फळाला आला आहे. मराठी नाट्यपरंपरा समृद्ध करण्यात गोमंतकीयांचे योगदान फार मोठे आहे. मूळ मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणण्यापर्यंत या योगदानाची मजल जाते. कोकणी नाटकाला मराठी परंपरेचा आधार लाभणे स्वाभाविक आहे. पण या आधारात मोठा धोकाही होता. तो म्हणजे आधाराचे अनुकरण होण्याची शक्यता; पण तसे घडले नाही. ==कोकणावरील पुस्तके== * कथा कोकण किनाऱ्याची (प्रकाश गोळे) * कोकणची निसर्गयात्रा (प्रा. सुहास बारटक्के) * कोकणदर्शन (ना.स. देशपांडे, र.य. साने) * कोकण - विविध दिशा आणि दर्शन (प्रतिमा प्रकाशन) * कोकणातल्या आडवाटा (प्रा. सुहास बारटक्के) * * कोकणातील लोककथा आणि गजाली (विद्या प्रभू) * कोंकणी गं वस्ती (कथासंग्रह, [[मधु मंगेश कर्णिक]]) * कौटुंबिक सहलीसाठी निसर्गरम्य कोकण भाग १ ते ४ (अदितीज पब्लिकेशन) * चला कोकणात (डॉ. नीला पाढरे, शैला कामत) * भटकंती कुडाळ-वेंगुर्ल्याची (महेश तेंडुलकर) * शोध अपरान्ताचा (अण्णा शिरगावकर) * सारे प्रवासी घडीचे ( जयवंत दळवी ) == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * https://sindhudurg.nic.in/en/ * https://sindhudurg.nic.in/ {{साचा:महाराष्ट्राचे उपप्रांत}} {{महाराष्ट्र राज्य}} [[वर्ग:कोकण]] b9n5c1lwk1wqxzo12ncvcsmjok1sgz4 2583099 2583098 2025-06-25T14:33:05Z Wikimarathi999 172574 /* थंड हवेची ठिकाणे */ 2583099 wikitext text/x-wiki {{बदल}} [[Image:Konkan Division.png|right|thumb|250 px|कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा]] [[भारत|भारतातील]] कोकण हा प्रदेश [[भारत|भारता]] पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली [[सह्याद्री]] डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक 560 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश [[महाराष्ट्र]],[[गोवा]] आणि [[कर्नाटक]] या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. [[माड|माडांच्या राया]], [[आंबे]], [[सुपारी]], [[केळीच्या बागा]], [[फणस]], [[काजू]], [[कोकम|कोकमाची]] झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली [[भात]]शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी [[मुंबई]] ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे [[स्वर्ग]]च आहे. कोकणाला [[संस्कृत]]मध्ये [[अपरान्त]] म्हणतात. दापोली कोकण == इतिहास == === पौराणिक आख्यायिका === [[चित्र:Parshuramsaraswats.jpg|thumb|right|समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र]] पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती [[विष्णू|श्री विष्णूचा]] सहावा [[दशावतार|अवतार]] असलेल्या श्री [[परशुराम|परशुरामाने]] केली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पारक (सोपारा) देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख [[महाभारत|महाभारताच्या]] शांतिपर्वात आढळलाआहे. [[खडीकोळवण]] हे गाव शिमग्याच्या मानपान वादासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या वादाच्या सामाजिक परिणामांवर न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या [[गोकर्ण]] क्षेत्री वास्तव्य करू लागले. कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मिती देखील परशुरामाने केली <ref>[http://www.kokanastha.com/gazetteer/gazetter02.htm कोकणस्थ.कॉम]</ref> अशी पौराणिक कथा खुप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणांस चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे नाव पडले. गौड सारस्वत <ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.goatourism.org/History/mythology.htm |title=गोवाटुरीझम.कॉम |access-date=2006-07-21 |archive-date=2007-06-04 |archive-url=https://web.archive.org/web/20070604205151/http://www.goatourism.org/History/mythology.htm |url-status=dead }}</ref> व केरळ मधील नंबुद्री ब्राम्हणांच्या उगमासंदर्भात देखील याच प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात रत्‍नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व एक प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. === मध्ययुगीन === === आजचे कोकण === महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्याचा समावेश होतो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर ही ती सात जिल्हे अलीकडेच म्हणजे १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा अतित्वात आला.पालघर हा महाराष्ट्राचा ३६ वा जिल्हा असून महाराष्ट्राची ३४ वी जिल्हा परिषद ठरली. कोकणात सात जिल्हे असून ४७ तालुके आहेत मुंबई उपनगरातील इतर ३ तालुके अंधेरी बोरिवली कुर्ला हे महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सोईसाठी निर्माण केले कोकणातील मुंबई शहर हा महाराष्ट्रातील एकही तालुका नसणारा जिल्हा आहे कोकणाला 720 कि.मीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकणातील रत्‍नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्‍नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे. कोकण प्रदेशाला गोवा, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्याच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोकण प्रशासकीय विभाग आहे. कोकणाचे एकूण क्षेत्रफळ ३०७२८ किमी<sup>२</sup> आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोकणातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे १५७ किमी<sup>२</sup> आहे. कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा रत्‍नागिरी आहे त्याचे क्षेत्रफळ ८२०८ किमी<sup>२</sup> आहे. :कोकणातील सागरी किल्ले- वसईचा किल्ला, जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील सागरी किल्ले आहेत. :कोकणातील बेटे मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, अंजदीव, जंजिरा, घारापुरी, कुरटे इ. बेटे कोकणात समाविष्ट होतात. :कोकणातील खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने दतीवरा खाडी-वसई-धरमतर-राजपुरी-बाणकोट-दाभोळ-जयगड-विजयदुर्ग-कर्ली-तेरेखोल खाडी या क्रमाने आहे. :कोकणातील बंदरे महाराष्ट्रात एकूण 53 बंदरे आहे.कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळच न्हावाशेवा हे बंदर उभारले गेले. इतर बंदरे - हरिहरेश्वर, दिव्याघर, अलिबाग, मुरुड श्रीवर्धन जयगड रत्‍नागिरी मालवण आणि वेंगुर्ला == कोकण विभागाची संरचना == === राजकीय === === भौगोलिक === [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] सहा प्रशासकीय विभागांपैकी [[कोकण विभाग]] <ref>http://www.maharashtra.gov.in/marathi/mahInfo/konkanDivision.php</ref> हा एक आहे. या विभागात ७ जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेश होतो. हा पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखला जातो. कोकणाला पश्चिमेकडे अरबी समुद्राने, उत्तरेकडे मयुरा नदीने आणि दक्षिणेतील गंगावल्ली नदी यांनी वेढले आहे. सध्याच्या कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात गंगावली प्रवाह आहे. त्याचा उत्तर किनारा कोकणचा दक्षिणेकडील भाग आहे. कारवार, अंकोला, कुमठा, होनावर आणि भटकळ ही शहरे कोंकणच्या किनाऱ्यावर येतात. ऐतिहासिक कोकणाची उत्तरेकडील मर्यादा, मयुरा नदीची अचूक ओळख, अनिश्चित आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे शहर 'मुंबई' ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे कोकण विभागात आहे, महाराष्ट्रातील प्रशासकीय उपविभागामध्ये राज्यातील किनारपट्टीवरील सर्व जिल्हे येतात. हे जिल्हे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आहेत. * क्षेत्रफळ: ३०७४६ चौ. किमी * लोकसंख्या: २,४८,०७,३५७ (सन २००१ च्या जनगणनेनुसार) * कोकणातील जिल्हे:- *#[[मुंबई|मुंबई जिल्हा]] *#[[मुंबई उपनगर जिल्हा]] *#[[पालघर जिल्हा]] *#[[ठाणे|ठाणे जिल्हा]] *#[[रायगड|रायगड जिल्हा]] *#[[रत्‍नागिरी जिल्हा]] *#[[सिंधुदुर्ग|सिंधुदुर्ग जिल्हा]] कोकण क्रेटेशियस शकट झालेल्या लाव्हाच्या संचयनाने भारताच्या दक्षिण भागात शंकूची निर्मिती झाली होती. ज्वालामुखीचा मुख्य भाग पश्चिम घाटात असून याचा दोन्ही बाजूकडे बेसिक प्रकाराचा लाव्हा साचून बेसिक लाव्हा शंकूची निर्मिती झाली होती. बेसिक प्रकाराचा लाव्हा शंकू असल्याने या शंकूची उंची कमी व विस्तार मात्र जास्त होतो. इयोसिन शकात बेसिक लावा शंकूच्या पश्चिम भागात प्रस्तर भंगामुळे खाली खचलेला भाग अरबी समुद्रात विलीन झाला या खचलेल्या भाग पासूनच कोकण विभागाची निर्मिती झाली. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या गाळाच्या संचयनामुळे ही कोकणच्या निर्मितीस हातभार लागलेला आहे. इयोसिन काळात खचलेला भाग आजही जीवाश्मच्या रूपाने अरबी सागराचा खाली पहावयास मिळतो. पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानची अरुंद व चिंचोळा पट्ट्यास कोकण विभाग असे म्हणले जाते. कोकणात अरबी सागराचा किनारा लागलेला असून ही किनारपट्टी 720 किलोमीटर लांबीचा आहे यात सर्वाधिक किनारा * रत्‍नागिरी - 237 Km * रायगड -122 Km * सिंधुदुर्ग -117 Km * मुंबई शहर व उपनगर - 114 Km * पालघर - 102 Km * ठाणे - 25 Km कोकणची रुंदी दक्षिनेकडे कमी व उत्तरेकडे जास्त आहे म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ही रुंदी वाढत जाते. दक्षिणे कडे सरासरी रुंदी 40 ते 50/45 किमी तर उत्तरेत उल्हास नदी खोऱ्यात सरासरी 100 पर्यंत आहे. कोकणाचे प्रामुख्याने प्रदेशानुसार 2 विभाग केले जाता === '''सामाजिक''' === * प्रमुख भाषा: [[मराठी]],[[आगरी]],[[कोकणी]], [[मालवणी]], [[कोळी-मांगेली]], [[वाडवळ]], [[सामवेदी]] [[मुरबाडी]] * साक्षरता: ८१.40 % या प्रदेशात आढळलेल्या काही समुदायांमध्ये कुणबी,मालवणी, आगरी, कोळी, पाठारे क्षत्रिय(पाचकळशी,चौकळशी) , पाठारे प्रभू, कोकणस्थ (ब्राह्मण,शिंपी व मराठा), भंडारी, गौड सारस्वत ब्राह्मण, कुंभार, राजापूर सारस्वत ब्राह्मण, सामवेदी ब्राह्मण ,गाबित, चित्तपावन, दैवज्ञ, कुडाळदेशकर ब्राह्मण, कुरुबा,वासुकीवंशी नाभिक यांचा समावेश आहे. कोकणातील आदिवासी जमातींमध्ये दक्षिणेतील कोकणा, वारली आणि कोलचा, आणि दादरा-नगर हवेली व महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जमातींचा समावेश होतो. कातकरी रायगड आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतात. बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याकांसह या भागाची लोकसंख्या प्रामुख्याने हिंदू आहे. प्रमुख आकर्षणे =खेड तालुक्यातील मोजे. असगणी.स्वंयभु पांडवकालीन स्वयंभू शिव मंदिर, *''' मंदिरे व देवस्थाने''' *#[[गणपतीपुळे]] *#[[गणेशगुळे]] *#[[लोटे परशुराम]] *#[[वेळणेश्वर]] *#[[मार्लेश्वर संगमेश्वर]] *#[[कर्णेश्वर संगमेश्वर]] *#[[गणपती मंदिर आंजर्ला]] : याला कड्यावरचा गणपती असेही म्हणतात *#[[अलिबाग]] कवडेपुरम श्री पद्ममाक्षी रेणुका ५२ शक्तिपीठांपैकी एक *#खेड तालुका असगणी गावात अती प्राचीन 5000 पूर्वीचे स्वयंभू पांडवकालीन महादेव मंदिर *#पाली (रायगड) अष्टविनायक *# महड (रायगड) अष्टविनायक *# हेदवी दशभुजा गणेश *# रेडी गणपती *# दिवेआगर सुवर्णगणेश *# [[कुणकेश्वर]], देवगड. *# [[कनकेश्वर]], अलिबाग. *''' लेणी''' *# [[गांधारपाले बुद्ध लेणी]] *# [[कोल बुद्ध लेणी ]] *# [[ठाणाळे बुद्ध लेणी]] *# [[नेणवली बुद्ध लेणी]] *# [[गोमाशी बुद्ध लेणी]] *# [[कान्हेरी बुद्ध लेणी]] *# [[कोंडीवते बुद्ध लेणी]] *# [[मागठाणे बुद्ध लेणी ]] *# [[मंडपेश्वर बुद्ध लेणी]] *# [[कुडा बुद्ध लेणी ]] *# [[चौल बुद्ध लेणी]] *# [[चिपळूण बुद्ध लेणी ]] *# [[कोळकेवाडी बुद्ध लेणी ]] *# [[खेड बुद्ध लेणी ]] *# [[पन्हाळे काजी]] *'''किल्ले''' *#[[जलदुर्ग|'''जलदुर्ग''']] *#[[विजयदुर्ग|विजयदुर्ग किल्ला]] *#[[मुरुड जंजिरा|मुरूड जंजिरा]] *# [[देवगडचा किल्ला]] *# सिंधुदुर्ग किल्ला *# रत्‍नागिरी किल्ला *# जयगड *# पद्मदुर्ग *# सुवर्णदुर्ग *# खांदेरी *# अलिबागचा किल्ला ([[कुलाबा किल्ला]]) *# माहिमचा किल्ला ==पर्यटन स्थळे== {{विस्तार}} गणपतीपुळे: हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.ते रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे.हे एक पर्यटनाचे प्रमुख स्थान बनले आहे. २) हर्णेबंदर:हे अलीकडच्या काळात मासे व sea food साठी प्रसिद्ध आहे. येथे निळाशार समुद्रकिनारा आहे. ==थंड हवेची ठिकाणे== *# [[माथेरान]] *#[[आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)|आंबोली]] *#[[आंबा घाट]] *#[[खडीकोळवण]] *#[[दापोली]] ==कोकण रंगभूमी== कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. कोकणची साहीत्य संपदाही विपूल आहे. कोकण रंगभूमी सशक्त व समृद्ध रंगभूमी आहे. कोकणी नाटक आज आपली स्वतःची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. कोकण रंगभूमीवर गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण दर्शन घडते. कोकण संस्कृतीची प्रतिमा दाखवण्याची ताकद आणि सामर्थ्य कोकणी नाटकाने संपादन केलेले आहे. कोकण रंगभूमीला नाटय लेखनाची मोठी परंपरा लाभली आहे. मराठीतील नामवंत नाटककार मामा वरेरकर एकदा विष्णू नाईक यांना म्हणाले होते, ‘‘तुम्ही कोकणी नाटके घेऊन जनसामान्यांपर्यंत गेल्याशिवाय कोकणी भाषेचा कोणी स्वीकार करणार नाहीत.’’ मामा वरेरकरांचा आशीर्वाद आज फळाला आला आहे. मराठी नाट्यपरंपरा समृद्ध करण्यात गोमंतकीयांचे योगदान फार मोठे आहे. मूळ मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणण्यापर्यंत या योगदानाची मजल जाते. कोकणी नाटकाला मराठी परंपरेचा आधार लाभणे स्वाभाविक आहे. पण या आधारात मोठा धोकाही होता. तो म्हणजे आधाराचे अनुकरण होण्याची शक्यता; पण तसे घडले नाही. ==कोकणावरील पुस्तके== * कथा कोकण किनाऱ्याची (प्रकाश गोळे) * कोकणची निसर्गयात्रा (प्रा. सुहास बारटक्के) * कोकणदर्शन (ना.स. देशपांडे, र.य. साने) * कोकण - विविध दिशा आणि दर्शन (प्रतिमा प्रकाशन) * कोकणातल्या आडवाटा (प्रा. सुहास बारटक्के) * * कोकणातील लोककथा आणि गजाली (विद्या प्रभू) * कोंकणी गं वस्ती (कथासंग्रह, [[मधु मंगेश कर्णिक]]) * कौटुंबिक सहलीसाठी निसर्गरम्य कोकण भाग १ ते ४ (अदितीज पब्लिकेशन) * चला कोकणात (डॉ. नीला पाढरे, शैला कामत) * भटकंती कुडाळ-वेंगुर्ल्याची (महेश तेंडुलकर) * शोध अपरान्ताचा (अण्णा शिरगावकर) * सारे प्रवासी घडीचे ( जयवंत दळवी ) == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * https://sindhudurg.nic.in/en/ * https://sindhudurg.nic.in/ {{साचा:महाराष्ट्राचे उपप्रांत}} {{महाराष्ट्र राज्य}} [[वर्ग:कोकण]] geyj6zwe4dq61wf05uywt2o5j4mg27t 2583102 2583099 2025-06-25T14:34:24Z Wikimarathi999 172574 /* सामाजिक */ 2583102 wikitext text/x-wiki {{बदल}} [[Image:Konkan Division.png|right|thumb|250 px|कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा]] [[भारत|भारतातील]] कोकण हा प्रदेश [[भारत|भारता]] पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली [[सह्याद्री]] डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक 560 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश [[महाराष्ट्र]],[[गोवा]] आणि [[कर्नाटक]] या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. [[माड|माडांच्या राया]], [[आंबे]], [[सुपारी]], [[केळीच्या बागा]], [[फणस]], [[काजू]], [[कोकम|कोकमाची]] झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली [[भात]]शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी [[मुंबई]] ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे [[स्वर्ग]]च आहे. कोकणाला [[संस्कृत]]मध्ये [[अपरान्त]] म्हणतात. दापोली कोकण == इतिहास == === पौराणिक आख्यायिका === [[चित्र:Parshuramsaraswats.jpg|thumb|right|समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र]] पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती [[विष्णू|श्री विष्णूचा]] सहावा [[दशावतार|अवतार]] असलेल्या श्री [[परशुराम|परशुरामाने]] केली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पारक (सोपारा) देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख [[महाभारत|महाभारताच्या]] शांतिपर्वात आढळलाआहे. [[खडीकोळवण]] हे गाव शिमग्याच्या मानपान वादासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या वादाच्या सामाजिक परिणामांवर न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या [[गोकर्ण]] क्षेत्री वास्तव्य करू लागले. कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मिती देखील परशुरामाने केली <ref>[http://www.kokanastha.com/gazetteer/gazetter02.htm कोकणस्थ.कॉम]</ref> अशी पौराणिक कथा खुप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणांस चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे नाव पडले. गौड सारस्वत <ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.goatourism.org/History/mythology.htm |title=गोवाटुरीझम.कॉम |access-date=2006-07-21 |archive-date=2007-06-04 |archive-url=https://web.archive.org/web/20070604205151/http://www.goatourism.org/History/mythology.htm |url-status=dead }}</ref> व केरळ मधील नंबुद्री ब्राम्हणांच्या उगमासंदर्भात देखील याच प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात रत्‍नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व एक प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. === मध्ययुगीन === === आजचे कोकण === महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्याचा समावेश होतो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर ही ती सात जिल्हे अलीकडेच म्हणजे १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा अतित्वात आला.पालघर हा महाराष्ट्राचा ३६ वा जिल्हा असून महाराष्ट्राची ३४ वी जिल्हा परिषद ठरली. कोकणात सात जिल्हे असून ४७ तालुके आहेत मुंबई उपनगरातील इतर ३ तालुके अंधेरी बोरिवली कुर्ला हे महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सोईसाठी निर्माण केले कोकणातील मुंबई शहर हा महाराष्ट्रातील एकही तालुका नसणारा जिल्हा आहे कोकणाला 720 कि.मीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकणातील रत्‍नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्‍नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे. कोकण प्रदेशाला गोवा, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्याच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोकण प्रशासकीय विभाग आहे. कोकणाचे एकूण क्षेत्रफळ ३०७२८ किमी<sup>२</sup> आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोकणातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे १५७ किमी<sup>२</sup> आहे. कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा रत्‍नागिरी आहे त्याचे क्षेत्रफळ ८२०८ किमी<sup>२</sup> आहे. :कोकणातील सागरी किल्ले- वसईचा किल्ला, जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील सागरी किल्ले आहेत. :कोकणातील बेटे मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, अंजदीव, जंजिरा, घारापुरी, कुरटे इ. बेटे कोकणात समाविष्ट होतात. :कोकणातील खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने दतीवरा खाडी-वसई-धरमतर-राजपुरी-बाणकोट-दाभोळ-जयगड-विजयदुर्ग-कर्ली-तेरेखोल खाडी या क्रमाने आहे. :कोकणातील बंदरे महाराष्ट्रात एकूण 53 बंदरे आहे.कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळच न्हावाशेवा हे बंदर उभारले गेले. इतर बंदरे - हरिहरेश्वर, दिव्याघर, अलिबाग, मुरुड श्रीवर्धन जयगड रत्‍नागिरी मालवण आणि वेंगुर्ला == कोकण विभागाची संरचना == === राजकीय === === भौगोलिक === [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] सहा प्रशासकीय विभागांपैकी [[कोकण विभाग]] <ref>http://www.maharashtra.gov.in/marathi/mahInfo/konkanDivision.php</ref> हा एक आहे. या विभागात ७ जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेश होतो. हा पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखला जातो. कोकणाला पश्चिमेकडे अरबी समुद्राने, उत्तरेकडे मयुरा नदीने आणि दक्षिणेतील गंगावल्ली नदी यांनी वेढले आहे. सध्याच्या कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात गंगावली प्रवाह आहे. त्याचा उत्तर किनारा कोकणचा दक्षिणेकडील भाग आहे. कारवार, अंकोला, कुमठा, होनावर आणि भटकळ ही शहरे कोंकणच्या किनाऱ्यावर येतात. ऐतिहासिक कोकणाची उत्तरेकडील मर्यादा, मयुरा नदीची अचूक ओळख, अनिश्चित आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे शहर 'मुंबई' ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे कोकण विभागात आहे, महाराष्ट्रातील प्रशासकीय उपविभागामध्ये राज्यातील किनारपट्टीवरील सर्व जिल्हे येतात. हे जिल्हे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आहेत. * क्षेत्रफळ: ३०७४६ चौ. किमी * लोकसंख्या: २,४८,०७,३५७ (सन २००१ च्या जनगणनेनुसार) * कोकणातील जिल्हे:- *#[[मुंबई|मुंबई जिल्हा]] *#[[मुंबई उपनगर जिल्हा]] *#[[पालघर जिल्हा]] *#[[ठाणे|ठाणे जिल्हा]] *#[[रायगड|रायगड जिल्हा]] *#[[रत्‍नागिरी जिल्हा]] *#[[सिंधुदुर्ग|सिंधुदुर्ग जिल्हा]] कोकण क्रेटेशियस शकट झालेल्या लाव्हाच्या संचयनाने भारताच्या दक्षिण भागात शंकूची निर्मिती झाली होती. ज्वालामुखीचा मुख्य भाग पश्चिम घाटात असून याचा दोन्ही बाजूकडे बेसिक प्रकाराचा लाव्हा साचून बेसिक लाव्हा शंकूची निर्मिती झाली होती. बेसिक प्रकाराचा लाव्हा शंकू असल्याने या शंकूची उंची कमी व विस्तार मात्र जास्त होतो. इयोसिन शकात बेसिक लावा शंकूच्या पश्चिम भागात प्रस्तर भंगामुळे खाली खचलेला भाग अरबी समुद्रात विलीन झाला या खचलेल्या भाग पासूनच कोकण विभागाची निर्मिती झाली. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या गाळाच्या संचयनामुळे ही कोकणच्या निर्मितीस हातभार लागलेला आहे. इयोसिन काळात खचलेला भाग आजही जीवाश्मच्या रूपाने अरबी सागराचा खाली पहावयास मिळतो. पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानची अरुंद व चिंचोळा पट्ट्यास कोकण विभाग असे म्हणले जाते. कोकणात अरबी सागराचा किनारा लागलेला असून ही किनारपट्टी 720 किलोमीटर लांबीचा आहे यात सर्वाधिक किनारा * रत्‍नागिरी - 237 Km * रायगड -122 Km * सिंधुदुर्ग -117 Km * मुंबई शहर व उपनगर - 114 Km * पालघर - 102 Km * ठाणे - 25 Km कोकणची रुंदी दक्षिनेकडे कमी व उत्तरेकडे जास्त आहे म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ही रुंदी वाढत जाते. दक्षिणे कडे सरासरी रुंदी 40 ते 50/45 किमी तर उत्तरेत उल्हास नदी खोऱ्यात सरासरी 100 पर्यंत आहे. कोकणाचे प्रामुख्याने प्रदेशानुसार 2 विभाग केले जाता === '''सामाजिक''' === * प्रमुख भाषा: [[मराठी]],[[आगरी]],[[कोकणी]], [[मालवणी]], [[कोळी-मांगेली]], [[वाडवळ]], [[सामवेदी]] [[मुरबाडी]] * साक्षरता: ८१.40 % या प्रदेशात आढळलेल्या काही समुदायांमध्ये कुणबी,मालवणी, आगरी, कोळी, पाठारे क्षत्रिय(पाचकळशी,चौकळशी) , पाठारे प्रभू, कोकणस्थ (ब्राह्मण,शिंपी व मराठा), भंडारी, गौड सारस्वत ब्राह्मण, कुंभार, राजापूर सारस्वत ब्राह्मण, सामवेदी ब्राह्मण ,गाबित, चित्तपावन, दैवज्ञ, कुडाळदेशकर ब्राह्मण, कुरुबा,वासुकीवंशी नाभिक यांचा समावेश आहे. कोकणातील आदिवासी जमातींमध्ये दक्षिणेतील कोकणा, वारली आणि कोलचा, आणि दादरा-नगर हवेली व महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जमातींचा समावेश होतो. कातकरी रायगड आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतात. बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याकांसह या भागाची लोकसंख्या प्रामुख्याने हिंदू आहे. प्रमुख आकर्षणे =खेड तालुक्यातील मोजे. असगणी.स्वंयभु पांडवकालीन स्वयंभू शिव मंदिर, *''' मंदिरे व देवस्थाने''' *#[[गणपतीपुळे]] *#[[गणेशगुळे]] *#[[लोटे परशुराम]] *#[[वेळणेश्वर]] *#[[मार्लेश्वर - संगमेश्वर]] *#[[कर्णेश्वर संगमेश्वर]] *#[[गणपती मंदिर आंजर्ला]] : याला कड्यावरचा गणपती असेही म्हणतात *#[[अलिबाग]] कवडेपुरम श्री पद्ममाक्षी रेणुका ५२ शक्तिपीठांपैकी एक *#खेड तालुका असगणी गावात अती प्राचीन 5000 पूर्वीचे स्वयंभू पांडवकालीन महादेव मंदिर *#पाली (रायगड) अष्टविनायक *# महड (रायगड) अष्टविनायक *# हेदवी दशभुजा गणेश *# रेडी गणपती *# दिवेआगर सुवर्णगणेश *# [[कुणकेश्वर]], देवगड. *# [[कनकेश्वर]], अलिबाग. *''' लेणी''' *# [[गांधारपाले बुद्ध लेणी]] *# [[कोल बुद्ध लेणी ]] *# [[ठाणाळे बुद्ध लेणी]] *# [[नेणवली बुद्ध लेणी]] *# [[गोमाशी बुद्ध लेणी]] *# [[कान्हेरी बुद्ध लेणी]] *# [[कोंडीवते बुद्ध लेणी]] *# [[मागठाणे बुद्ध लेणी ]] *# [[मंडपेश्वर बुद्ध लेणी]] *# [[कुडा बुद्ध लेणी ]] *# [[चौल बुद्ध लेणी]] *# [[चिपळूण बुद्ध लेणी ]] *# [[कोळकेवाडी बुद्ध लेणी ]] *# [[खेड बुद्ध लेणी ]] *# [[पन्हाळे काजी]] *'''किल्ले''' *#[[जलदुर्ग|'''जलदुर्ग''']] *#[[विजयदुर्ग|विजयदुर्ग किल्ला]] *#[[मुरुड जंजिरा|मुरूड जंजिरा]] *# [[देवगडचा किल्ला]] *# सिंधुदुर्ग किल्ला *# रत्‍नागिरी किल्ला *# जयगड *# पद्मदुर्ग *# सुवर्णदुर्ग *# खांदेरी *# अलिबागचा किल्ला ([[कुलाबा किल्ला]]) *# माहिमचा किल्ला ==पर्यटन स्थळे== {{विस्तार}} गणपतीपुळे: हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.ते रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे.हे एक पर्यटनाचे प्रमुख स्थान बनले आहे. २) हर्णेबंदर:हे अलीकडच्या काळात मासे व sea food साठी प्रसिद्ध आहे. येथे निळाशार समुद्रकिनारा आहे. ==थंड हवेची ठिकाणे== *# [[माथेरान]] *#[[आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)|आंबोली]] *#[[आंबा घाट]] *#[[खडीकोळवण]] *#[[दापोली]] ==कोकण रंगभूमी== कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. कोकणची साहीत्य संपदाही विपूल आहे. कोकण रंगभूमी सशक्त व समृद्ध रंगभूमी आहे. कोकणी नाटक आज आपली स्वतःची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. कोकण रंगभूमीवर गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण दर्शन घडते. कोकण संस्कृतीची प्रतिमा दाखवण्याची ताकद आणि सामर्थ्य कोकणी नाटकाने संपादन केलेले आहे. कोकण रंगभूमीला नाटय लेखनाची मोठी परंपरा लाभली आहे. मराठीतील नामवंत नाटककार मामा वरेरकर एकदा विष्णू नाईक यांना म्हणाले होते, ‘‘तुम्ही कोकणी नाटके घेऊन जनसामान्यांपर्यंत गेल्याशिवाय कोकणी भाषेचा कोणी स्वीकार करणार नाहीत.’’ मामा वरेरकरांचा आशीर्वाद आज फळाला आला आहे. मराठी नाट्यपरंपरा समृद्ध करण्यात गोमंतकीयांचे योगदान फार मोठे आहे. मूळ मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणण्यापर्यंत या योगदानाची मजल जाते. कोकणी नाटकाला मराठी परंपरेचा आधार लाभणे स्वाभाविक आहे. पण या आधारात मोठा धोकाही होता. तो म्हणजे आधाराचे अनुकरण होण्याची शक्यता; पण तसे घडले नाही. ==कोकणावरील पुस्तके== * कथा कोकण किनाऱ्याची (प्रकाश गोळे) * कोकणची निसर्गयात्रा (प्रा. सुहास बारटक्के) * कोकणदर्शन (ना.स. देशपांडे, र.य. साने) * कोकण - विविध दिशा आणि दर्शन (प्रतिमा प्रकाशन) * कोकणातल्या आडवाटा (प्रा. सुहास बारटक्के) * * कोकणातील लोककथा आणि गजाली (विद्या प्रभू) * कोंकणी गं वस्ती (कथासंग्रह, [[मधु मंगेश कर्णिक]]) * कौटुंबिक सहलीसाठी निसर्गरम्य कोकण भाग १ ते ४ (अदितीज पब्लिकेशन) * चला कोकणात (डॉ. नीला पाढरे, शैला कामत) * भटकंती कुडाळ-वेंगुर्ल्याची (महेश तेंडुलकर) * शोध अपरान्ताचा (अण्णा शिरगावकर) * सारे प्रवासी घडीचे ( जयवंत दळवी ) == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * https://sindhudurg.nic.in/en/ * https://sindhudurg.nic.in/ {{साचा:महाराष्ट्राचे उपप्रांत}} {{महाराष्ट्र राज्य}} [[वर्ग:कोकण]] 1zygxggaclo8p7fe756vgclyrlsrhpc 2583103 2583102 2025-06-25T14:35:42Z Wikimarathi999 172574 /* सामाजिक */ 2583103 wikitext text/x-wiki {{बदल}} [[Image:Konkan Division.png|right|thumb|250 px|कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा]] [[भारत|भारतातील]] कोकण हा प्रदेश [[भारत|भारता]] पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली [[सह्याद्री]] डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक 560 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश [[महाराष्ट्र]],[[गोवा]] आणि [[कर्नाटक]] या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. [[माड|माडांच्या राया]], [[आंबे]], [[सुपारी]], [[केळीच्या बागा]], [[फणस]], [[काजू]], [[कोकम|कोकमाची]] झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली [[भात]]शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी [[मुंबई]] ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे [[स्वर्ग]]च आहे. कोकणाला [[संस्कृत]]मध्ये [[अपरान्त]] म्हणतात. दापोली कोकण == इतिहास == === पौराणिक आख्यायिका === [[चित्र:Parshuramsaraswats.jpg|thumb|right|समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र]] पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती [[विष्णू|श्री विष्णूचा]] सहावा [[दशावतार|अवतार]] असलेल्या श्री [[परशुराम|परशुरामाने]] केली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पारक (सोपारा) देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख [[महाभारत|महाभारताच्या]] शांतिपर्वात आढळलाआहे. [[खडीकोळवण]] हे गाव शिमग्याच्या मानपान वादासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या वादाच्या सामाजिक परिणामांवर न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या [[गोकर्ण]] क्षेत्री वास्तव्य करू लागले. कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मिती देखील परशुरामाने केली <ref>[http://www.kokanastha.com/gazetteer/gazetter02.htm कोकणस्थ.कॉम]</ref> अशी पौराणिक कथा खुप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणांस चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे नाव पडले. गौड सारस्वत <ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.goatourism.org/History/mythology.htm |title=गोवाटुरीझम.कॉम |access-date=2006-07-21 |archive-date=2007-06-04 |archive-url=https://web.archive.org/web/20070604205151/http://www.goatourism.org/History/mythology.htm |url-status=dead }}</ref> व केरळ मधील नंबुद्री ब्राम्हणांच्या उगमासंदर्भात देखील याच प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात रत्‍नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व एक प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. === मध्ययुगीन === === आजचे कोकण === महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्याचा समावेश होतो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर ही ती सात जिल्हे अलीकडेच म्हणजे १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा अतित्वात आला.पालघर हा महाराष्ट्राचा ३६ वा जिल्हा असून महाराष्ट्राची ३४ वी जिल्हा परिषद ठरली. कोकणात सात जिल्हे असून ४७ तालुके आहेत मुंबई उपनगरातील इतर ३ तालुके अंधेरी बोरिवली कुर्ला हे महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सोईसाठी निर्माण केले कोकणातील मुंबई शहर हा महाराष्ट्रातील एकही तालुका नसणारा जिल्हा आहे कोकणाला 720 कि.मीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकणातील रत्‍नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्‍नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे. कोकण प्रदेशाला गोवा, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्याच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोकण प्रशासकीय विभाग आहे. कोकणाचे एकूण क्षेत्रफळ ३०७२८ किमी<sup>२</sup> आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोकणातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे १५७ किमी<sup>२</sup> आहे. कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा रत्‍नागिरी आहे त्याचे क्षेत्रफळ ८२०८ किमी<sup>२</sup> आहे. :कोकणातील सागरी किल्ले- वसईचा किल्ला, जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील सागरी किल्ले आहेत. :कोकणातील बेटे मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, अंजदीव, जंजिरा, घारापुरी, कुरटे इ. बेटे कोकणात समाविष्ट होतात. :कोकणातील खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने दतीवरा खाडी-वसई-धरमतर-राजपुरी-बाणकोट-दाभोळ-जयगड-विजयदुर्ग-कर्ली-तेरेखोल खाडी या क्रमाने आहे. :कोकणातील बंदरे महाराष्ट्रात एकूण 53 बंदरे आहे.कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळच न्हावाशेवा हे बंदर उभारले गेले. इतर बंदरे - हरिहरेश्वर, दिव्याघर, अलिबाग, मुरुड श्रीवर्धन जयगड रत्‍नागिरी मालवण आणि वेंगुर्ला == कोकण विभागाची संरचना == === राजकीय === === भौगोलिक === [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] सहा प्रशासकीय विभागांपैकी [[कोकण विभाग]] <ref>http://www.maharashtra.gov.in/marathi/mahInfo/konkanDivision.php</ref> हा एक आहे. या विभागात ७ जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेश होतो. हा पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखला जातो. कोकणाला पश्चिमेकडे अरबी समुद्राने, उत्तरेकडे मयुरा नदीने आणि दक्षिणेतील गंगावल्ली नदी यांनी वेढले आहे. सध्याच्या कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात गंगावली प्रवाह आहे. त्याचा उत्तर किनारा कोकणचा दक्षिणेकडील भाग आहे. कारवार, अंकोला, कुमठा, होनावर आणि भटकळ ही शहरे कोंकणच्या किनाऱ्यावर येतात. ऐतिहासिक कोकणाची उत्तरेकडील मर्यादा, मयुरा नदीची अचूक ओळख, अनिश्चित आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे शहर 'मुंबई' ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे कोकण विभागात आहे, महाराष्ट्रातील प्रशासकीय उपविभागामध्ये राज्यातील किनारपट्टीवरील सर्व जिल्हे येतात. हे जिल्हे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आहेत. * क्षेत्रफळ: ३०७४६ चौ. किमी * लोकसंख्या: २,४८,०७,३५७ (सन २००१ च्या जनगणनेनुसार) * कोकणातील जिल्हे:- *#[[मुंबई|मुंबई जिल्हा]] *#[[मुंबई उपनगर जिल्हा]] *#[[पालघर जिल्हा]] *#[[ठाणे|ठाणे जिल्हा]] *#[[रायगड|रायगड जिल्हा]] *#[[रत्‍नागिरी जिल्हा]] *#[[सिंधुदुर्ग|सिंधुदुर्ग जिल्हा]] कोकण क्रेटेशियस शकट झालेल्या लाव्हाच्या संचयनाने भारताच्या दक्षिण भागात शंकूची निर्मिती झाली होती. ज्वालामुखीचा मुख्य भाग पश्चिम घाटात असून याचा दोन्ही बाजूकडे बेसिक प्रकाराचा लाव्हा साचून बेसिक लाव्हा शंकूची निर्मिती झाली होती. बेसिक प्रकाराचा लाव्हा शंकू असल्याने या शंकूची उंची कमी व विस्तार मात्र जास्त होतो. इयोसिन शकात बेसिक लावा शंकूच्या पश्चिम भागात प्रस्तर भंगामुळे खाली खचलेला भाग अरबी समुद्रात विलीन झाला या खचलेल्या भाग पासूनच कोकण विभागाची निर्मिती झाली. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या गाळाच्या संचयनामुळे ही कोकणच्या निर्मितीस हातभार लागलेला आहे. इयोसिन काळात खचलेला भाग आजही जीवाश्मच्या रूपाने अरबी सागराचा खाली पहावयास मिळतो. पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानची अरुंद व चिंचोळा पट्ट्यास कोकण विभाग असे म्हणले जाते. कोकणात अरबी सागराचा किनारा लागलेला असून ही किनारपट्टी 720 किलोमीटर लांबीचा आहे यात सर्वाधिक किनारा * रत्‍नागिरी - 237 Km * रायगड -122 Km * सिंधुदुर्ग -117 Km * मुंबई शहर व उपनगर - 114 Km * पालघर - 102 Km * ठाणे - 25 Km कोकणची रुंदी दक्षिनेकडे कमी व उत्तरेकडे जास्त आहे म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ही रुंदी वाढत जाते. दक्षिणे कडे सरासरी रुंदी 40 ते 50/45 किमी तर उत्तरेत उल्हास नदी खोऱ्यात सरासरी 100 पर्यंत आहे. कोकणाचे प्रामुख्याने प्रदेशानुसार 2 विभाग केले जाता === '''सामाजिक''' === * प्रमुख भाषा: [[मराठी]],[[आगरी]],[[कोकणी]], [[मालवणी]], [[कोळी-मांगेली]], [[वाडवळ]], [[सामवेदी]] [[मुरबाडी]] * साक्षरता: ८१.40 % या प्रदेशात आढळलेल्या काही समुदायांमध्ये कुणबी,मालवणी, आगरी, कोळी, पाठारे क्षत्रिय(पाचकळशी,चौकळशी) , पाठारे प्रभू, कोकणस्थ (ब्राह्मण,शिंपी व मराठा), भंडारी, गौड सारस्वत ब्राह्मण, कुंभार, राजापूर सारस्वत ब्राह्मण, सामवेदी ब्राह्मण ,गाबित, चित्तपावन, दैवज्ञ, कुडाळदेशकर ब्राह्मण, कुरुबा,वासुकीवंशी नाभिक यांचा समावेश आहे. कोकणातील आदिवासी जमातींमध्ये दक्षिणेतील कोकणा, वारली आणि कोलचा, आणि दादरा-नगर हवेली व महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जमातींचा समावेश होतो. कातकरी रायगड आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतात. बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याकांसह या भागाची लोकसंख्या प्रामुख्याने हिंदू आहे. प्रमुख आकर्षणे =खेड तालुक्यातील मोजे. असगणी.स्वंयभु पांडवकालीन स्वयंभू शिव मंदिर, *''' मंदिरे व देवस्थाने''' *#[[गणपतीपुळे]] *#[[गणेशगुळे]] *#[[लोटे परशुराम]] *#[[वेळणेश्वर]] *#[[मार्लेश्वर]], संगमेश्वर *#[[कर्णेश्वर संगमेश्वर]] *#[[गणपती मंदिर आंजर्ला]] : याला कड्यावरचा गणपती असेही म्हणतात *#[[अलिबाग]] कवडेपुरम श्री पद्ममाक्षी रेणुका ५२ शक्तिपीठांपैकी एक *#खेड तालुका असगणी गावात अती प्राचीन 5000 पूर्वीचे स्वयंभू पांडवकालीन महादेव मंदिर *#पाली (रायगड) अष्टविनायक *# महड (रायगड) अष्टविनायक *# हेदवी दशभुजा गणेश *# रेडी गणपती *# दिवेआगर सुवर्णगणेश *# [[कुणकेश्वर]], देवगड. *# [[कनकेश्वर]], अलिबाग. *''' लेणी''' *# [[गांधारपाले बुद्ध लेणी]] *# [[कोल बुद्ध लेणी ]] *# [[ठाणाळे बुद्ध लेणी]] *# [[नेणवली बुद्ध लेणी]] *# [[गोमाशी बुद्ध लेणी]] *# [[कान्हेरी बुद्ध लेणी]] *# [[कोंडीवते बुद्ध लेणी]] *# [[मागठाणे बुद्ध लेणी ]] *# [[मंडपेश्वर बुद्ध लेणी]] *# [[कुडा बुद्ध लेणी ]] *# [[चौल बुद्ध लेणी]] *# [[चिपळूण बुद्ध लेणी ]] *# [[कोळकेवाडी बुद्ध लेणी ]] *# [[खेड बुद्ध लेणी ]] *# [[पन्हाळे काजी]] *'''किल्ले''' *#[[जलदुर्ग|'''जलदुर्ग''']] *#[[विजयदुर्ग|विजयदुर्ग किल्ला]] *#[[मुरुड जंजिरा|मुरूड जंजिरा]] *# [[देवगडचा किल्ला]] *# सिंधुदुर्ग किल्ला *# रत्‍नागिरी किल्ला *# जयगड *# पद्मदुर्ग *# सुवर्णदुर्ग *# खांदेरी *# अलिबागचा किल्ला ([[कुलाबा किल्ला]]) *# माहिमचा किल्ला ==पर्यटन स्थळे== {{विस्तार}} गणपतीपुळे: हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.ते रत्‍नागिरी जिल्ह्यात आहे.हे एक पर्यटनाचे प्रमुख स्थान बनले आहे. २) हर्णेबंदर:हे अलीकडच्या काळात मासे व sea food साठी प्रसिद्ध आहे. येथे निळाशार समुद्रकिनारा आहे. ==थंड हवेची ठिकाणे== *# [[माथेरान]] *#[[आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)|आंबोली]] *#[[आंबा घाट]] *#[[खडीकोळवण]] *#[[दापोली]] ==कोकण रंगभूमी== कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. कोकणची साहीत्य संपदाही विपूल आहे. कोकण रंगभूमी सशक्त व समृद्ध रंगभूमी आहे. कोकणी नाटक आज आपली स्वतःची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. कोकण रंगभूमीवर गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण दर्शन घडते. कोकण संस्कृतीची प्रतिमा दाखवण्याची ताकद आणि सामर्थ्य कोकणी नाटकाने संपादन केलेले आहे. कोकण रंगभूमीला नाटय लेखनाची मोठी परंपरा लाभली आहे. मराठीतील नामवंत नाटककार मामा वरेरकर एकदा विष्णू नाईक यांना म्हणाले होते, ‘‘तुम्ही कोकणी नाटके घेऊन जनसामान्यांपर्यंत गेल्याशिवाय कोकणी भाषेचा कोणी स्वीकार करणार नाहीत.’’ मामा वरेरकरांचा आशीर्वाद आज फळाला आला आहे. मराठी नाट्यपरंपरा समृद्ध करण्यात गोमंतकीयांचे योगदान फार मोठे आहे. मूळ मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणण्यापर्यंत या योगदानाची मजल जाते. कोकणी नाटकाला मराठी परंपरेचा आधार लाभणे स्वाभाविक आहे. पण या आधारात मोठा धोकाही होता. तो म्हणजे आधाराचे अनुकरण होण्याची शक्यता; पण तसे घडले नाही. ==कोकणावरील पुस्तके== * कथा कोकण किनाऱ्याची (प्रकाश गोळे) * कोकणची निसर्गयात्रा (प्रा. सुहास बारटक्के) * कोकणदर्शन (ना.स. देशपांडे, र.य. साने) * कोकण - विविध दिशा आणि दर्शन (प्रतिमा प्रकाशन) * कोकणातल्या आडवाटा (प्रा. सुहास बारटक्के) * * कोकणातील लोककथा आणि गजाली (विद्या प्रभू) * कोंकणी गं वस्ती (कथासंग्रह, [[मधु मंगेश कर्णिक]]) * कौटुंबिक सहलीसाठी निसर्गरम्य कोकण भाग १ ते ४ (अदितीज पब्लिकेशन) * चला कोकणात (डॉ. नीला पाढरे, शैला कामत) * भटकंती कुडाळ-वेंगुर्ल्याची (महेश तेंडुलकर) * शोध अपरान्ताचा (अण्णा शिरगावकर) * सारे प्रवासी घडीचे ( जयवंत दळवी ) == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * https://sindhudurg.nic.in/en/ * https://sindhudurg.nic.in/ {{साचा:महाराष्ट्राचे उपप्रांत}} {{महाराष्ट्र राज्य}} [[वर्ग:कोकण]] 24wz2n8aplh31i43hx5c3kfj9820933 शुद्धलेखनाचे नियम 0 11811 2583064 2382846 2025-06-25T12:31:03Z Ketaki Modak 21590 2583064 wikitext text/x-wiki {{nobots}} [[मराठी]] भाषकांचे राज्य म्हणून सन १९६० मध्ये [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची]] स्थापना झाल्यानंतर, [[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ]] पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र शासनाने]] १९६२ वर्षी मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी [[मराठी साहित्य महामंडळ|महामंडळाकडून]] दूर करण्यात आल्या. अ. भा. मराठी साहित्य महामंडळ हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[साहित्य]] संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमांना [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र राज्य शासनाने]] मान्यता दिली आणि राज्यकारभारात व [[शिक्षण|शिक्षणाच्या]] सर्व क्षेत्रांत ते पाळण्याचे ठरविले. : मराठी भाषेत ऍ हे अक्षर वापरत नाही, त्या ऐवजी ॲ हे अक्षर वापरतात. : कृपया संगणकावर मराठी कसे वापरावे , क्ष | ज्ञ | ॲ | ऑ यांसारखी अक्षरे कशी लिहावी यांसंबंधी माहितीसाठी [[युनिकोड]] हे पान पाहावे. हे अठरा नियम पुढीलप्रमाणे आहेत - ==नियम १== [[अनुस्वार]] ===नियम १.१=== [[स्पष्टोच्चार|स्पष्टोच्चारित]] [[अनुनासिक|अनुनासिकाबद्दल]] [[शीर्षबिंदू]] लावा. * उदाहरणार्थ : [[गुलकंद]], [[चिंच]], [[घंटा]], [[आंबा]] ===नियम १.२=== [[तत्सम]](मुळात [[संस्कृत]] असलेल्या) शब्दातील [[अनुनासिक|अनुनासिकाबद्दल]] विकल्पाने [[पर-सवर्ण]] लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी [[अनुस्वार|अनुस्वारानंतर]] येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे. *उदाहरणार्थ : 'पंकज=पङ्कज', पञ्चानन, पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज. ===नियम १.३=== [[पर-सवर्ण]] लिहिण्याची सवलत फक्त [[तत्सम]] शब्दांपुरती मर्यादित आहे. [[संस्कृत]] नसलेले [[मराठी]] शब्द [[शीर्षबिंदू]] ([[अनुस्वार]]) देऊनच लिहावेत. * उदाहरणार्थ : 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत. ===नियम १.४=== अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी [[पर-सवर्ण]] जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते. * उदाहरणार्थ : ** वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्त्वज्ञान, ** देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.... ===नियम १.५=== काही [[शब्द|शब्दांमधील]] [[अनुस्वार|अनुस्वारांचा]] [[उच्चार]] अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा [[शब्द|शब्दांवर]] [[अनुस्वार]] देऊ नये. * उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत. ==नियम २== ===नियम २.१=== य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या [[अनुस्वार|अनुस्वारांबद्दल]] केवळ [[शीर्षबिंदू]] द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा [[नासोच्चार|नासोच्चारही]] केवळ [[शीर्षबिंदू|शीर्षबिंदूने]] दाखवावा. *उदाहरणार्थ : संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत. ==नियम ३== ===नियम ३.१=== [[नाम|नामांच्या]] व [[सर्वनाम|सर्वनामांच्या]] [[वचन|अनेकवचनी]] [[सामान्यरूप|सामान्यरूपांवर]] [[विभक्ती|विभक्तिप्रत्यय]] व [[शब्दयोगी अव्यय]] लावताना [[अनुस्वार]] द्यावा. * उदाहरणार्थ : लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे. ===नियम ३.२=== [[आदरार्थी बहुवचन|आदरार्थी बहुवचनाच्या]] वेळीही असा [[अनुस्वार]] दिला पाहिजे. * उदाहरणार्थ : राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे. ==नियम ४== [[अनुस्वार]] वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी - [[व्युत्पत्ती|व्युत्पत्तीने]] सिद्ध होणारे वा न होणारे - [[अनुस्वार]] देऊ नयेत. * या नियमानुसार 'घंरे, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, जो, घरी' असे लिहावेत. ==नियम ५ == {{main|ऱ्हस्व-दीर्घ नियम}} ===नियम ५.१=== मराठीतील [[तत्सम]] [[इ-कारान्त]] आणि [[उ-कारान्त]] शब्द [[दीर्घान्त]] लिहावेत. * उदाहरणार्थ : कवि=कवी, बुद्धि=बुद्धी, गति=गती. ** इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार [[दीर्घ]] लिहावा. *** उदाहरणार्थ : पाटी, जादू, पैलू ===नियम ५.२=== * 'परंतु, यथामति, आणि, तथापि', ही [[तत्सम]] [[अव्यय|अव्यये]] [[ऱ्हस्वान्त]] लिहावीत. ===नियम ५.३=== [[नाम|व्यक्तिनामे]], [[नाम|ग्रंथनामे]], [[शीर्षक|शीर्षके]] व सुटे [[ऱ्हस्वान्त]] [[तत्सम]] शब्द मराठीत [[दीर्घान्त]] लिहावेत. * उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण, पद्धती, कुलगुरू. ===नियम ५.४=== * 'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन [[अव्यय|अव्यये]] [[ऱ्हस्वान्त]] लिहावीत. ===नियम ५.५=== [[समास|सामासिक शब्द]] लिहिताना समासाचे [[पूर्वपद]] (पहिला शब्द) [[तत्सम]] [[ऱ्हस्वान्त]] असेल (म्हणजेच मुळात [[संस्कृत|संस्कृतमध्ये]] [[ऱ्हस्वान्त]] असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. [[दीर्घान्त]] असेल तर दीर्घान्तच लिहावे. * उदाहरणार्थ : बुद्धि -बुद्धिवैभव, लक्ष्मी -लक्ष्मीपुत्र. [[साधित शब्द|साधित शब्दांनाही]] हाच नियम लावावा. * उदाहरणार्थ : बुद्धि-बुद्धिमान, लक्ष्मी-लक्ष्मीसहित. ===नियम ५.६=== *'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' या सारखे [[इन्-अन्त शब्द]] मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या न् चा [[लोप]] होतो व [[उपान्त्य]] [[ऱ्हस्व]] अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात [[पूर्वपदी]] आले असता (म्हणजेच [[समास|समासातील]] पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावेत. ** उदाहरणार्थ : विद्यार्थिमंडळ , गुणिजन, [[प्राणिसंग्रह]], स्वामिभक्ती, [[पक्षिमित्र]], [[योगिराज]]. ==नियम ६== * [[ऱ्हस्व-दीर्घ नियम]] [[मराठी]] [[शब्द|शब्दातील]] शेवटचे अक्षर [[दीर्घ]] असेल तर त्याचा [[उपान्त्य]] (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) [[इकार]] किंवा [[उकार]] [[ऱ्हस्व]] लिहावा. * उदाहरणार्थ: किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो. ** मात्र तत्सम [[शब्द|शब्दांना]] हा नियम लागू नाही. [[तत्सम]] शब्दातील [[उपान्त्य]] [[इकार]] किंवा [[उकार]] मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]] किंवा [[दीर्घ]] लिहावेत. * उदाहरणार्थ : पूजा, गीता, अनुज्ञा, दक्षिणा ==नियम ७== * [[ऱ्हस्व-दीर्घ नियम]] ===नियम ७.१=== [[मराठी]] [[अ-कारान्त]] [[शब्द|शब्दाचे]] [[उपान्त्य]] [[इकार]] व [[उकार]] [[दीर्घ]] लिहावेत. * उदाहरणार्थ : कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल. [[तत्सम]](मुळात [[संस्कृत]] असलेल्या) [[अ-कारान्त]] शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]] किंवा [[दीर्घ]] लिहावेत. * उदाहरणार्थ: [[गणित]], विष, गुण, मधुर, दीप, [[न्यायाधीश]], रूप, [[व्यूह]] ===नियम ७.२=== [[मराठी]] [[शब्द|शब्दांतील]] [[अनुस्वार]], [[विसर्ग]] किंवा [[जोडाक्षर]] यांच्या पूर्वीचे [[इकार]] व [[उकार]] सामान्यत: [[ऱ्हस्व]] लिहावेत. * उदाहरणार्थ : [[चिंच]], [[डाळिंब]], [[भिंग]], [[खुंटी]], [[पुंजका]], [[भुंगा]], छिः, थुः, [[दुर्ग|किल्ला]], भिस्त, विस्तव, [[कुस्ती]], पुष्कळ, मुक्काम. परंतु [[तत्सम]] शब्दांत ते मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]], किंवा [[दीर्घ]] लिहावेत. * उदाहरणार्थ : अरविंद, चिंतन, [[कुटुंब]], [[चुंबक]], [[निःपक्षपात]], निःशस्त्र, [[चतू:सूत्री]], [[दुःख]], कनिष्ठ, मित्र, गुप्त, [[पुण्य]], [[देव|ईश्वर]], नावीन्य, [[पूज्य]], [[शून्य]]. ==नियम ८== *[[ऱ्हस्व-दीर्घ नियम]] ===नियम ८.१=== उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपांच्या]] वेळी [[ऱ्हस्व]] लिहावा. * उदाहरणार्थ : गरीब-गरिबाला, गरिबांना, चूल-चुलीला, चुलींना. अपवाद-दीर्घोपान्त्य [[तत्सम]] [[शब्द]]. * उदाहरणार्थ:परीक्षा-परीक्षेला, परीक्षांना, दूत-दूताला, दूतांना. ===नियम ८.२=== मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या [[सामान्यरूप|सामान्यरूपात]] उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते. * उदाहरणार्थ : [[बेरीज]]-बेरजेला, बेरजांना, लाकूड-लाकडाला, लाकडांना. ** मात्र पहिले [[अक्षर]] [[ऱ्ह्स्व]] असल्यास हा 'अ' [[विकल्प|विकल्पाने]] (पर्यायी) होतो. * उदाहरणार्थ :परीट-पर(रि)टास, पर(रि)टांना ===नियम ८.३=== शब्दांचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी 'ई' च्या जागी 'य' आणि 'उ' च्या जागी 'व' असे आदेश होतात. * उदाहरणार्थ :काईल-कायलीला, देऊळ-देवळाला, देवळांना ===नियम ८.४=== [[पुल्लिंग|पुल्लिंगी]] शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी 'शा' होतो.('श्या' होत नाही) * उदाहरणार्थ : घसा-घशाला, घशांना, ससा-सशाला, सशांना ===नियम ८.५=== [[पुल्लिंग|पुल्लिंगी]] शब्दाच्या शेवटी 'जा' असल्यास [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही.) * उदाहरणार्थ : दरवाजा - दरवाजाला, दरवाजांना; मोजा - मोजाला, मोजांना. ===नियम ८.६=== तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प' चे द्वित्व असेल तर [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी हे [[द्वित्व]] नाहीसे होते. * उदाहरणार्थ : रक्कम-रकमेला,रकमांना; छप्पर-छपराला,छपरांना ===नियम ८.७=== मधल्या 'म' पूर्वीचे [[अनुस्वार|अनुस्वारसहित]] अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते. * उदाहरणार्थ : किंमत-किमतीला, किमतींना; गंमत-गमतीला, गमतींचा ===नियम ८.८=== [[ऊ-कारान्त]] [[विशेषनाम|विशेषनामाचे]] [[सामान्यरूप]] होत नाही. * उदाहरणार्थ : गणू-गणूस; दिनू-दिनूला. ===नियम ८.९=== [[धातू|धातूला]] 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना [[धातू|धातूच्या]] शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूपे होतात.पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' किंवा 'ऊन' अशी रूपे होतात * उदाहरणार्थ : धाव-धावू, धावून; गा-गाऊ, गाऊन; कर-करू, करून. ==नियम ९== पूर हा [[ग्राम|ग्रामवाचक]] कोणत्याही [[ग्रामनाम|ग्रामनामास]] लावताना दीर्घोपान्त्य लिहावा. * उदाहरणार्थ : नागपूर, तारापूर, सोलापूर ==नियम १०== *'कोणता, एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा, एकादा' ही रूपे लिहू नयेत. ==नियम ११== *'खरीखरी, हळूहळू' यांसारख्या [[पुनरुक्त शब्द|पुनरुक्त शब्दांतील]] दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने ते [[दीर्घ]] लिहावेत, परंतु [[पुनरुक्त शब्द]] [[नादानुकारी]] असतील तर ते [[उच्चार|उच्चाराप्रमाणे]] [[ऱ्हस्व]] लिहावेत. उदाहरणार्थ : दुडुदुडु, रुणुझुणु, लुटुलुटु. ==नियम १२== एकारान्त [[नाम|नामाचे]] [[सामान्यरूप]] या-कारान्त करावे. ए-कारान्त करू नये. * उदाहरणार्थ : करणे-करण्यासाठी, फडके-फडक्यांना. ==नियम १३== [[लेखन|लेखनात]] [[पात्र|पात्राच्या]] किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची [[भाषा]] घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील [[उच्चार|उच्चाराप्रमाणे]] [[अनुस्वार|अनुस्वारयुक्त]] असावे. उदाहरणार्थ : 'असं केलं, मी म्हटलं, त्यांनी सांगितलं' अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत. उदाहरणार्थ : असे केले; मी म्हटले; त्यांनी सांगितले ==नियम १४== *'क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान्,' यांसारखे मराठीत रूढ झालेले [[तत्सम]] शब्द अ-कारान्त लिहावेत. ** उदाहरणार्थ : 'क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान' * कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या [[उच्चार|उच्चाराप्रमाणे]] लेखन करावे. ** उदाहरणार्थ : डिक्शनरी, ब्रिटिश, हाऊस. *[[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता [[व्यंजनान्त]] म्हणजे [[व्यंजनान्त|पाय मोडके]] लिहू नये. ** उदाहरणार्थ : 'एम.ए., पीएच.डी., अमेरिकन, वॉशिंग्टन. ==नियम १५== [[केशवसुत|केशवसुतपूर्वकालीन ]][[पद्य]] व [[विष्णूशास्त्री चिपळूणकर|विष्णूशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन]] [[गद्य]] यांतील [[उतारा|उतारे]] छापताना ते मूळ लेखनानुसार छापावेत. त्यानंतरचे ([[केशवसुत]] व [[विष्णूशास्त्री चिपळूणकर|चिपळूणकर]] यांच्या लेखनासह) लेखन '[[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या]] प्रस्तुत लेखन नियमांस अनुसरून छापावे. * [[केशवसुत|केशवसुतांचा]] काव्यरचना काल १८८५ -१९०५ * [[विष्णूशास्त्री चिपळूणकर|चिपळूणकरांचा]] लेखनकाल १८७४-१८८२ ==नियम १६== * राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत. * [[आज्ञार्थी]] प्रयोग करताना मात्र 'राहा, पाहा, वाहा', या बरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रूपेही वापरण्यास हरकत नाही. ==नियम १७== *'इत्यादी' व 'ही' हे [[शब्द]] दीर्घांन्त लिहावेत. 'अन्' हा शब्द [[व्यंजनान्त]] लिहावा. ==नियम १८== * [[पद्य|पद्यात]] [[वृत्त|वृत्ताचे]] बंधन पाळताना [[ऱ्हस्व]]-[[दीर्घ|दीर्घाच्या]] बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे. ==हे सुद्धा पहा== * [[भाषा]] * [[मराठी व्याकरण]] * [[विरामचिन्हे]] * [[पद]] * [[परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे]] * [[मराठी भाषेचा इतिहास#भाषाशुद्धी चळवळ|भाषाशुद्धी चळवळ]] ==बाह्य दुवे== *[http://www.loksatta.com/daily/20040724/lvad.htm शुद्धलेखन अवघड का वाटते ?] == लेखनविषयक नियम ज्या पुस्तकामध्ये समाविष्ट केले आहेत अशी पुस्तके == मराठी शब्दलेखनकोश - प्रा.[[यास्मिन शेख]] (१९७२ साली संमत झालेले नियम), प्रकाशन वर्ष - २००७ मराठी लेखन-कोश - अरुण फडके, मार्गदर्शन डॉ.ग.ना.जोगळेकर (१९७२ साली संमत झालेले नियम), प्रकाशन वर्ष - २००१ [[वर्ग:शुद्धलेखन]] [[वर्ग:मराठी व्याकरण]] k9ag8hhkcg4g2oyimrat0u6otq3ep38 2583088 2583064 2025-06-25T13:15:58Z Ketaki Modak 21590 2583088 wikitext text/x-wiki {{nobots}} [[मराठी]] भाषकांचे राज्य म्हणून सन १९६० मध्ये [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची]] स्थापना झाल्यानंतर, [[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ]] पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र शासनाने]] १९६२ वर्षी मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी [[मराठी साहित्य महामंडळ|महामंडळाकडून]] दूर करण्यात आल्या. अ. भा. मराठी साहित्य महामंडळ हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[साहित्य]] संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमांना [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र राज्य शासनाने]] मान्यता दिली आणि राज्यकारभारात व [[शिक्षण|शिक्षणाच्या]] सर्व क्षेत्रांत ते पाळण्याचे ठरविले. : मराठी भाषेत ऍ हे अक्षर वापरत नाही, त्या ऐवजी ॲ हे अक्षर वापरतात. : कृपया संगणकावर मराठी कसे वापरावे , क्ष | ज्ञ | ॲ | ऑ यांसारखी अक्षरे कशी लिहावी यांसंबंधी माहितीसाठी [[युनिकोड]] हे पान पाहावे. हे अठरा नियम पुढीलप्रमाणे आहेत - ==नियम १== [[अनुस्वार]] ===नियम १.१=== [[स्पष्टोच्चार|स्पष्टोच्चारित]] [[अनुनासिक|अनुनासिकाबद्दल]] [[शीर्षबिंदू]] लावा. * उदाहरणार्थ : [[गुलकंद]], [[चिंच]], [[घंटा]], [[आंबा]] ===नियम १.२=== [[तत्सम]](मुळात [[संस्कृत]] असलेल्या) शब्दातील [[अनुनासिक|अनुनासिकाबद्दल]] विकल्पाने [[पर-सवर्ण]] लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी [[अनुस्वार|अनुस्वारानंतर]] येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे. *उदाहरणार्थ : 'पंकज=पङ्कज', पञ्चानन, पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज. ===नियम १.३=== [[पर-सवर्ण]] लिहिण्याची सवलत फक्त [[तत्सम]] शब्दांपुरती मर्यादित आहे. [[संस्कृत]] नसलेले [[मराठी]] शब्द [[शीर्षबिंदू]] ([[अनुस्वार]]) देऊनच लिहावेत. * उदाहरणार्थ : 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत. ===नियम १.४=== अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी [[पर-सवर्ण]] जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते. * उदाहरणार्थ : ** वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्त्वज्ञान, ** देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.... ===नियम १.५=== काही [[शब्द|शब्दांमधील]] [[अनुस्वार|अनुस्वारांचा]] [[उच्चार]] अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा [[शब्द|शब्दांवर]] [[अनुस्वार]] देऊ नये. * उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत. ==नियम २== ===नियम २.१=== य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या [[अनुस्वार|अनुस्वारांबद्दल]] केवळ [[शीर्षबिंदू]] द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा [[नासोच्चार|नासोच्चारही]] केवळ [[शीर्षबिंदू|शीर्षबिंदूने]] दाखवावा. *उदाहरणार्थ : संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत. ==नियम ३== ===नियम ३.१=== [[नाम|नामांच्या]] व [[सर्वनाम|सर्वनामांच्या]] [[वचन|अनेकवचनी]] [[सामान्यरूप|सामान्यरूपांवर]] [[विभक्ती|विभक्तिप्रत्यय]] व [[शब्दयोगी अव्यय]] लावताना [[अनुस्वार]] द्यावा. * उदाहरणार्थ : लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे. ===नियम ३.२=== [[आदरार्थी बहुवचन|आदरार्थी बहुवचनाच्या]] वेळीही असा [[अनुस्वार]] दिला पाहिजे. * उदाहरणार्थ : राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे. ==नियम ४== [[अनुस्वार]] वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी - [[व्युत्पत्ती|व्युत्पत्तीने]] सिद्ध होणारे वा न होणारे - [[अनुस्वार]] देऊ नयेत. * या नियमानुसार 'घंरे, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, जो, घरी' असे लिहावेत. ==नियम ५ == {{main|ऱ्हस्व-दीर्घ नियम}} ===नियम ५.१=== मराठीतील [[तत्सम]] [[इ-कारान्त]] आणि [[उ-कारान्त]] शब्द [[दीर्घान्त]] लिहावेत. * उदाहरणार्थ : कवि=कवी, बुद्धि=बुद्धी, गति=गती. ** इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार [[दीर्घ]] लिहावा. *** उदाहरणार्थ : पाटी, जादू, पैलू ===नियम ५.२=== * 'परंतु, यथामति, आणि, तथापि', ही [[तत्सम]] [[अव्यय|अव्यये]] [[ऱ्हस्वान्त]] लिहावीत. ===नियम ५.३=== [[नाम|व्यक्तिनामे]], [[नाम|ग्रंथनामे]], [[शीर्षक|शीर्षके]] व सुटे [[ऱ्हस्वान्त]] [[तत्सम]] शब्द मराठीत [[दीर्घान्त]] लिहावेत. * उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण, पद्धती, कुलगुरू. ===नियम ५.४=== * 'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन [[अव्यय|अव्यये]] [[ऱ्हस्वान्त]] लिहावीत. ===नियम ५.५=== [[समास|सामासिक शब्द]] लिहिताना समासाचे [[पूर्वपद]] (पहिला शब्द) [[तत्सम]] [[ऱ्हस्वान्त]] असेल (म्हणजेच मुळात [[संस्कृत|संस्कृतमध्ये]] [[ऱ्हस्वान्त]] असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. [[दीर्घान्त]] असेल तर दीर्घान्तच लिहावे. * उदाहरणार्थ : बुद्धि -बुद्धिवैभव, लक्ष्मी -लक्ष्मीपुत्र. [[साधित शब्द|साधित शब्दांनाही]] हाच नियम लावावा. * उदाहरणार्थ : बुद्धि-बुद्धिमान, लक्ष्मी-लक्ष्मीसहित. ===नियम ५.६=== *'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' या सारखे [[इन्-अन्त शब्द]] मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या न् चा [[लोप]] होतो व [[उपान्त्य]] [[ऱ्हस्व]] अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात [[पूर्वपदी]] आले असता (म्हणजेच [[समास|समासातील]] पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावेत. ** उदाहरणार्थ : विद्यार्थिमंडळ , गुणिजन, [[प्राणिसंग्रह]], स्वामिभक्ती, [[पक्षिमित्र]], [[योगिराज]]. ==नियम ६== * [[ऱ्हस्व-दीर्घ नियम]] [[मराठी]] [[शब्द|शब्दातील]] शेवटचे अक्षर [[दीर्घ]] असेल तर त्याचा [[उपान्त्य]] (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) [[इकार]] किंवा [[उकार]] [[ऱ्हस्व]] लिहावा. * उदाहरणार्थ: किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो. ** मात्र तत्सम [[शब्द|शब्दांना]] हा नियम लागू नाही. [[तत्सम]] शब्दातील [[उपान्त्य]] [[इकार]] किंवा [[उकार]] मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]] किंवा [[दीर्घ]] लिहावेत. * उदाहरणार्थ : पूजा, गीता, अनुज्ञा, दक्षिणा ==नियम ७== * [[ऱ्हस्व-दीर्घ नियम]] ===नियम ७.१=== [[मराठी]] [[अ-कारान्त]] [[शब्द|शब्दाचे]] [[उपान्त्य]] [[इकार]] व [[उकार]] [[दीर्घ]] लिहावेत. * उदाहरणार्थ : कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल. [[तत्सम]](मुळात [[संस्कृत]] असलेल्या) [[अ-कारान्त]] शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]] किंवा [[दीर्घ]] लिहावेत. * उदाहरणार्थ: [[गणित]], विष, गुण, मधुर, दीप, [[न्यायाधीश]], रूप, [[व्यूह]] ===नियम ७.२=== [[मराठी]] [[शब्द|शब्दांतील]] [[अनुस्वार]], [[विसर्ग]] किंवा [[जोडाक्षर]] यांच्या पूर्वीचे [[इकार]] व [[उकार]] सामान्यत: [[ऱ्हस्व]] लिहावेत. * उदाहरणार्थ : [[चिंच]], [[डाळिंब]], [[भिंग]], [[खुंटी]], [[पुंजका]], [[भुंगा]], छिः, थुः, [[दुर्ग|किल्ला]], भिस्त, विस्तव, [[कुस्ती]], पुष्कळ, मुक्काम. परंतु [[तत्सम]] शब्दांत ते मुळाप्रमाणे [[ऱ्हस्व]], किंवा [[दीर्घ]] लिहावेत. * उदाहरणार्थ : अरविंद, चिंतन, [[कुटुंब]], [[चुंबक]], [[निःपक्षपात]], निःशस्त्र, [[चतू:सूत्री]], [[दुःख]], कनिष्ठ, मित्र, गुप्त, [[पुण्य]], [[देव|ईश्वर]], नावीन्य, [[पूज्य]], [[शून्य]]. ==नियम ८== *[[ऱ्हस्व-दीर्घ नियम]] ===नियम ८.१=== उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपांच्या]] वेळी [[ऱ्हस्व]] लिहावा. * उदाहरणार्थ : गरीब-गरिबाला, गरिबांना, चूल-चुलीला, चुलींना. अपवाद-दीर्घोपान्त्य [[तत्सम]] [[शब्द]]. * उदाहरणार्थ:परीक्षा-परीक्षेला, परीक्षांना, दूत-दूताला, दूतांना. ===नियम ८.२=== मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या [[सामान्यरूप|सामान्यरूपात]] उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते. * उदाहरणार्थ : [[बेरीज]]-बेरजेला, बेरजांना, लाकूड-लाकडाला, लाकडांना. ** मात्र पहिले [[अक्षर]] [[ऱ्ह्स्व]] असल्यास हा 'अ' [[विकल्प|विकल्पाने]] (पर्यायी) होतो. * उदाहरणार्थ :परीट-पर(रि)टास, पर(रि)टांना ===नियम ८.३=== शब्दांचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी 'ई' च्या जागी 'य' आणि 'उ' च्या जागी 'व' असे आदेश होतात. * उदाहरणार्थ :काईल-कायलीला, देऊळ-देवळाला, देवळांना ===नियम ८.४=== [[पुल्लिंग|पुल्लिंगी]] शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी 'शा' होतो.('श्या' होत नाही) * उदाहरणार्थ : घसा-घशाला, घशांना, ससा-सशाला, सशांना ===नियम ८.५=== [[पुल्लिंग|पुल्लिंगी]] शब्दाच्या शेवटी 'जा' असल्यास [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही.) * उदाहरणार्थ : दरवाजा - दरवाजाला, दरवाजांना; मोजा - मोजाला, मोजांना. ===नियम ८.६=== तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प' चे द्वित्व असेल तर [[उभयवचनी सामान्यरूप|उभयवचनी सामान्यरूपाच्या]] वेळी हे [[द्वित्व]] नाहीसे होते. * उदाहरणार्थ : रक्कम-रकमेला,रकमांना; छप्पर-छपराला,छपरांना ===नियम ८.७=== मधल्या 'म' पूर्वीचे [[अनुस्वार|अनुस्वारसहित]] अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते. * उदाहरणार्थ : किंमत-किमतीला, किमतींना; गंमत-गमतीला, गमतींचा ===नियम ८.८=== [[ऊ-कारान्त]] [[विशेषनाम|विशेषनामाचे]] [[सामान्यरूप]] होत नाही. * उदाहरणार्थ : गणू-गणूस; दिनू-दिनूला. ===नियम ८.९=== [[धातू|धातूला]] 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना [[धातू|धातूच्या]] शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूपे होतात.पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' किंवा 'ऊन' अशी रूपे होतात * उदाहरणार्थ : धाव-धावू, धावून; गा-गाऊ, गाऊन; कर-करू, करून. ==नियम ९== पूर हा [[ग्राम|ग्रामवाचक]] कोणत्याही [[ग्रामनाम|ग्रामनामास]] लावताना दीर्घोपान्त्य लिहावा. * उदाहरणार्थ : नागपूर, तारापूर, सोलापूर ==नियम १०== *'कोणता, एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा, एकादा' ही रूपे लिहू नयेत. ==नियम ११== *'खरीखरी, हळूहळू' यांसारख्या [[पुनरुक्त शब्द|पुनरुक्त शब्दांतील]] दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने ते [[दीर्घ]] लिहावेत, परंतु [[पुनरुक्त शब्द]] [[नादानुकारी]] असतील तर ते [[उच्चार|उच्चाराप्रमाणे]] [[ऱ्हस्व]] लिहावेत. उदाहरणार्थ : दुडुदुडु, रुणुझुणु, लुटुलुटु. ==नियम १२== एकारान्त [[नाम|नामाचे]] [[सामान्यरूप]] या-कारान्त करावे. ए-कारान्त करू नये. * उदाहरणार्थ : करणे-करण्यासाठी, फडके-फडक्यांना. ==नियम १३== [[लेखन|लेखनात]] [[पात्र|पात्राच्या]] किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची [[भाषा]] घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील [[उच्चार|उच्चाराप्रमाणे]] [[अनुस्वार|अनुस्वारयुक्त]] असावे. उदाहरणार्थ : 'असं केलं, मी म्हटलं, त्यांनी सांगितलं' अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत. उदाहरणार्थ : असे केले; मी म्हटले; त्यांनी सांगितले ==नियम १४== *'क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान्,' यांसारखे मराठीत रूढ झालेले [[तत्सम]] शब्द अ-कारान्त लिहावेत. ** उदाहरणार्थ : 'क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान' * कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या [[उच्चार|उच्चाराप्रमाणे]] लेखन करावे. ** उदाहरणार्थ : डिक्शनरी, ब्रिटिश, हाऊस. *[[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता [[व्यंजनान्त]] म्हणजे [[व्यंजनान्त|पाय मोडके]] लिहू नये. ** उदाहरणार्थ : 'एम.ए., पीएच.डी., अमेरिकन, वॉशिंग्टन. ==नियम १५== [[केशवसुत|केशवसुतपूर्वकालीन ]][[पद्य]] व [[विष्णूशास्त्री चिपळूणकर|विष्णूशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन]] [[गद्य]] यांतील [[उतारा|उतारे]] छापताना ते मूळ लेखनानुसार छापावेत. त्यानंतरचे ([[केशवसुत]] व [[विष्णूशास्त्री चिपळूणकर|चिपळूणकर]] यांच्या लेखनासह) लेखन '[[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या]] प्रस्तुत लेखन नियमांस अनुसरून छापावे. * [[केशवसुत|केशवसुतांचा]] काव्यरचना काल १८८५ -१९०५ * [[विष्णूशास्त्री चिपळूणकर|चिपळूणकरांचा]] लेखनकाल १८७४-१८८२ ==नियम १६== * राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत. * [[आज्ञार्थी]] प्रयोग करताना मात्र 'राहा, पाहा, वाहा', या बरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रूपेही वापरण्यास हरकत नाही. ==नियम १७== *'इत्यादी' व 'ही' हे [[शब्द]] दीर्घांन्त लिहावेत. 'अन्' हा शब्द [[व्यंजनान्त]] लिहावा. ==नियम १८== * [[पद्य|पद्यात]] [[वृत्त|वृत्ताचे]] बंधन पाळताना [[ऱ्हस्व]]-[[दीर्घ|दीर्घाच्या]] बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे. ==हे सुद्धा पहा== * [[भाषा]] * [[मराठी व्याकरण]] * [[विरामचिन्हे]] * [[पद]] * [[परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे]] * [[मराठी भाषेचा इतिहास#भाषाशुद्धी चळवळ|भाषाशुद्धी चळवळ]] ==बाह्य दुवे== *[http://www.loksatta.com/daily/20040724/lvad.htm शुद्धलेखन अवघड का वाटते ?] == लेखनविषयक नियम ज्या पुस्तकामध्ये समाविष्ट केले आहेत अशी पुस्तके == मराठी शब्दलेखनकोश - प्रा.[[यास्मिन शेख]] (१९७२ साली संमत झालेले नियम), प्रकाशन वर्ष - २००७ मराठी लेखन-कोश - [[अरुण फडके]], मार्गदर्शन डॉ.[[गंगाधर नारायण जोगळेकर|ग.ना.जोगळेकर]] (१९७२ साली संमत झालेले नियम), प्रकाशन वर्ष - २००१ [[वर्ग:शुद्धलेखन]] [[वर्ग:मराठी व्याकरण]] bom53hptbgqbpniss4awgezqedajgpw झी मराठी 0 14071 2583077 2583045 2025-06-25T13:09:05Z 2409:40C0:3B:DCFE:8000:0:0:0 /* नव्या मालिका */ 2583077 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी |नाव = झी मराठी |चित्र = Zee marathi logo 2025.jpg |चित्रसाईज = 200px |चित्रमाहिती = |चित्र२ = |चित्र२साईज = |चित्र२माहिती = |सुरुवात = १५ ऑगस्ट १९९९ |शेवटचे_प्रसारण = |चित्र_प्रकार = |प्रेक्षक_संख्या = |प्रेक्षक_संख्या_सध्या = |प्रेक्षक_संख्या_माहिती = |नेटवर्क = |मालक = [[झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस]] |ब्रीदवाक्य = मी मराठी, झी मराठी |देश = [[भारत]] |प्रसारण क्षेत्र = |मुख्यालय = १३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, [[वरळी]], [[मुंबई]], ४०००१८ |जुने नाव = अल्फा टीव्ही मराठी |बदललेले नाव = |भगिनी वाहिनी = [[झी युवा]], [[झी टॉकीज]], [[झी २४ तास]], [[झी वाजवा]], [[झी चित्रमंदिर]] |प्रसारण वेळ = संध्या. ६.३० ते रात्री ११ (प्राइम टाइम) |संकेतस्थळ = http://www.zeemarathi.com }} '''झी मराठी''' ही [[झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस]] समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली. २७ मार्च २००५ पर्यंत ही वाहिनी '''अल्फा टीव्ही मराठी''' या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवले जातात. '''झी मराठी एचडी''' वाहिनी ही २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरू झाली. महिन्याच्या रविवारी [[झी मराठी महाएपिसोड]] प्रसारित केले जातात. == लोगो == [[चित्र:Zee Marathi Official Logo.jpg|100px|२०१७-२०२५]] [[चित्र:Zeemarathi.gif|100px|२०११-२०१७]] == माहिती == सुरुवातीला वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार मालिका दाखवण्यात येत असे, पण १ जुलै २००७ पासून मालिका सोमवार ते शनिवार दाखवण्यास सुरुवात झाली. २४ जुलै २०१७ पासून झी मराठीने दुपारचा नवा प्राईम टाइम सुरू केला होता, परंतु त्यास लोकांचा प्रतिसाद न मिळाल्याने २५ नोव्हेंबर २०१७ रोजी हा प्राईम टाइम बंद करण्यात आला. १३ फेब्रुवारी २०२३ पासून "आपली दुपार, झी मराठी दुपार" नावाने पुन्हा दुपारी मालिका सुरू केल्या होत्या, पण कमी टीआरपी अभावी दुपारच्या मालिका २७ मे २०२३ रोजी बंद करण्यात आल्या. झी मराठी वाहिनीने ''[[जय मल्हार]]'' आणि ''[[एका लग्नाची दुसरी गोष्ट]]'' या मालिकांच्या एपिसोड्सवरून चित्रपट तयार केले आहेत. कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीचे दैनंदिन कार्यक्रम २७ मार्च २०२० ला बंद करण्यात आले, परंतु ८ जून २०२० पासून नवीन लाॅकडाऊन विशेष मालिका सुरू करण्यात आल्या. तसेच १३ जुलै २०२० पासून दैनंदिन कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यादिवशी मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करण्याचे झी मराठीकडून आवाहन करण्यात आले होते. मुंबई पोलिसांना कामातून थोडी विश्रांती मिळावी म्हणून झी मराठी दरवर्षी '''स्वरतरंग''' हा कार्यक्रम आयोजित करत असे. एप्रिल २०१४ पासून झी मराठीने '''नक्षत्र''' या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तसेच झी मराठीने ''[[नक्षत्रांचे देणे (कार्यक्रम)|नक्षत्रांचे देणे]]'' या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत. ''[[मनोरंजनाचा अधिकमास]]'' याद्वारे झी मराठीतर्फे दरवर्षी मे अथवा ऑक्टोबर महिन्याच्या दर रविवारी मालिका प्रक्षेपित करण्यात येतात. झी मराठी वाहिनीने ''[[झी मराठी दिशा]]'' हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ९ डिसेंबर २०१७ रोजी सुरू केले, पण काही कारणास्तव १२ ऑक्टोबर २०१९ रोजी हे साप्ताहिक बंद करण्यात आले. याबरोबरच '''खाली डोकं वर पाय''' (लहान मुलांसाठी उन्हाळी सुट्टीतील मासिक), '''सुखकर्ता''' (गणेशोत्सव विशेष मासिक) आणि '''उत्सव नात्यांचा''' (दिवाळी विशेष मासिक) ही वार्षिक मासिके सुरू केली होती. तसेच नोव्हेंबर २०१५ साली महिला सक्षमीकरणासाठी झी मराठी जागृती हा नवा उपक्रम सुरू केला. === ॲप्लिकेशन्स === झी मराठीने मोबाईल ॲप्स देखील सुरू केले आहेत. # झी मराठी ॲप (ओझी ॲप / [[झी फाईव्ह]] ॲप) # तुमचं आमचं जमलं ॲप # होम मिनिस्टर ॲप # किसान अभिमान ॲप # टॅलेंट ॲप === नाटक === झी मराठीने २०१८ पासून नाटकांची प्रस्तुती करण्यास सुरुवात केली. # [[हॅम्लेट]] # आरण्यक # नटसम्राट # अलबत्या गलबत्या # एका लग्नाची पुढची गोष्ट # तिला काही सांगायचंय! # इडियट्स # राजाला जावई हवा # कापूसकोंड्याची गोष्ट # झुंड # तीसरे बादशाह हम! # इब्लिस # नियम व अटी लागू == प्रसारित मालिका == {| class="wikitable sortable" ! प्रसारित दिनांक ! मालिका ! वेळ ! रूपांतरण |- | ८ जुलै २०२४ | [[लाखात एक आमचा दादा]] | संध्या. ६.३० वाजता | तमिळ मालिका अण्णा |- | २३ सप्टेंबर २०२४ | [[सावळ्याची जणू सावली]] | संध्या. ७ वाजता | बंगाली मालिका कृष्णकोळी |- | १२ फेब्रुवारी २०२४ | [[पारू (मालिका)|पारू]] | संध्या. ७.३० वाजता | तेलुगू मालिका मुद्धा मंदारम |- | २३ डिसेंबर २०२४ | [[लक्ष्मी निवास]] | रात्री ८ ते ९ (१ तास) | कन्नड मालिका लक्ष्मी निवासा |- | ३० जून २०२५ | [[कमळी (मालिका)|कमळी]] | रात्री ९ वाजता | तेलुगू मालिका मुत्याला मुग्गू |- | १२ फेब्रुवारी २०२४ | [[शिवा (मालिका)|शिवा]] | रात्री ९.३० वाजता | उडिया मालिका सिंदुरा बिंदू |- | २ जून २०२५ | [[देवमाणूस - मधला अध्याय]] | रात्री १० वाजता | |- | १७ फेब्रुवारी २०२५ | [[तुला जपणार आहे]] | रात्री १०.३० वाजता | कन्नड मालिका ना निन्ना बिडलारे |} === कथाबाह्य कार्यक्रम === {| class="wikitable sortable" ! प्रसारित दिनांक ! कथाबाह्य कार्यक्रम ! वेळ |- | ८ जून २०२० | [[वेध भविष्याचा]] | सकाळी ७ वाजता |- | लवकरच... | [[चला हवा येऊ द्या]] | {{TBA}} |} === नव्या मालिका === {| class="wikitable sortable" ! प्रसारित दिनांक ! मालिका ! रूपांतरण |- | rowspan="3" {{TBA}} | वीण दोघांतली ही तुटेना | हिंदी मालिका बडे अच्छे लगते हैं |- | जगद्धात्री | बंगाली मालिका जगद्धात्री |- | इच्छाधारी नागीण | हिंदी मालिका नागिन - वादों की अग्निपरीक्षा |} == जुन्या मालिका == # [[१०० डेझ (मालिका)|१०० डेझ]] # [[३६ गुणी जोडी]] # [[४०५ आनंदवन]] # [[अंकुर (मालिका)|अंकुर]] # [[अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?]] # [[अग्गंबाई सासूबाई]] # [[अग्गंबाई सूनबाई]] # [[अजूनही चांदरात आहे]] # [[अधुरी एक कहाणी]] # [[अनुबंध (मालिका)|अनुबंध]] # [[अप्पी आमची कलेक्टर]] # [[अभिलाषा (मालिका)|अभिलाषा]] # [[अमरप्रेम (मालिका)|अमरप्रेम]] # [[अरुंधती (मालिका)|अरुंधती]] # [[अल्टी पल्टी सुमडीत कल्टी]] # [[अवंतिका (मालिका)|अवंतिका]] # [[अवघाचि संसार]] # [[असंभव (मालिका)|असंभव]] # [[असे हे कन्यादान]] # [[अस्मिता (मालिका)|अस्मिता]] # [[आभाळमाया]] # [[आभास हा]] # [[उंच माझा झोका]] # [[ऊन पाऊस (मालिका)|ऊन पाऊस]] # [[एक गाव भुताचा]] # [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]] # [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] # [[एकाच ह्या जन्मी जणू]] # [[कळत नकळत (मालिका)|कळत नकळत]] # [[का रे दुरावा]] # [[काय घडलं त्या रात्री?]] # [[कारभारी लयभारी]] # [[काहे दिया परदेस]] # [[कुंकू (मालिका)|कुंकू]] # [[कुलवधू (मालिका)|कुलवधू]] # [[कॉन्स्टेबल कामना कामतेकर]] # [[खुलता कळी खुलेना]] # [[गाव गाता गजाली]] # [[गुंतता हृदय हे]] # [[ग्रहण (मालिका)|ग्रहण]] # [[घरात बसले सारे]] # [[घेतला वसा टाकू नको]] # [[चंद्रविलास]] # [[चूकभूल द्यावी घ्यावी]] # [[जगाची वारी लयभारी]] # [[जय मल्हार]] # [[जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा]] # [[जागो मोहन प्यारे]] # [[जाडूबाई जोरात]] # [[जावई विकत घेणे आहे]] # [[जुळून येती रेशीमगाठी]] # [[टोटल हुबलाक]] # [[डिस्कव्हर महाराष्ट्र]] # [[ती परत आलीये]] # [[तुझं माझं जमेना (मालिका)|तुझं माझं जमेना]] # [[तुझं माझं ब्रेकअप]] # [[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]] # [[तुझ्यात जीव रंगला]] # [[तुझ्याविना (मालिका)|तुझ्याविना]] # [[तुला पाहते रे]] # [[तुला शिकवीन चांगलाच धडा]] # [[तू चाल पुढं]] # [[तू तिथे मी]] # [[तू तेव्हा तशी]] # [[दार उघड बये (मालिका)|दार उघड बये]] # [[दिल दोस्ती दुनियादारी]] # [[दिल दोस्ती दोबारा]] # [[दिल्या घरी तू सुखी राहा]] # [[देवमाणूस]] # [[देवमाणूस २]] # [[नकटीच्या लग्नाला यायचं हं]] # [[नवरी मिळे हिटलरला]] # [[नवा गडी नवं राज्य]] # [[नांदा सौख्य भरे]] # [[नाममात्र]] # [[पसंत आहे मुलगी]] # [[पाहिले न मी तुला]] # [[पिंजरा (मालिका)|पिंजरा]] # [[पुन्हा कर्तव्य आहे]] # [[प्रदक्षिणा (मालिका)|प्रदक्षिणा]] # [[बंधन (मालिका)|बंधन]] # [[बाजी (मालिका)|बाजी]] # [[भागो मोहन प्यारे]] # [[भाग्यलक्ष्मी (मालिका)|भाग्यलक्ष्मी]] # [[भाग्याची ही माहेरची साडी]] # [[मन उडू उडू झालं]] # [[मन झालं बाजिंद]] # [[मला सासू हवी]] # [[मस्त महाराष्ट्र]] # [[महाराष्ट्राची किचन क्वीन]] # [[माझा होशील ना]] # [[माझिया प्रियाला प्रीत कळेना]] # [[माझी तुझी रेशीमगाठ]] # [[माझे पती सौभाग्यवती]] # [[माझ्या नवऱ्याची बायको]] # [[मालवणी डेझ]] # [[मिसेस मुख्यमंत्री]] # [[यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची]] # [[या सुखांनो या]] # [[येऊ कशी तशी मी नांदायला]] # [[रात्रीस खेळ चाले]] # [[रात्रीस खेळ चाले २]] # [[रात्रीस खेळ चाले ३]] # [[राधा ही बावरी]] # [[लवंगी मिरची (मालिका)|लवंगी मिरची]] # [[लक्ष्मणरेषा (मालिका)|लक्ष्मणरेषा]] # [[लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू]] # [[लज्जा (मालिका)|लज्जा]] # [[लागिरं झालं जी]] # [[लाडाची मी लेक गं!]] # [[लोकमान्य (मालिका)|लोकमान्य]] # [[वहिनीसाहेब]] # [[वादळवाट]] # [[वारस (मालिका)|वारस]] # [[शुभं करोति (मालिका)|शुभं करोति]] # [[शेजारी शेजारी पक्के शेजारी]] # [[श्रीयुत गंगाधर टिपरे]] # [[सत्यवान सावित्री (मालिका)|सत्यवान सावित्री]] # [[साडे माडे तीन (मालिका)|साडे माडे तीन]] # [[सातव्या मुलीची सातवी मुलगी]] # [[सारं काही तिच्यासाठी]] # [[सावित्री (मालिका)|सावित्री]] # [[साहेब बीबी आणि मी]] # [[स्वराज्यरक्षक संभाजी]] # [[हम तो तेरे आशिक है]] # [[हृदयी प्रीत जागते]] # [[होणार सून मी ह्या घरची]] # अग्निपरीक्षा # आक्रित # अल्फा स्कॉलर्स # अल्फा बातम्या # आमच्यासारखे आम्हीच # आकाश पेलताना # आम्ही ट्रॅव्हलकर # आमने सामने # अर्थ # अभियान # असा मी तसा मी # बुक शेल्फ # बुवा आला # बोल बाप्पा # भटकंती # चक्रव्यूह एक संघर्ष # कॉमेडी डॉट कॉम # क्रिकेट क्लब # शेफ व्हर्सेस फ्रीज # डार्लिंग डार्लिंग # दे धमाल # डिटेक्टिव्ह जय राम # दिलखुलास # दुहेरी # दुनियादारी # एक हा असा धागा सुखाचा # एका श्वासाचे अंतर # गहिरे पाणी # घडलंय बिघडलंय # गुडमॉर्निंग महाराष्ट्र # गीतरामायण # हा कार्यक्रम बघू नका! # हसा चकट फू # हाऊसफुल्ल # होम स्वीट होम # इंद्रधनुष्य # जगावेगळी # जल्लोष गणरायाचा # जिभेला काही हाड # जोडी नं.१ # कथाकथी # खरंच माझं चुकलं का? # किनारा # कोपरखळी # क्या बात है! # मानसी तुमच्या घरी # मेघ दाटले # मिसाळ # मिशा # मृण्मयी # मुंबई पोलीस # नमस्कार अल्फा # नायक # नुपूर # पतंजलि योग # पेशवाई # पिंपळपान # पोलीस फाईल्स # प्रपंच # राम राम महाराष्ट्र # रिमझिम # रेशीमगाठी # ऋणानुबंध # साईबाबा # सांजभूल # सूरताल # शॉपिंग शॉपिंग # श्रावणसरी # थरार # तुंबाडचे खोत # युनिट ९ # वाजवू का? # व्यक्ती आणि वल्ली # वस्त्रहरण # युवा # झी न्यूझ मराठी # झाले मोकळे आकाश # झुंज === अनुवादित मालिका === # [[झाशीची राणी (मालिका)|झाशीची राणी]] # [[जय भीम: एका महानायकाची गाथा]] == कथाबाह्य कार्यक्रम == # [[आम्ही सारे खवय्ये]] # [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]] # [[सा रे ग म प]] (११ पर्वे) # [[फू बाई फू]] (९ पर्वे) # [[एका पेक्षा एक]] (७ पर्वे) # [[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]] (४ पर्वे) # [[खुपते तिथे गुप्ते]] (३ पर्वे) # [[डान्स महाराष्ट्र डान्स]] (३ पर्वे) # [[तुफान आलंया]] (३ पर्वे) # [[किचन कल्लाकार]] (२ पर्वे) # [[बँड बाजा वरात]] (२ पर्वे) # [[मराठी पाऊल पडते पुढे]] (२ पर्वे) # [[महाराष्ट्राचा सुपरस्टार]] (२ पर्वे) # [[हप्ता बंद]] (२ पर्वे) # [[हास्यसम्राट]] (२ पर्वे) # [[ड्रामा जुनिअर्स]] # [[चल भावा सिटीत]] # [[जाऊ बाई गावात]] # [[अळी मिळी गुपचिळी]] # [[कानाला खडा]] # [[झिंग झिंग झिंगाट]] # [[डब्बा गुल]] # [[डान्सिंग क्वीन (मराठी कार्यक्रम)|डान्सिंग क्वीन]] # [[तुमचं आमचं जमलं]] # [[बस बाई बस]] # [[मधली सुट्टी (मालिका)|मधली सुट्टी]] # [[मधु इथे अन् चंद्र तिथे (मालिका)|मधु इथे अन् चंद्र तिथे]] # [[महा मिनिस्टर]] # [[महाराष्ट्राची लोकधारा]] # [[याला जीवन ऐसे नाव (मालिका)|याला जीवन ऐसे नाव]] # [[हे तर काहीच नाय]] # [[अवघा रंग एक झाला]] == रिॲलिटी शो == झी मराठीने रिॲलिटी शो ही संकल्पना मराठी वाहिनीवर पहिल्यांदा आणली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. या वाहिनीने आतापर्यंत अनेक रिॲलिटी शोजची यशस्वी पर्वे सादर केली आहेत. === चला हवा येऊ द्या === {{मुख्य|चला हवा येऊ द्या}} [[निलेश साबळे]], [[भालचंद्र कदम]], [[सागर कारंडे]], [[श्रेया बुगडे]], [[कुशल बद्रिके]], [[भारत गणेशपुरे]] आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच [[योगेश शिरसाट]], [[अंकुर वाढवे]], स्नेहल शिदम, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, [[विनीत भोंडे]], शशिकांत केरकर, [[मानसी नाईक]], संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. या कार्यक्रमाचे सुद्धा अनेक पर्वे सादर झाली आहेत. महाराष्ट्र दौरा, भारत दौरा, विश्व दौरा, होऊ दे व्हायरल, शेलिब्रिटी पॅटर्न, उत्सव हास्याचा, लेडीज जिंदाबाद, वऱ्हाड निघालंय अमेरिकेला, लहान तोंडी मोठा घास ही ती पर्वे आहेत. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो. === फू बाई फू === {{मुख्य|फू बाई फू}} फू बाई फू हा झी मराठीवरील काॅमेडी शो आहे. याची ९ पर्वे सादर झाली. यात धूमधडाका, नया है यह, काॅमेडीचं आधारकार्ड, टोल फ्री कॉमेडी, जिथे असाल तिथे हसाल इत्यादी पर्वे होती. [[निलेश साबळे]], [[वैदेही परशुरामी]], [[सई ताम्हणकर]] हे सूत्रसंचालक आणि [[अश्विनी काळसेकर]], [[उमेश कामत]], [[निर्मिती सावंत]], [[महेश कोठारे]], [[रेणुका शहाणे]] व [[स्वप्नील जोशी]] या सर्वांनी परीक्षकांचे काम केले आहे. === एका पेक्षा एक === {{मुख्य|एका पेक्षा एक}} एका पेक्षा एक हा [[सचिन पिळगांवकर]] यांची निर्मिती असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे. याची एकूण ७ पर्वे सादर झाली होती ज्यात अप्सरा आली हे पर्व‌ विशेष गाजले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन [[आदेश बांदेकर]], [[पुष्कर श्रोत्री]] यांनी केले असून [[सचिन पिळगांवकर]] महागुरू होते. === सा रे ग म प === {{मुख्य|सा रे ग म प}} सा रे ग म प या कार्यक्रमाने तब्बल १४ पर्वे सादर केली. यामध्ये वेगवेगळी पर्व ठेवले गेले. [[पल्लवी जोशी]] हिने सूत्र संचालनाचे काम केले. त्याची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे:- * स्वप्न स्वरांचे : यामध्ये १८ ते २५ या वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. हे सारेगमपचे पहिले पर्व होते. या पर्वाचा विजेता महागायक पदाचा मान कोल्हापूरचा [[अभिजीत कोसंबी]] याला मिळाला. त्यानंतरच्या पर्वाची विजेती महागायिका पदाचा मान जळगावची वैशाली भैसने-माडे हिला मिळाला. अशाचप्रकारे [[ऊर्मिला धनगर]] ही देखील विजेती होती. या पर्वांचे परीक्षक गायिका [[देवकी पंडित]], रॉकस्टार [[अवधूत गुप्ते]], संगीतकार [[अजय-अतुल]] इत्यादी दिग्गज व्यक्तींनी भूषवले. * स्वप्न स्वरांचे ४०+ : या कार्यक्रमामध्ये वय वर्ष ४० वर्षे व त्या पुढील वयाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या विजेता जोडीचा मान संगिता चितळे व यज्ञेश्वर लिंबेकर यांना तर उपविजेता जोडीचा मान मिरजचे गायक महेश मुतालिक व मुंबईच्या अनुजा वर्तक यांना मिळाला. * लिटील चॅम्प्स : या पर्वामध्ये लहानग्यांनी आपल्या सुरांनी जगाला मोहून टाकले. ६ ते १५ वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या पर्वाला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या कार्यक्रमातील एका भागाला [[लता मंगेशकर]] यांनी उपस्थिती लावून सर्व स्पर्धकांना आशीर्वाद दिला. याशिवाय इतर अनेक दिग्गज गायकांनी लहानग्यांना शाबासकीची थाप दिली. लिटील चॅम्प्सच्या पहिल्या पर्वाने मराठी संगीत विश्वाला पंचरत्न बहाल केले. पंचरत्न म्हणजे * अलिबागची लिटिल मॉनिटर [[मुग्धा वैशंपायन]] * आळंदीची लिटिल मास्टर कार्तिकी गायकवाड * लातूरचा म्युझिक डायरेक्टर [[रोहित राऊत]] * पुण्याची ॲंग्री यंगगर्ल [[आर्या आंबेकर]] * रत्‍नागिरीचा उकडीचा मोदक [[प्रथमेश लघाटे]] या कार्यक्रमातूनच घराघरांत पोहोचलेल्या [[केतकी माटेगांवकर]]ने संगीताबरोबरच मराठी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. गायिका [[वैशाली सामंत]] व गायक-संगीतकार [[अवधूत गुप्ते]] या पर्वाचे परीक्षक होते. यासोबतच "सा रे ग म प"ने अनेक यशस्वी पर्वं प्रस्तुत केली. त्यामध्ये महाराष्ट्राचा आजचा आवाज, स्वप्न स्वरांचे सूर ताऱ्यांचे, पर्व नव्हे गर्व, सूर नव्या युगाचा, घे पंगा कर दंगा, इत्यादी पर्वांचा समावेश होता. सर्वच पर्वांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. झी मराठीने "सा रे ग म प" द्वारे मराठी संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. == पुरस्कार सोहळे == {| class="wikitable" !वर्ष !पुरस्कार !संदर्भ |- |२००० – चालू |''झी चित्र गौरव पुरस्कार'' |<ref>{{Cite web|date=2019-04-03|title=झी गौरव पुरस्कारात यांनी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी|url=https://www.lokmat.com/marathi-cinema/zee-marathi-gaurav-awards-2019-winners/|access-date=2020-12-05|website=[[लोकमत]]}}</ref> |- |२००४ – चालू |''[[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]]'' |<ref>{{Cite web|date=2019-10-12|url=https://www.lokmat.com/television/agabai-sasubai-and-ratris-khel-chale-2-receives-maximum-awards-zee-marathi-awards-2019/|title=या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरु झालीये ही मालिका|access-date=2020-12-05|website=[[लोकमत]]}}</ref> |- |२०१३ – चालू |''उंच माझा झोका पुरस्कार'' |<ref>{{Cite web|date=2017-08-22|title=स्त्री कर्तृत्वाचा सन्मान ‘उंच माझा झोका पुरस्कार’|url=https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1534718/zee-marathi-unch-maza-zoka-awards/|access-date=2020-12-05|website=[[लोकसत्ता]]}}</ref> |- |२०१५ – चालू |''झी नाट्य गौरव पुरस्कार'' |<ref>{{Cite web|date=2020-09-14|title=दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला 'झी नाट्य गौरव पुरस्कार'|url=https://zeenews.india.com/marathi/entertainment/zee-natya-gaurav-puraskar-2020/534751|access-date=2021-07-20|website=[[झी २४ तास]]}}</ref> |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]] [[वर्ग:झी प्रादेशिक वाहिन्या]] [[वर्ग:झी मराठी]] q7cpfx6nvta55dtuk6vsh6ee8e3z9xe कलर्स मराठी 0 17419 2583343 2569878 2025-06-26T11:42:44Z 2402:8100:3021:C7C:B2D5:AC09:AF3C:D942 2583343 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी |नाव = कलर्स मराठी |चित्र = |चित्रसाईज = |चित्र_माहिती =‌‌ |चित्र२ = |सुरुवात = ९ जुलै २००० |शेवटचे_प्रसारण = |चित्र_प्रकार = |प्रेक्षक_संख्या = |प्रेक्षक_संख्या_सध्या = |प्रेक्षक_संख्या_माहिती = |नेटवर्क = वायाकॉम१८ |मालक = |ब्रीदवाक्य = रंगात रंग लय भारी, नवी उभारी उंच भरारी |देश = [[भारत]] |प्रसारण क्षेत्र = |मुख्यालय = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] |जुने नाव = [[ई टीव्ही मराठी]] |बदललेले नाव = कलर्स मराठी |भगिनी वाहिनी = |प्रसारण वेळ = संध्या. ७ ते रात्री १० (प्राइम टाइम) |संकेतस्थळ = [http://www.colorsmarathi.com कलर्स मराठी] }} '''कलर्स मराठी''' ही [[मराठी भाषा|मराठी]] वाहिनी आहे. ह्या वाहिनीचे पूर्वी '''ई टीव्ही मराठी''' असे नाव होते. दर महिन्यांच्या काही रविवारी [[कलर्स मराठी महाएपिसोड]] प्रसारित केले जातात. == पुरस्कार == * [[कलर्स मराठी पुरस्कार]] == प्रसारित मालिका == {| class="wikitable sortable" ! प्रसारित दिनांक ! मालिका ! वेळ |- | २५ मार्च २०२४ | इंद्रायणी | संध्या. ७ वाजता |- | २५ नोव्हेंबर २०२४ | पिंगा गं पोरी पिंगा | संध्या. ७.३० वाजता |- | २८ डिसेंबर २०२० | [[जय जय स्वामी समर्थ (मालिका)|जय जय स्वामी समर्थ]] | रात्री ८ वाजता |- | २५ नोव्हेंबर २०२४ | अशोक मा.मा. | रात्री ८.३० वाजता |- | ३ ऑक्टोबर २०२४ | आई तुळजाभवानी | रात्री ९ वाजता |} ===नव्या गोष्टी=== {| class="wikitable sortable" ! प्रसारित दिनांक ! मालिका ! वेळ |- | rowspan="2" {{TBA}} | बाईपण भारी रं | rowspan="2"| लवकरच... |- | बहिर्जी नाईक |- | | | |} == जुन्या मालिका == # [[१७६० सासूबाई]] # [[अबीर गुलाल (मालिका)|अबीर गुलाल]] # [[असावा सुंदर स्वप्नांचा बंगला]] # [[अस्सं सासर सुरेख बाई]] # [[अंतरपाट (मालिका)|अंतरपाट]] # [[कमला (मालिका)|कमला]] # [[कस्तुरी (मालिका)|कस्तुरी]] # [[काटा रुते कुणाला]] # [[कालाय तस्मै नमः (मालिका)|कालाय तस्मै नमः]] # [[काव्यांजली - सखी सावली]] # [[गंध फुलांचा गेला सांगून]] # [[गणपती बाप्पा मोरया]] # [[घाडगे अँड सून]] # [[चार दिवस सासूचे (मालिका)|चार दिवस सासूचे]] # [[लेक माझी दुर्गा]] # [[जीव झाला येडापिसा]] # [[जीव माझा गुंतला]] # [[तुझ्या रूपाचं चांदणं]] # [[तू माझा सांगाती]] # [[बाळूमामाच्या नावानं चांगभलं]] # [[भाग्य दिले तू मला]] # [[या वळणावर]] # [[रमा राघव]] # [[राजा राणीची गं जोडी]] # [[राधा प्रेम रंगी रंगली]] # [[लक्ष्मी सदैव मंगलम्]] # [[लेक लाडकी ह्या घरची]] # [[शुभमंगल ऑनलाईन]] # [[सुखाच्या सरींनी हे मन बावरे]] # [[सुंदरा मनामध्ये भरली]] # [[स्वामिनी]] # [[ह्या गोजिरवाण्या घरात]] # आई मायेचं कवच # आपली माणसं # बालपण देगा देवा # बायको अशी हव्वी # बेधुंद मनाच्या लहरी # भाग्यविधाता # चंद्र आहे साक्षीला # चाहूल # दुर्गा # चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी # क्राईम डायरी # एक होता राजा # एक मोहोर अबोल # एक झुंज वादळाशी # गुंडा पुरुष देव # हम्मा लाइव्ह # हृदयी प्रीत जागते # हुकुमाची राणी # लय आवडतेस तू मला # किमयागार # किती सांगायचंय मला # कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक # कुंडली # कुंकू टिकली आणि टॅटू # मंथन # माझा होशील का # माझे मन तुझे झाले # माझिया माहेरा # मेंदीच्या पानावर # पिरतीचा वणवा उरी पेटला # योगयोगेश्वर जय शंकर # शेतकरीच नवरा हवा # सखी # समांतर # सरस्वती # साता जन्माच्या गाठी # सावर रे # सप्तपदी # सोनियाचा उंबरा # सख्या रे # सिंधुताई माझी माई # सोन्याची पावलं # सुख कळले # सुखी माणसाचा सदरा # सुंदर माझं घर # तुझ्यावाचून करमेना # विवाहबंधन # आवाज # बाजीराव मस्तानी # श्री लक्ष्मीनारायण === अनुवादित मालिका === # कर्मफल दाता शनि # नागीण # गीता == कथाबाह्य कार्यक्रम == # [[कोण होणार करोडपती|कोण होईल मराठी करोडपती]] # [[गौरव महाराष्ट्राचा (कार्यक्रम)|गौरव महाराष्ट्राचा]] # [[झुंज मराठमोळी]] # [[ढोलकीच्या तालावर]] # [[बिग बॉस मराठी]] # [[बिग बॉस मराठी १]] # [[बिग बॉस मराठी २]] # [[बिग बॉस मराठी ३]] # [[बिग बॉस मराठी ४]] # [[बिग बॉस मराठी ५]] # [[सूर नवा ध्यास नवा]] # सुपर डान्सर # लज्जत महाराष्ट्राची # कॉमेडी एक्सप्रेस # कॉमेडीची बुलेट ट्रेन # आज काय स्पेशल # दोन स्पेशल # तुमच्यासाठी काय पण # मेजवानी परिपूर्ण किचन # नवरा असावा तर असा # एकदम कडक # नादखुळा # मॅड म्हणजेच महाराष्ट्राचा अस्सल डान्सर # अस्सल पाहुणे इरसाल नमुने # मिसेस अन्नपूर्णा # परफेक्ट बॅचलर # आली लहर केला कहर # हसताय ना? हसायलाच पाहिजे! # आमच्या घरात सूनबाई जोरात # संगीत खुर्ची # दर्शन # सख्खे शेजारी # पालखी # गजर हरिनामाचा {{मराठी दूरचित्रवाहिन्या}} [[वर्ग:कलर्स मराठी]] [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]] amwznzerqlwjegnunc7b8dptgleiduu विष्णुबुवा जोग 0 42155 2583091 2582999 2025-06-25T13:18:29Z Khirid Harshad 138639 [[Special:Contributions/2401:4900:ACAA:3450:855E:D445:C387:7B86|2401:4900:ACAA:3450:855E:D445:C387:7B86]] ([[User talk:2401:4900:ACAA:3450:855E:D445:C387:7B86|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:सांगकाम्या|सांगकाम्या]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 2455708 wikitext text/x-wiki '''विष्णू नरसिंह जोग''' (जन्म : पुणे, १४ सप्टेंबर १८६७ - ५ फेब्रुवारी १९२०) हे महाराष्ट्रातील [[वारकरी संप्रदाय|वारकरी]] संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्‍न करणारे सत्पुरुष होते. विष्णूबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. ते आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, [[वारकरी शिक्षण संस्था|वारकरी शिक्षण संस्थेचे]] संस्थापक, आणि लेखक होते. विष्णूपंत जोग हे अत्यंत निरिच्छ असून [[लोकमान्य टिळक]] यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि [[लोकमान्य टिळक|टिळकांना]] यथाशक्ति मदत करीत. ==चरित्र == विष्णूबुवांचा जन्म [[पुणे|पुण्यात]] झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांना तीन मोठे भाऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हा मल्ल होता. विष्णूबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही अविवाहित राहिले. विष्णूबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते. ==वारकऱ्यांचे फड== [[संत नामदेव|संत नामदेवांनी]] वारकऱ्यांच्या ‘फड’ नावाच्या यंत्रणेला संस्थात्मक रूप देऊन वारकरी संप्रदाय वाढवला. [[दिंडी]] हे वारकरी संप्रदायाचे सर्वात लहान ‘युनिट’ होय. पूर्वीच्या काळातल्या बहुतेक दिंड्या कुठल्याना कुठल्या फडाशी संलग्न असत. पुढेपुढे फडांमुळे संप्रदायाच्या वाढीवर मर्यादा पडल्या. फडांची मालकी वंशपरंपरेने चालत राही. संप्रदायात प्रविष्ट होण्यासाठी एखाद्या फडाच्या मालकाच्या हातून तुळशीमाळ गळ्यात घालावी लागायची. अशा प्रकारे एखाद्या फडाशी संलग्न झालेल्या वारकऱ्याने दुसऱ्या फडावरच्या कीर्तनकाराचे कीर्तन ऐकणेही संमत नसे. वारकरी संप्रदायाची ही कोंडी फोडण्याचे काम विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षात विष्णू नरसिंह जोग महाराज यांनी केले. विष्णूबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबांबरोबर [[आळंदी|आळंदीला]] जाऊन जाऊन ते [[विठ्ठल|पांडुरंगाचे]] भक्त झाले. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्‍वर]] महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचे घोषित केले. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये [[वारकरी शिक्षण संस्था]] स्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली. ==वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक== विष्णूबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. मराठी संतवाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी टिपा-प्रस्तावना-अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले. भजने, [[ज्ञानेश्वरी]], [[एकनाथी भागवत|नाथ भागवत]] आणि [[तुकारामाची गाथा]] यांची पारायणे आणि [[वारी|पंढरीची वारी]] हा जोगबुवांचा दिनक्रम बनला. पुरेसा अभ्यास झाल्यानंतर ते कीर्तने करू लागले. कीर्तन-प्रवचनांनी त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने दिली आणि आपल्या अमोघ वाणीने अस्सल देशी वाङ्‌मयाचा प्रचार आणि प्रसार केला. इतिहासकार [[वि.का. राजवाडे]] यांनी संतांना आणि संतवाङ्मयाबद्दल आदर, आपुलकी, जिव्हाळा उत्पन्न करण्याचे कार्य ज्या काही महनीय व्यक्तींनी केले त्यांत जोगमहाराजांचा सिंहाचा वाटा होता असे म्हणले आहे. विष्णूबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. ==बदनामीचा खटला== अशा या स्पष्टवक्त्या, निर्भीड, सत्यनिष्ठ आणि विशुद्ध आचरणाच्या जोगमहाराजांसारख्या माणसाला महानुभावपंथीयांनी भरलेल्या एका बदनामीच्या, अब्रनुकसानीच्या न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले होते. १९०७ मध्ये हा खटला [[जळगाव]] कोर्टात भरण्यात आला होता. जोगमहाराजांचे शिष्योत्तम प्राचार्य [[सोनोपंत दांडेकर]] यांनी विष्णूबुवांचे चरित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांच्या अनेकानेक उत्तम गुणदर्शनांबरोबर [[जळगाव खटला|जळगाव खटल्याचीही]] हकीकत वाचायला मिळते. ==[[वारकरी संप्रदाय|वारकरी]] [[कीर्तन]]== जोगमहाराजांच्या पूर्वी वारकरी कीर्तनाची धाटणी अत्यंत सरळ, साधी होती. जोगबुवांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष-उत्तरपक्षाची जोड दिली, त्यामुळे नवशिक्षित तरुण मंडळी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झाली. प्राचार्य शं.वा तथा सोनोपंत तथा [[मामासाहेब दांडेकर]] हे अशा तरुणांपैकी एक. कीर्तनाच्या अभ्यासासाठी जोगमहाराजांनी [[आळंदी]]ला, १९१६ साली वारकरी महाविद्यालयाची स्थापना केली. ==वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी-ग्रंथ== जोग महाराजांचे प्रशिष्य म्हणजे [[मामासाहेब दांडेकर]] यांचे शिष्य [[जगन्नाथ महाराज]] पवार यांनी संस्थेच्या शंभर वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा ‘वटवृक्ष’ नामक ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. ==मृत्यू== [[फेब्रुवारी १०]] [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी विष्णूबुवा जोगांचे आळंदी येथील घासवले धर्मशाळेत निधन झाले. त्यावेळी केसरीत [[लोकमान्य टिळक|टिळकांनी]] लिहिलेला मृत्युलेख छापून आला होता. ==ग्रंथलेखन== * [[तुकाराम|तुकारामाच्या]] अभंगांचा अर्थ लावून सार्थ गाथा तयार करण्याचे काम पहिल्यांदा जोगमहाराजांनी केले. इ.स. १९०१ साली त्र्यंबक हरि आवटे यांनी प्रकाशित केलेली हीच ती तुकारामाची आद्य सार्थ गाथा. या गाथेचा गुजराथीतही अनुवाद झाला. ;संपादन केलेली अन्य पुस्तके * सार्थ अमृतानुभव (इ.स. १९०५). नानामहाराज साखरे यांच्याकडून श्रवण केलेल्या या ग्रंथार्थातील मायावादाचा त्याग करून विष्णूबुवांना अमृतानुभवाचा ’चिद्‌विलासवादा’ला धरून वेगळा अर्थ लावला. * निळोबा महाराजांचा व [[ज्ञानेश्वर]] महाराजांचा वर्गीकृत गाथा ( १९०७) * सार्थ हरिपाठ आणि [[चांगदेव]] पासष्टी (?) * एकनाथी भागवतादी सहा ग्रंथ (१९११) * वेदान्तविचार (१९१५) * [[महीपती ताहराबादकर|महीपतीकृत]] ज्ञानेश्वरीतील वेचे (सार्थ) (१९१७) ==चरित्र== [[शंकर वामन दांडेकर|सोनोपंत (मामासाहेब)]] दांडेकरांनी ’वैकुंठवासी जोगमहाराज चरित्र’ या नावाचे विष्णूबुवांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात जोगबुवांची काही कीर्तने संक्षिप्‍त रूपात समाविष्ट केली आहेत. दांडेकर, [[बंकटस्वामी]], [[मारुतीबुवा गुरव]], [[लक्ष्मणबुवा इगतपुरीकर]] आदी जोगमहारांच्या शिष्यांनी प्रकाशित केलेल्या कीर्तनांचे ग्रंथ हे जोगमहाराजांच्याच प्रकाशित आणि अप्रकाशित कीर्तनांचे विस्तार आहेत. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतले कीर्तनकार विष्णू नरसिंह जोग यांच्या विचारांचाच प्रचार करताना दिसतात. ==हे सुद्धा पहा== * [[चैतन्य महाराज देगलूरकर]] * [[योगिराज महाराज पैठणकर]] * [[बंकटस्वामी]] * [[अक्षय महाराज भोसले ]] {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}} {{DEFAULTSORT:जोग,विष्णूबुवा}} [[वर्ग:आध्यात्मिक व्यक्ती]] [[वर्ग:वारकरी संप्रदायातील व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १८६७ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९२० मधील मृत्यू]] o0hhehvzadbb7ijo4tzv2szq53m5ydb लिंगायत संप्रदाय 0 55927 2583264 2555490 2025-06-26T06:08:15Z 2409:40C2:704D:262E:8000:0:0:0 2583264 wikitext text/x-wiki '''लिंगायत संप्रदाय''' महाराष्ट्र आणि कर्नाटकात पसरलेला एक महत्त्वाचा धार्मिक व आध्यात्मिक प्रवाह आहे. हा संप्रदाय १२व्या शतकात कर्नाटकातील समाजसुधारक आणि संत [[बसवेश्वर]] यांनी स्थापन केला. लिंगायत धर्माचे प्रमुख तत्त्वज्ञान ईश्वराचे व्यक्त स्वरूप ''"इष्टलिंग"'' म्हणून मान्य करणारे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/hindi/india/2013/05/130505_karnataka_election_cast_sp|title=कर्नाटक सत्ता की कुंजी, जातियों के पास?|date=2013-05-05|website=BBC News हिंदी|language=hi|access-date=2024-12-14}}</ref> == लिंगायत गुरू बसव== (असंबद्ध अर्थशून्य लेखन). विशिष्ट असा सिद्धां, साधना आणि धर्मगुरू एकादशसृत्र असलेला एका गुरूला मूळ पुरूष म्हाणून स्वीकारलेला तो सुधारणा धर्म होय. एका गुरूपासून प्रारंभ न होता नैसर्गिकरित्या वाढत असलेला नैसर्गिक धर्म, नैसर्गिक धर्मात प्रत्येक सिंद्धत असतात. त्यात मरीआई म्हाळ्साईच्या पूजैपासून ते ’'''अहं ब्रम्हास्मि''' सारख्या सुक्ष्म सिद्धंतापर्यत त्यात वाव आहे. सुधरणा धर्मात याला वाव मिळत नाही-त्यात एक प्रकाराचा सिद्धांत, एक प्रकारचे दर्शन आहे. असा सुधारणात्मक धर्म दिलेला महापुरूष म्हणजेच विश्वगुरू बसवेश्वर होत.<br> '''स्थावर लिंगपूजा सोडवून, हाताला कंकण बांधून <br>''' '''निर्धाराचे मंगळसूत्र कंटी बांधून वीर हो म्हणून<br>''' '''कृतार्थ केला कूडल चन्नसंगमदेवा तुमचा शरण<br>''' '''संगम बसवण्णांच्या श्री चरणास नमो नमो म्हणत असे (च.ब.व.६५२)<br>''' महात्मा बसवेश्वरांनी परांपरागत आलेले कित्येक आचरण सोडवून, एक नव्या प्रकारचा भक्ती मार्ग आरंभिला, हा कारणे त्यांना '''"प्रथमाचार्य तूंच लिंगाचार्य तूंच"''' असे चन्नबसवण्णांनी गाईले आहे. (च.ब.व. २८)<br> "प्राणलिंगाचा, भगवे वस्त्र घालण्याचा, प्रसादाचा पूर्वाश्रय काढून टाकण्याकरताच '''’महागुरू'''' होऊन बसवेश्वरांनी अवतार घेताला. (च.ब.व. २७)<br> म्हाणून विश्वधर्माचे लक्षण असलेल्या लिंगायत धर्माची घटना (Constitution) जगदगुरू बसवेशांनी निर्माण केली. बसवदेव हाच लिंगायत धर्माचा आदिगुरू म्हणून द्दढ श्रद्धा ठेवलेलेच लिंगायत होय.(असंबद्ध लेखन संपले.) विश्वगुरू बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे मुख्य सत्य जे इष्टलिंग चिन्ह त्याला मूर्त स्वरूप दिले.<br> * विश्वगुरू बसवण्णांनी वचन साहित्याचे धार्मिक संविधान दिले.<br> * बिश्वगुरू बसवेशांनी सांप्रदायिक योग साधनेपासून वेगळा असलेला द्दष्टीयोगाचे प्रामुख्य असलेला लिंगांगयोग (शिवयोग) दिला.<br> * ’श्री गुरू बसव लिंगाय नम:' हा मंत्र बसवण्णाच्या नावापासून तयार झाला म्हणून ते लिंगायत धर्माचे आदिगुरू म्हणण्यास ज्वलंत साक्ष आहे.<br> लिंगायत धर्म पंचाचार, षट्‌स्थल, अष्टावरण मानतात. हा बसवादि-शरणप्रणीत धर्म आहे. न जाणत्या मानवाला जाणता शरण बनण्यास हवा असलेला दीक्षा संस्कार व पूजा स्वातंत्र्य सर्वाना समानतेने देतो म्हणून तो धर्म आहे.<br> '''धर्मगुरू :''' विश्वगुरू बसवण्ण (११३४-११९६)<br> '''धर्म संहिता (धर्मग्रंथ) :''' वचन साहित्य<br> '''धर्म भाषा :''' कन्नड<br> '''धर्माचे देव नाव :''' शिव ( देवांचे देव महादेव ) <br> '''धर्म चिन्ह :''' जगव्यापी, जगन्नियंताचा प्रतीक ’इष्टलिंग’ (शिवलिंगम्)<br> '''धर्म संस्कार :''' लिंगधारण/ इष्टलिंग दीक्षा<br> '''धर्म सिद्धान्त :''' शून्य सिद्धान्त<br> '''साधना :''' त्राटक योग (लिंगांगयोग)<br> '''दर्शन :''' षट्‌स्थल दर्शन<br> '''समाजशास्त् र:''' शिवाचार- (सामाजिक समानता)<br> '''नीति शास्त्र :''' गणाचार (धर्म सरंक्षककर्ता) / भृत्याचार (स्वयंसेवक, करसेवक)<br> '''अर्थ शास्त्र :''' सदाचार (कायक- दासोह-प्रसाद)<br> '''संस्कृति :''' अवैदिक शरण संस्कृति<br> '''परंपरा :''' धर्मपित बसवेश्वरानिच आदि पुरुष हेऊन तेव्हापासून आतापर्यत अव्याहत सतत वाहत असलेली शरण परंपरा (Heritage).<br> '''धर्म क्षेत्र :''' गुरू बसवण्णांचे ऐक्यक्षेत्र कूडलसंगम, शरणभूमि बसवकल्याण<br> '''धर्म ध्वज :''' षट्कोन - इष्टलिंगासहित केशर रंगवणे; बसव ध्वज<br> '''धर्माचे ध्येय : ''' जाति, वर्ण, वर्ग रहित धर्मासोबत शरण समाज निर्माण (कल्याण राज्य निर्माण)<br> == इष्टलिंग == लिंगायत धर्माचे लोक गळ्यात इष्टलिंग धारण करतात. इष्टलिंग हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. == अष्टावरण== # '''गुरू :''' लिंगायताना ज्ञान हेच गुरू आहे, अरिवे गुरू. लिंगायत धर्मातील गुरू व्यक्तिवाचक शब्द नाही. # '''लिंग''' : लिंगायत धर्मात विश्वाकार, ब्रह्मांडाचे चिन्ह असणारे इष्टलिंग हेच लिंग आहे. लिंग शब्दाचा अर्थ स्थावर लिंग नाही. इष्टलिंगासाठी लिंग हा छोटा शब्द वचनांत आणि अभंगांत वापरला आहे. # '''जंगम''' : जंगम म्हणजे लिंगायत धर्मप्रसारक, प्रचारक. जंगमत्व जातीने मिळत नाही. ते कर्मावर आधारित आहे. # '''पादोदक''' : ज्ञानाचे अर्जन करणे म्हणजे पादोदक होय. इष्टलिंगावर गुरू लिंग जंगम नावांनी घेतलेली तीन तीर्थे म्हणजे पादोदक. # '''प्रसाद''' : समर्पण, समर्पण भावाने जे प्राप्त होते ते स्वीकारणे. त्याप्रमाणे जीवन जगणे. # '''विभूती''' : शुद्ध गोमयापासून बनविलेली विभूती. विभूती आणि भस्म हे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. # '''रुद्राक्ष''' : नैसर्गिकरीत्या वृक्षांवर उत्पन्न होणारे, आवळ्याच्या आकाराएवढे रुद्राक्ष, कोणीही धारण करु शकतो, त्यासठी कोणतेही बंधन वा सुतक नाही. # '''मंत्र''' : श्री गुरू बसव लिंगाय नमः, ओम नमः शिवाय किंवा ओम लिंगदेवाय नमः हे लिंगाचे आणि धर्मगुरू बसवण्णांचे स्मरण करणारे मंत्र आहेत. कायकाकवे कैलास हा आर्थिक सिद्धान्त रूढ करणारा मंत्र बसवण्णांनी विश्वाला दिला. == षट्‌स्थल == १. '''भक्तिस्थल''' : श्रद्धाभक्तिस्थल. भक्ती आणि लिंग या दोन्हीचा संगम होऊन लिंगाचे स्वरूप भक्ताला प्राप्त होते. २. '''महेश्वरस्थल''' : निष्ठाभक्तिस्थल. हे हृदय पावित्र्याचे प्रतीक आहे. इष्टलिंग, वचनसाहित्य यावर निष्ठा ठेवणे. ३. '''प्रसादीस्थल''' : एकाग्रतास्थल. समर्पणाची भावना दृढ होणे. साधकाने संपूर्ण समर्पण आणि निस्वार्थी बुद्धीने केलेली सेवा. ४. '''प्राणलिंगीस्थल''' : व्यक्ती स्वतःचा शोध घेते. स्वतः लिंगमय आहोत, अशी जाणीव होते. बाह्यगोष्टीवरून मन काढून अंतर्गत गोष्टीवर केंद्रित करणे. ५.. '''शरणस्थल''' : आनंदीस्थल. या स्थळात शरण सर्व भेद विसरून जातो. आपल्या सर्व विकारांवर आणि षड्रिपूंवर विजय मिळवणे. ६. '''ऐक्यस्थल''' : समदर्शन समरसता म्हणजे ऐक्य. जिवंतपणी शरण गुरू, लिंग, जंगम यांच्याशी ऐक्य झालेले असतो त्यामुळे मी- माझे, तू- तुझे, असे भेद असत नाहीत. == पंचाचार == १) '''लिंगाचार :''' अंगावरील लिंग हे नीतीचे आणि शिलाचे प्रतीक आहे, ते अंगावर धारण करणे. २) '''सदाचार''' : शुद्धता, सरलता, नैतिकतेने आचरण करणे. चोरी, आत्मस्तुती, परनिंदा, राग , घृणा हे सर्व न करणे, खोटे न बोलणे, परस्त्री, परधन यांची अभिलाषा न ठेवणे म्हणजे सदाचार. ३) '''शिवाचार''' : सर्वांशी समतेने आणि समानतेने वागणे, सकल जीवांचे कल्याण चिंतणे. ४) '''गणाचार''' : स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी लढा देणे, समाजातील दृष्ट आणि अन्यायकारक प्रवृत्तींविरुद्ध उभे राहणे. अधर्मीच्या विरुद्ध संघटित होऊन लढा देणे. ५) '''भृत्याचार''' : विश्वबंधुत्वाची शिकवण, दया, क्षमा, करुणा अंगी बाणविणे म्हणजे भृत्याचार. == धर्मग्रंथ : == * सिद्धान्त शिखामणी - जगद्गुरु रेणुकाचार्य == शाकाहार == सर्व लिंगायतांना शाकाहारी असणे आवश्यक आहे. मद्य, मांस, भिक्षेत मिळालेले अन्न निषिद्ध आहे. == स्मृती, इतिहास, वगैरे== बसवकल्याण, उळवी, कर्दळीबन(श्रीशैल) येथे असणारे शरणांच्या गुहा(गवी) आज सुस्थितीत आहेत. कल्याणचा अनुभव मंटप तसेच शिरोबावी आजही पहायला मिळतो. कल्याणच्या बिज्जल राजाचा किल्ला आजही पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. बसवादी शरणांच्या जन्मस्थळे, समाधीस्थळ आणि स्मृतिस्थळांचे पुनःर्जीवन जीर्णोद्धार झाले आहे. महामने बसवकल्याण येथे १०८ फूट उंचीची वरदहस्ती बसवप्रतिमा उभी करण्यात आली आहे. ==परंपरा== == लिंगायत संस्कार == इष्टलिंग दीक्षा संस्कार == शरण आणि संत== * लिंगायत धर्म: महात्मा बसवेश्वर धर्म प्रसारक (बसवण्णा.) * अक्कमहादेवी * शिवयोगी सिद्धरामेश्वर. * चांभार हरळय्या * अंबिगर चौडय्या * बुरुड केतय्या * मादार चेन्नय्या. * धनगर वीर गोल्लाळ * नुल्लीय चंदय्या * अल्लमप्रभु * उरलिंगदेव आणि उरिलिंग पेद्दी * ढोर संत कक्कय्या * किन्‍नरी बोमय्या * चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णा * जेडर दासिमय्या * मडीवाळ माचीदेव. * शिवयोगी मन्मथ शिवलिंग स्वामी * संतकवी लक्ष्मण महाराज * राष्ट्रसंत वसुंधरारत्न प.पु.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज == लिंगायत क्षेत्र : == कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार(बीड महाराष्ट्र), बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), एम.के., हुबळी( विजापूर कर्नाटक.), कारिमनी (बेळगाव), कक्केरी (बेळगाव), गुड्डापूर जत (सांगली महाराष्ट्र), आळते डोगर (हातकणंगले, कोल्हापूर), गदग (कर्नाटक), बसवन बागेवाडी -इंगळेश्वर (कर्नाटक) ==लिंगायतांतील पोटजाती== * [[लिंगायत वाणी]] * लिंगायत चांभार * लिंगायत कुंभार * लिंगायत कुल्लेकडगी * लिंगायत कोष्टी * लिंगायत गवळी * लिंगायत गुरव * लिंगायत चतुर्थ * [[जंगम|लिंगायत जंगम]] * लिंगायत डोहर कक्कय्या * लिंगायत तांबोळी * लिंगायत तिराळी * लिंगायत दीक्षावंत * लिंगायत देवांग * लिंगायत धोबी * लिंगायत तेली * लिंगायत न्हावी * लिंगायत पंचम * लिंगायत परीट * लिंगायत फुलारी * लिंगायत रेड्डी * लिंगायत लिंगडेर * लिंगायत लिंगधर * लिंगायत कानोडी * लिंगायत शीलवंत * लिंगायत साळी * लिंगायत सुतार * लिंगायत माळी ==लिंगायत धर्माची माहिती देणारी संकेतस्थळे== https://vachaanjivani1.wordpress.com https://vachsanjivani.simdif.com{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }} http://www.lingyatyuva.com{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }} http://www.lingayrelion.com{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }} ==लिंगायत धर्मावरील पुस्तके== १. लिंगायत एक स्वतंत्र धर्म, डॉ.राजशेखर सोलापुरे. २. युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर, लेखक: अशोक मेनकुदळे. ३. एकविसाव्या शतकाचे प्रेरणास्रोत जगतज्योती महात्मा बसवेश्वर, लेखक प्रा. आनंद बळीराम कर्णे. ४. शरण जीवन दर्शन, लेखक: राजू ब. जुबरे. ५. महात्मा बसवण्णांचा वचनसंदेश, लेखक: प्रा. आनंद बळीराम कर्णे. ६. परिवर्तनाचा महामेरु महात्मा बसवेश्वर (डॉ. सचितानंद बिचेवार). ७. लिंगायत दर्शन, संपादक:डॉ.राजशेखर सोलापुरे, लातूर. ८. पूर्णावतारी बसवण्णा (मराठी), मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. अनुवादकः मल्लिनाथ चं. ऐनापुरे. ९. शरण आंदोलन आणि वचन साहित्य, लेखक: प्रा. भीमराव पाटील आणि डॉ. विजयकुमार करजकर. १०. परिपूर्ण मानव बसवण्णा, अनुवादिका: प्रा. शालिनी श्रीशैल दोडमनी, मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. ११. क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर आणि १२ वे शतकः महिलांचा सुवर्णकाळ. लेखक: नागप्पा भीमराव शरणार्थी. १२.महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्त्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे) १३. महात्मा बसवेश्वर : काळ, व्यक्ती, वचनसाहित्य आणि शरणकार्य (डॉ. अशोक प्रभाकर कामत) १४.महात्मा बसवेश्वर आणि शिवशरण - सुभाष वैरागकर १५. महात्मा बसवेश्वर आणि संत तुकाराम - सुभाष वैरागकर १६. बसवामृत - बालाजी कामजोळगे हिंदी पुस्तके : १. कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी) २. बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे) English reference book : १. Communal Harmony Lingayat religion and other literature, author: Nagshetty K. Shetkar. २. Lingayat is an independent religion, Author: sanjay makal. <references /> [[वर्ग:लिंगायत संप्रदाय]] 3stvzzv13jjf6bed00hbu60uzg8y9vs 2583265 2583264 2025-06-26T06:08:16Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — गुरूचा उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#गुरूचा उकार|अधिक माहिती]]) 2583265 wikitext text/x-wiki '''लिंगायत संप्रदाय''' महाराष्ट्र आणि कर्नाटकात पसरलेला एक महत्त्वाचा धार्मिक व आध्यात्मिक प्रवाह आहे. हा संप्रदाय १२व्या शतकात कर्नाटकातील समाजसुधारक आणि संत [[बसवेश्वर]] यांनी स्थापन केला. लिंगायत धर्माचे प्रमुख तत्त्वज्ञान ईश्वराचे व्यक्त स्वरूप ''"इष्टलिंग"'' म्हणून मान्य करणारे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/hindi/india/2013/05/130505_karnataka_election_cast_sp|title=कर्नाटक सत्ता की कुंजी, जातियों के पास?|date=2013-05-05|website=BBC News हिंदी|language=hi|access-date=2024-12-14}}</ref> == लिंगायत गुरू बसव== (असंबद्ध अर्थशून्य लेखन). विशिष्ट असा सिद्धां, साधना आणि धर्मगुरू एकादशसृत्र असलेला एका गुरूला मूळ पुरूष म्हाणून स्वीकारलेला तो सुधारणा धर्म होय. एका गुरूपासून प्रारंभ न होता नैसर्गिकरित्या वाढत असलेला नैसर्गिक धर्म, नैसर्गिक धर्मात प्रत्येक सिंद्धत असतात. त्यात मरीआई म्हाळ्साईच्या पूजैपासून ते ’'''अहं ब्रम्हास्मि''' सारख्या सुक्ष्म सिद्धंतापर्यत त्यात वाव आहे. सुधरणा धर्मात याला वाव मिळत नाही-त्यात एक प्रकाराचा सिद्धांत, एक प्रकारचे दर्शन आहे. असा सुधारणात्मक धर्म दिलेला महापुरूष म्हणजेच विश्वगुरू बसवेश्वर होत.<br> '''स्थावर लिंगपूजा सोडवून, हाताला कंकण बांधून <br>''' '''निर्धाराचे मंगळसूत्र कंटी बांधून वीर हो म्हणून<br>''' '''कृतार्थ केला कूडल चन्नसंगमदेवा तुमचा शरण<br>''' '''संगम बसवण्णांच्या श्री चरणास नमो नमो म्हणत असे (च.ब.व.६५२)<br>''' महात्मा बसवेश्वरांनी परांपरागत आलेले कित्येक आचरण सोडवून, एक नव्या प्रकारचा भक्ती मार्ग आरंभिला, हा कारणे त्यांना '''"प्रथमाचार्य तूंच लिंगाचार्य तूंच"''' असे चन्नबसवण्णांनी गाईले आहे. (च.ब.व. २८)<br> "प्राणलिंगाचा, भगवे वस्त्र घालण्याचा, प्रसादाचा पूर्वाश्रय काढून टाकण्याकरताच '''’महागुरू'''' होऊन बसवेश्वरांनी अवतार घेताला. (च.ब.व. २७)<br> म्हाणून विश्वधर्माचे लक्षण असलेल्या लिंगायत धर्माची घटना (Constitution) जगदगुरू बसवेशांनी निर्माण केली. बसवदेव हाच लिंगायत धर्माचा आदिगुरू म्हणून द्दढ श्रद्धा ठेवलेलेच लिंगायत होय.(असंबद्ध लेखन संपले.) विश्वगुरू बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे मुख्य सत्य जे इष्टलिंग चिन्ह त्याला मूर्त स्वरूप दिले.<br> * विश्वगुरू बसवण्णांनी वचन साहित्याचे धार्मिक संविधान दिले.<br> * बिश्वगुरू बसवेशांनी सांप्रदायिक योग साधनेपासून वेगळा असलेला द्दष्टीयोगाचे प्रामुख्य असलेला लिंगांगयोग (शिवयोग) दिला.<br> * ’श्री गुरू बसव लिंगाय नम:' हा मंत्र बसवण्णाच्या नावापासून तयार झाला म्हणून ते लिंगायत धर्माचे आदिगुरू म्हणण्यास ज्वलंत साक्ष आहे.<br> लिंगायत धर्म पंचाचार, षट्‌स्थल, अष्टावरण मानतात. हा बसवादि-शरणप्रणीत धर्म आहे. न जाणत्या मानवाला जाणता शरण बनण्यास हवा असलेला दीक्षा संस्कार व पूजा स्वातंत्र्य सर्वाना समानतेने देतो म्हणून तो धर्म आहे.<br> '''धर्मगुरू :''' विश्वगुरू बसवण्ण (११३४-११९६)<br> '''धर्म संहिता (धर्मग्रंथ) :''' वचन साहित्य<br> '''धर्म भाषा :''' कन्नड<br> '''धर्माचे देव नाव :''' शिव ( देवांचे देव महादेव ) <br> '''धर्म चिन्ह :''' जगव्यापी, जगन्नियंताचा प्रतीक ’इष्टलिंग’ (शिवलिंगम्)<br> '''धर्म संस्कार :''' लिंगधारण/ इष्टलिंग दीक्षा<br> '''धर्म सिद्धान्त :''' शून्य सिद्धान्त<br> '''साधना :''' त्राटक योग (लिंगांगयोग)<br> '''दर्शन :''' षट्‌स्थल दर्शन<br> '''समाजशास्त् र:''' शिवाचार- (सामाजिक समानता)<br> '''नीति शास्त्र :''' गणाचार (धर्म सरंक्षककर्ता) / भृत्याचार (स्वयंसेवक, करसेवक)<br> '''अर्थ शास्त्र :''' सदाचार (कायक- दासोह-प्रसाद)<br> '''संस्कृति :''' अवैदिक शरण संस्कृति<br> '''परंपरा :''' धर्मपित बसवेश्वरानिच आदि पुरुष हेऊन तेव्हापासून आतापर्यत अव्याहत सतत वाहत असलेली शरण परंपरा (Heritage).<br> '''धर्म क्षेत्र :''' गुरू बसवण्णांचे ऐक्यक्षेत्र कूडलसंगम, शरणभूमि बसवकल्याण<br> '''धर्म ध्वज :''' षट्कोन - इष्टलिंगासहित केशर रंगवणे; बसव ध्वज<br> '''धर्माचे ध्येय : ''' जाति, वर्ण, वर्ग रहित धर्मासोबत शरण समाज निर्माण (कल्याण राज्य निर्माण)<br> == इष्टलिंग == लिंगायत धर्माचे लोक गळ्यात इष्टलिंग धारण करतात. इष्टलिंग हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. == अष्टावरण== # '''गुरू :''' लिंगायताना ज्ञान हेच गुरू आहे, अरिवे गुरू. लिंगायत धर्मातील गुरू व्यक्तिवाचक शब्द नाही. # '''लिंग''' : लिंगायत धर्मात विश्वाकार, ब्रह्मांडाचे चिन्ह असणारे इष्टलिंग हेच लिंग आहे. लिंग शब्दाचा अर्थ स्थावर लिंग नाही. इष्टलिंगासाठी लिंग हा छोटा शब्द वचनांत आणि अभंगांत वापरला आहे. # '''जंगम''' : जंगम म्हणजे लिंगायत धर्मप्रसारक, प्रचारक. जंगमत्व जातीने मिळत नाही. ते कर्मावर आधारित आहे. # '''पादोदक''' : ज्ञानाचे अर्जन करणे म्हणजे पादोदक होय. इष्टलिंगावर गुरू लिंग जंगम नावांनी घेतलेली तीन तीर्थे म्हणजे पादोदक. # '''प्रसाद''' : समर्पण, समर्पण भावाने जे प्राप्त होते ते स्वीकारणे. त्याप्रमाणे जीवन जगणे. # '''विभूती''' : शुद्ध गोमयापासून बनविलेली विभूती. विभूती आणि भस्म हे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. # '''रुद्राक्ष''' : नैसर्गिकरीत्या वृक्षांवर उत्पन्न होणारे, आवळ्याच्या आकाराएवढे रुद्राक्ष, कोणीही धारण करु शकतो, त्यासठी कोणतेही बंधन वा सुतक नाही. # '''मंत्र''' : श्री गुरू बसव लिंगाय नमः, ओम नमः शिवाय किंवा ओम लिंगदेवाय नमः हे लिंगाचे आणि धर्मगुरू बसवण्णांचे स्मरण करणारे मंत्र आहेत. कायकाकवे कैलास हा आर्थिक सिद्धान्त रूढ करणारा मंत्र बसवण्णांनी विश्वाला दिला. == षट्‌स्थल == १. '''भक्तिस्थल''' : श्रद्धाभक्तिस्थल. भक्ती आणि लिंग या दोन्हीचा संगम होऊन लिंगाचे स्वरूप भक्ताला प्राप्त होते. २. '''महेश्वरस्थल''' : निष्ठाभक्तिस्थल. हे हृदय पावित्र्याचे प्रतीक आहे. इष्टलिंग, वचनसाहित्य यावर निष्ठा ठेवणे. ३. '''प्रसादीस्थल''' : एकाग्रतास्थल. समर्पणाची भावना दृढ होणे. साधकाने संपूर्ण समर्पण आणि निस्वार्थी बुद्धीने केलेली सेवा. ४. '''प्राणलिंगीस्थल''' : व्यक्ती स्वतःचा शोध घेते. स्वतः लिंगमय आहोत, अशी जाणीव होते. बाह्यगोष्टीवरून मन काढून अंतर्गत गोष्टीवर केंद्रित करणे. ५.. '''शरणस्थल''' : आनंदीस्थल. या स्थळात शरण सर्व भेद विसरून जातो. आपल्या सर्व विकारांवर आणि षड्रिपूंवर विजय मिळवणे. ६. '''ऐक्यस्थल''' : समदर्शन समरसता म्हणजे ऐक्य. जिवंतपणी शरण गुरू, लिंग, जंगम यांच्याशी ऐक्य झालेले असतो त्यामुळे मी- माझे, तू- तुझे, असे भेद असत नाहीत. == पंचाचार == १) '''लिंगाचार :''' अंगावरील लिंग हे नीतीचे आणि शिलाचे प्रतीक आहे, ते अंगावर धारण करणे. २) '''सदाचार''' : शुद्धता, सरलता, नैतिकतेने आचरण करणे. चोरी, आत्मस्तुती, परनिंदा, राग , घृणा हे सर्व न करणे, खोटे न बोलणे, परस्त्री, परधन यांची अभिलाषा न ठेवणे म्हणजे सदाचार. ३) '''शिवाचार''' : सर्वांशी समतेने आणि समानतेने वागणे, सकल जीवांचे कल्याण चिंतणे. ४) '''गणाचार''' : स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी लढा देणे, समाजातील दृष्ट आणि अन्यायकारक प्रवृत्तींविरुद्ध उभे राहणे. अधर्मीच्या विरुद्ध संघटित होऊन लढा देणे. ५) '''भृत्याचार''' : विश्वबंधुत्वाची शिकवण, दया, क्षमा, करुणा अंगी बाणविणे म्हणजे भृत्याचार. == धर्मग्रंथ : == * सिद्धान्त शिखामणी - जगद्गुरू रेणुकाचार्य == शाकाहार == सर्व लिंगायतांना शाकाहारी असणे आवश्यक आहे. मद्य, मांस, भिक्षेत मिळालेले अन्न निषिद्ध आहे. == स्मृती, इतिहास, वगैरे== बसवकल्याण, उळवी, कर्दळीबन(श्रीशैल) येथे असणारे शरणांच्या गुहा(गवी) आज सुस्थितीत आहेत. कल्याणचा अनुभव मंटप तसेच शिरोबावी आजही पहायला मिळतो. कल्याणच्या बिज्जल राजाचा किल्ला आजही पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. बसवादी शरणांच्या जन्मस्थळे, समाधीस्थळ आणि स्मृतिस्थळांचे पुनःर्जीवन जीर्णोद्धार झाले आहे. महामने बसवकल्याण येथे १०८ फूट उंचीची वरदहस्ती बसवप्रतिमा उभी करण्यात आली आहे. ==परंपरा== == लिंगायत संस्कार == इष्टलिंग दीक्षा संस्कार == शरण आणि संत== * लिंगायत धर्म: महात्मा बसवेश्वर धर्म प्रसारक (बसवण्णा.) * अक्कमहादेवी * शिवयोगी सिद्धरामेश्वर. * चांभार हरळय्या * अंबिगर चौडय्या * बुरुड केतय्या * मादार चेन्नय्या. * धनगर वीर गोल्लाळ * नुल्लीय चंदय्या * अल्लमप्रभु * उरलिंगदेव आणि उरिलिंग पेद्दी * ढोर संत कक्कय्या * किन्‍नरी बोमय्या * चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णा * जेडर दासिमय्या * मडीवाळ माचीदेव. * शिवयोगी मन्मथ शिवलिंग स्वामी * संतकवी लक्ष्मण महाराज * राष्ट्रसंत वसुंधरारत्न प.पु.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज == लिंगायत क्षेत्र : == कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार(बीड महाराष्ट्र), बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), एम.के., हुबळी( विजापूर कर्नाटक.), कारिमनी (बेळगाव), कक्केरी (बेळगाव), गुड्डापूर जत (सांगली महाराष्ट्र), आळते डोगर (हातकणंगले, कोल्हापूर), गदग (कर्नाटक), बसवन बागेवाडी -इंगळेश्वर (कर्नाटक) ==लिंगायतांतील पोटजाती== * [[लिंगायत वाणी]] * लिंगायत चांभार * लिंगायत कुंभार * लिंगायत कुल्लेकडगी * लिंगायत कोष्टी * लिंगायत गवळी * लिंगायत गुरव * लिंगायत चतुर्थ * [[जंगम|लिंगायत जंगम]] * लिंगायत डोहर कक्कय्या * लिंगायत तांबोळी * लिंगायत तिराळी * लिंगायत दीक्षावंत * लिंगायत देवांग * लिंगायत धोबी * लिंगायत तेली * लिंगायत न्हावी * लिंगायत पंचम * लिंगायत परीट * लिंगायत फुलारी * लिंगायत रेड्डी * लिंगायत लिंगडेर * लिंगायत लिंगधर * लिंगायत कानोडी * लिंगायत शीलवंत * लिंगायत साळी * लिंगायत सुतार * लिंगायत माळी ==लिंगायत धर्माची माहिती देणारी संकेतस्थळे== https://vachaanjivani1.wordpress.com https://vachsanjivani.simdif.com{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }} http://www.lingyatyuva.com{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }} http://www.lingayrelion.com{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }} ==लिंगायत धर्मावरील पुस्तके== १. लिंगायत एक स्वतंत्र धर्म, डॉ.राजशेखर सोलापुरे. २. युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर, लेखक: अशोक मेनकुदळे. ३. एकविसाव्या शतकाचे प्रेरणास्रोत जगतज्योती महात्मा बसवेश्वर, लेखक प्रा. आनंद बळीराम कर्णे. ४. शरण जीवन दर्शन, लेखक: राजू ब. जुबरे. ५. महात्मा बसवण्णांचा वचनसंदेश, लेखक: प्रा. आनंद बळीराम कर्णे. ६. परिवर्तनाचा महामेरु महात्मा बसवेश्वर (डॉ. सचितानंद बिचेवार). ७. लिंगायत दर्शन, संपादक:डॉ.राजशेखर सोलापुरे, लातूर. ८. पूर्णावतारी बसवण्णा (मराठी), मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. अनुवादकः मल्लिनाथ चं. ऐनापुरे. ९. शरण आंदोलन आणि वचन साहित्य, लेखक: प्रा. भीमराव पाटील आणि डॉ. विजयकुमार करजकर. १०. परिपूर्ण मानव बसवण्णा, अनुवादिका: प्रा. शालिनी श्रीशैल दोडमनी, मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. ११. क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर आणि १२ वे शतकः महिलांचा सुवर्णकाळ. लेखक: नागप्पा भीमराव शरणार्थी. १२.महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्त्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे) १३. महात्मा बसवेश्वर : काळ, व्यक्ती, वचनसाहित्य आणि शरणकार्य (डॉ. अशोक प्रभाकर कामत) १४.महात्मा बसवेश्वर आणि शिवशरण - सुभाष वैरागकर १५. महात्मा बसवेश्वर आणि संत तुकाराम - सुभाष वैरागकर १६. बसवामृत - बालाजी कामजोळगे हिंदी पुस्तके : १. कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी) २. बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे) English reference book : १. Communal Harmony Lingayat religion and other literature, author: Nagshetty K. Shetkar. २. Lingayat is an independent religion, Author: sanjay makal. <references /> [[वर्ग:लिंगायत संप्रदाय]] s7wr7h478ghkpiektt48ev3oqeksj84 स्टार प्रवाह 0 59039 2583285 2582865 2025-06-26T07:33:21Z 103.185.174.126 /* टीआरपी */ 2583285 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी |नाव = स्टार प्रवाह |चित्र = |चित्रसाईज = |चित्र_माहिती = |चित्र२ = |सुरुवात = २४ नोव्हेंबर २००८ |चित्र स्वरूप = |शेवटचे_प्रसारण = |चित्र_प्रकार = |प्रेक्षक_संख्या = |प्रेक्षक_संख्या_सध्या = |प्रेक्षक_संख्या_माहिती = |नेटवर्क = स्टार इंडिया |मालक = [[डिझ्नी स्टार]] |ब्रीदवाक्य = मराठी परंपरा, मराठी प्रवाह |देश = [[भारत]] |प्रसारण क्षेत्र = [[भारत]] |मुख्यालय = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] |जुने नाव = |बदललेले नाव = |भगिनी वाहिनी = [[प्रवाह पिक्चर]] |प्रसारण वेळ = दुपारी १ ते ३ आणि संध्या. ६.३० ते रात्री ११.३० (प्राइम टाइम) |संकेतस्थळ ={{URL|https://www.hotstar.com/channels/star-pravah|स्टार प्रवाह}} [[डिझ्नी+ हॉटस्टार]]वर }} '''स्टार प्रवाह''' ही एक [[मराठी]] दूरचित्रवाणी वाहिनी आहे, जी मराठी मनोरंजनात्मक मालिका व वास्तविक कार्यक्रम दाखवते. स्टार प्रवाह हे [[वॉल्ट डिझ्नी कंपनी इंडिया]] च्या उपकंपनी असलेल्या [[डिझ्नी स्टार]]च्या (माजी नाव ''स्टार इंडिया''), मालकीचे असून स्टार प्रवाहची सुरुवात २४ नोव्हेंबर २००८ रोजी झाली. स्टार प्रवाह एचडी १ मे २०१६ रोजी सुरू झाले. दर रविवारी [[स्टार प्रवाह महाएपिसोड]] प्रसारित केले जातात. ==इतिहास== स्टार प्रवाह ही स्टार इंडियाची मराठी वाहिनी आहे, स्टार जलशा या बंगाली वाहिनी नंतर २४ नोव्हेंबर २००८ रोजी लाँच केले गेले आणि त्याच लोगोची कॉपी केली गेली, फक्त रंग लाल ऐवजी निळा होता. नवीन लोगो आणि ग्राफिक्स असलेली वाहिनी (बंगाली चॅनेल स्टार जलशाद्वारे १७ जून २०१२ ते १७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वापरलेला लोगो आणि ग्राफिक्स). ३ फेब्रुवारी २०१४ रोजी वाहिनीला "स्वप्नांना पंख नवे" या टॅगलाइनसह रिब्रँड केले गेले. वाहिनीला परत १० ऑक्टोबर २०१६ रोजी "आता थांबायचं नाय" या टॅगलाइनसह रिब्रँड केले गेले. त्यानंतर परत एकदा २ डिसेंबर २०१९ रोजी "मराठी परंपरा, मराठी प्रवाह!" या नवीन टॅगलाइनसह, नवीन लोगो आणि ग्राफिक्ससह वाहिनीने स्वतःला रिब्रँड केले. १ मे २०१६ रोजी, स्टार प्रवाह एचडी नावाच्या वाहिनीची हाय-डेफिनिशन फीड लाँच करण्यात आले. ==पुरस्कार व सोहळे== {| class="wikitable sortable" ! सुरू झाल्याचे वर्ष || कार्यक्रमाचे नाव |- |२०१४-२०१८ |''येरे येरे'' |- |२०१६ |''स्टार प्रवाह रत्न'' |- |२०२१-चालू |''[[स्टार प्रवाह परिवार पुरस्कार]]'' |- |२०२१-चालू |''स्टार प्रवाह गणेशोत्सव'' |- |२०२२ |''स्टार प्रवाह धुमधडाका'' |- |२०२३ |''स्टार प्रवाह ढिंचॅक दिवाळी'' |} ==प्रसारित मालिका== {| class="wikitable sortable" ! प्रसारित दिनांक ! मालिका ! वेळ ! रूपांतरण |- | ७ जुलै २०२५ | [[हळद रुसली कुंकू हसलं (मालिका)|हळद रुसली कुंकू हसलं]] | दुपारी १ वाजता | तेलुगू मालिका देवाथा - अनुबंधला अलायम |- | ४ सप्टेंबर २०२३ | [[प्रेमाची गोष्ट (मालिका)|प्रेमाची गोष्ट]] | दुपारी १ वाजता | हिंदी मालिका [[ये हैं मोहब्बते]] |- | १४ फेब्रुवारी २०२२ | [[मुरांबा (मालिका)|मुरांबा]] | दुपारी १.३० वाजता | हिंदी मालिका सुहानी सी एक लडकी |- | १६ जानेवारी २०२३ | [[शुभविवाह (मालिका)|शुभविवाह]] | दुपारी २ वाजता | तेलुगू मालिका चेल्लेली कापूरम |- | २ डिसेंबर २०२४ | आई आणि बाबा रिटायर होत आहेत! | दुपारी २.३० वाजता | |- | १८ मार्च २०२४ | [[साधी माणसं (मालिका)|साधी माणसं]] | संध्या. ६.३० वाजता | तमिळ मालिका सिरागड्डीका आसई |- | १६ डिसेंबर २०२४ | लग्नानंतर होईलच प्रेम | संध्या. ७ वाजता | तमिळ मालिका इरामना रोजावे २ |- | १८ मार्च २०२४ | [[घरोघरी मातीच्या चुली (मालिका)|घरोघरी मातीच्या चुली]] | संध्या. ७.३० वाजता | हिंदी मालिका कहानी घर घर की |- | २८ एप्रिल २०२५ | कोण होतीस तू, काय झालीस तू! | रात्री ८ वाजता | कन्नड मालिका श्रीमती भाग्यलक्ष्मी |- | ५ डिसेंबर २०२२ | [[ठरलं तर मग!]] | रात्री ८.३० वाजता | तमिळ मालिका रोजा |- | १७ जून २०२४ | [[थोडं तुझं आणि थोडं माझं]] | रात्री ९ वाजता | तमिळ मालिका दैवामगल |- | २० नोव्हेंबर २०२३ | [[लक्ष्मीच्या पाऊलांनी]] | रात्री ९.३० वाजता | बंगाली मालिका गाटचोरा |- | २७ मे २०२४ | येड लागलं प्रेमाचं | रात्री १० वाजता | तेलुगू मालिका गोरिंटाकू |- | २३ डिसेंबर २०२४ | [[तू ही रे माझा मितवा]] | रात्री १०.३० वाजता | हिंदी मालिका [[इस प्यार को क्या नाम दूँ]] |- | २३ नोव्हेंबर २०२१ | [[अबोली (मालिका)|अबोली]] | रात्री ११ वाजता | |} ===शनि-रवि=== {| class="wikitable" ! प्रसारित दिनांक ! कार्यक्रम ! वेळ ! रूपांतरण |- | २६ एप्रिल २०२५ | शिट्टी वाजली रे | रात्री ९ वाजता | तमिळ कार्यक्रम कुकू विथ कोमली |} ==जुन्या मालिका== # [[अग्निहोत्र (मालिका)|अग्निहोत्र]] # [[अग्निहोत्र २]] # [[आई कुठे काय करते!]] # [[कुन्या राजाची गं तू राणी]] # [[छत्रीवाली]] # [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]] # [[ठिपक्यांची रांगोळी (मालिका)|ठिपक्यांची रांगोळी]] # [[तुझं नि माझं घर श्रीमंताचं]] # [[तुझेच मी गीत गात आहे]] # [[दुर्वा (मालिका)|दुर्वा]] # [[देवयानी (मालिका)|देवयानी]] # [[नकळत सारे घडले]] # [[पिंकीचा विजय असो!]] # [[पुढचं पाऊल]] # [[प्रेमाचा गेम सेम टू सेम]] # [[फुलाला सुगंध मातीचा]] # [[मन उधाण वाऱ्याचे]] # [[मुलगी झाली हो]] # [[मोलकरीण बाई - मोठी तिची सावली]] # [[रंग माझा वेगळा]] # [[राजा शिवछत्रपती (मालिका)|राजा शिवछत्रपती]] # [[लग्नाची बेडी (मालिका)|लग्नाची बेडी]] # [[लक्ष्य (मालिका)|लक्ष्य]] # [[लेक माझी लाडकी]] # [[स्वप्नांच्या पलिकडले]] # [[सहकुटुंब सहपरिवार]] # [[स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा]] # [[सांग तू आहेस का?]] # [[सुख म्हणजे नक्की काय असतं!]] # उदे गं अंबे # जे३ जंक्शन # गोष्ट एका लग्नाची # गोष्ट एका कॉलेजची # गोष्ट एका आनंदीची # गोष्ट एका जप्तीची # कुकुचकू # असे का घडले? # जिवलगा # जीवलगा # चारचौघी # कुलस्वामिनी # कुळ स्वामिनी # दार उघडा ना गडे # अंतरपाट # वचन दिले तू मला # कशाला उद्याची बात # ओळख - ध्यास स्वप्नांचा # झुंज # बंध रेशमाचे # दोन किनारे दोघी आपण # तुजवीण सख्या रे # धर्मकन्या # सुवासिनी # अनोळखी दिशा # मांडला दोन घडीचा डाव # लक्ष्मी वर्सेस सरस्वती # पंचनामा # माधुरी मिडलक्लास # मानसीचा चित्रकार तो # मन धागा धागा जोडते नवा # आम्ही दोघे राजा राणी # आराधना # आंबट गोड # अरे वेड्या मना # बे दुणे दहा # प्रीती परी तुजवरी # रुंजी # लगोरी - मैत्री रिटर्न्स # जयोस्तुते # येक नंबर # तू जिवाला गुंतवावे # तुमचं आमचं सेम असतं # छोटी मालकीण # दुहेरी # नकुशी तरीही हवीहवीशी # गं सहाजणी # गोठ # ललित २०५ # साथ दे तू मला # साता जल्माच्या गाठी # शतदा प्रेम करावे # तुझ्या इश्काचा नादखुळा # वैजू नंबर १ # नवे लक्ष्य # प्रेमा तुझा रंग कसा # प्रेमा तुझा रंग कसा २ # स्पेशल ५ # जय देवा श्री गणेशा # दख्खनचा राजा जोतिबा # श्री गुरुदेव दत्त # विठू माऊली # जय भवानी जय शिवाजी ===अनुवादित मालिका=== # ५ स्टार किचन # देवांचे देव महादेव # महाभारत # श्री गणेश # [[रामायण (मालिका)|रामायण]] # [[सत्यमेव जयते (दूरचित्रवाणी मालिका)|सत्यमेव जयते]] ==कथाबाह्य कार्यक्रम== # [[भांडा सौख्य भरे]] # [[मी होणार सुपरस्टार]] # [[आता होऊ दे धिंगाणा]] # आता होऊन जाऊ द्या # आम्ही ट्रॅव्हलकर # कॉमेडी बिमेडी # ढाबळ एक तास टाइमपास # ढिंका चिका - कॉमेडीचा नवा फॉर्म्युला # एक टप्पा आऊट # जोडी जमली रे # जस्ट डान्स # किचनची सुपरस्टार # महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार # महाराष्ट्राचा नच बलिये # मंडळ भारी आहे # नांदा सौख्य भरे # पोटोबा प्रसन्न # स्टार दरबार # सून सासू सून # सुप्रिया सचिन शो - जोडी तुझी माझी # विकता का उत्तर? # विसावा - एक घर मनासारखं # झेप ==टीआरपी== २०२१ च्या १४ व्या आठवड्यात, स्टार प्रवाह दहा सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या भारतीय पे प्लॅटफॉर्म दूरचित्रवाणी चॅनेलमध्ये 1341.11 AMAs सह दहाव्या स्थानावर सामील झाले. {|class="wikitable sortable" style="text-align:center" !rowspan="2" | आठवडा आणि वर्ष !colspan="6" | BARC AMAs |- !मेगा सिटी !क्रमांक !हिंदी भाषिक मार्केट !क्रमांक !भारत !क्रमांक |- |आठवडा ३७, २०२१ |rowspan="23" colspan="2" {{N/A}} |1539.19 |5 |1556.26 |10 |- |आठवडा ३८, २०२१ |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |1551.06 |9 |- |आठवडा ४५, २०२१ |1517.06 |10 |- |आठवडा ४६, २०२१ |1576.53 |5 |1601.66 |8 |- |आठवडा ४७, २०२१ |1546.27 |5 |1568.70 |8 |- |आठवडा ४८, २०२१ |rowspan="5" colspan="2" {{N/A}} |1544.46 |10 |- |आठवडा ४९, २०२१ |1552.12 |10 |- |आठवडा १, २०२२ |1617.21 |10 |- |आठवडा २, २०२२ |1534.71 |10 |- |आठवडा ३, २०२२ |1513 |10 |- |आठवडा ९, २०२२ |1471.21 |5 |1495.43 |8 |- |आठवडा १०, २०२२ |1471.95 |5 |1497.25 |8 |- |आठवडा ११, २०२२ |rowspan="3" colspan="2" {{N/A}} |1482.54 |9 |- |आठवडा १२, २०२२ |1492.23 |10 |- |आठवडा १३, २०२२ |1442.28 |10 |- |आठवडा १४, २०२२ |1487.64 |5 |1517.08 |8 |- |आठवडा १५, २०२२ |1341.36 |5 |1363.42 |8 |- |आठवडा १६, २०२२ |1406.77 |5 |1424.58 |9 |- |आठवडा १७, २०२२ |rowspan="3" colspan="2" {{N/A}} |1416.39 |9 |- |आठवडा १९, २०२२ |1350.4 |10 |- |आठवडा २१, २०२२ |1381.04 |10 |- |आठवडा २२, २०२२ |1480.72 |5 |1507.05 |8 |- |आठवडा २३, २०२२ |1381.56 |5 |1405.59 |9 |- |आठवडा २४, २०२२ |291.28 |5 |1474.45 |5 |1504.76 |9 |- |आठवडा २५, २०२२ |287.99 |5 |rowspan="5" colspan="2" {{N/A}} |colspan="2" {{N/A}} |- |आठवडा २८, २०२२ |rowspan="9" colspan="2" {{N/A}} |1532.94 |9 |- |आठवडा २९, २०२२ |1504.15 |8 |- |आठवडा ३०, २०२२ |1440.66 |10 |- |आठवडा ३१, २०२२ |1514.69 |9 |- |आठवडा ३२, २०२२ |1500.53 |5 |1523.61 |9 |- |आठवडा ३३, २०२२ |1565.54 |5 |1593.55 |8 |- |आठवडा ३४, २०२२ |1584.93 |5 |1609.75 |7 |- |आठवडा ३५, २०२२ |colspan="2" {{N/A}} |1429.83 |10 |- |आठवडा ३७, २०२२ |1626.5 |4 |1649.99 |6 |- |आठवडा ३८, २०२२ |280.84 |5 |1565.88 |4 |1587.26 |6 |- |आठवडा ३९, २०२२ |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |1487.64 |5 |1509.02 |7 |- |आठवडा ४०, २०२२ |1550.58 |5 |1575.49 |7 |- |आठवडा ४१, २०२२ |281.01 |5 |1572.55 |5 |1599.75 |8 |- |आठवडा ४२, २०२२ |rowspan="4" colspan="2" {{N/A}} |1595.63 |5 |1616.71 |7 |- |आठवडा ४३, २०२२ |1562.95 |5 |1585.67 |7 |- |आठवडा ४४, २०२२ |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |1667.66 |8 |- |आठवडा ४५, २०२२ |1669.9 |8 |- |आठवडा ४६, २०२२ |293.21 |5 |1639.66 |5 |1660.83 |7 |- |आठवडा ४७, २०२२ |288.15 |5 |1640.03 |5 |1662.68 |7 |- |आठवडा ४८, २०२२ |286.02 |5 |1651.62 |5 |1675.98 |7 |- |आठवडा ४९, २०२२ |284.08 |5 |1616.36 |5 |1643.6 |7 |- |आठवडा ५०, २०२२ |298.07 |5 |1602 |5 |1627.25 |7 |- |आठवडा ५१, २०२२ |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |1534.69 |5 |1559 |8 |- |आठवडा ५२, २०२२ |1585.68 |5 |1610.02 |8 |- |आठवडा १, २०२३ |276.4 |5 |1596.73 |5 |1619.82 |7 |- |आठवडा २, २०२३ |292.83 |4 |1624.55 |5 |1644.4 |7 |- |आठवडा ३, २०२३ |314.32 |4 |1711.93 |5 |1732.54 |7 |- |आठवडा ४, २०२३ |307.1 |4 |1630.69 |5 |1648.57 |7 |- |आठवडा ५, २०२३ |303.49 |4 |1627.73 |5 |1646.8 |7 |- |आठवडा ६, २०२३ |292.82 |4 |1603.74 |5 |1625.13 |7 |- |आठवडा ७, २०२३ |298.62 |4 |1646.78 |5 |1672.17 |7 |- |आठवडा ८, २०२३ |colspan="2" {{N/A}} |1222.15 |5 |1246.77 |8 |- |आठवडा ९, २०२३ |290.3 |4 |1617.14 |4 |1638.73 |7 |- |आठवडा १०, २०२३ |284.31 |5 |1583.58 |5 |1602.8 |8 |- |आठवडा ११, २०२३ |rowspan="7" colspan="2" {{N/A}} |1568.32 |5 |1583.43 |8 |- |आठवडा १२, २०२३ |1586.79 |4 |1601.86 |7 |- |आठवडा १३, २०२३ |1511.79 |4 |1526.8 |7 |- |आठवडा १४, २०२३ |rowspan="3" colspan="2" {{N/A}} |1404.25 |9 |- |आठवडा २०, २०२३ |1379.8 |10 |- |आठवडा २१, २०२३ |1336.04 |10 |- |आठवडा २२, २०२३ |1432.9 |5 |1455.53 |9 |- |आठवडा २३, २०२३ |286.07 |5 |1450.61 |5 |1475.28 |9 |- |आठवडा २४, २०२३ |colspan="2" {{N/A}} |1391.97 |5 |1413.13 |9 |- |आठवडा २५, २०२३ |297.47 |5 |1508.04 |5 |1529.61 |8 |- |आठवडा २६, २०२३ |colspan="2" {{N/A}} |rowspan="7" colspan="2" {{N/A}} |1508.18 |10 |- |आठवडा २७, २०२३ |311.63 |5 |1586.14 |9 |- |आठवडा २८, २०२३ |305.63 |5 |1576.27 |9 |- |आठवडा २९, २०२३ |305.11 |4 |1604.36 |9 |- |आठवडा ३०, २०२३ |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |1538.86 |10 |- |आठवडा ३१, २०२३ |1590.24 |10 |- |आठवडा ३२, २०२३ |300.09 |4 |1560.37 |10 |- |आठवडा ३३, २०२३ |312.78 |4 |1645.59 |5 |1666.5 |8 |- |आठवडा ३४, २०२३ |359.56 |2 |1773.39 |3 |1793.95 |5 |- |आठवडा ३५, २०२३ |319.48 |3 |1637.29 |5 |1656.78 |8 |- |आठवडा ३६, २०२३ |342.24 |2 |1726.76 |4 |1749.07 |7 |- |आठवडा ३७, २०२३ |326.07 |5 |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |1643.41 |9 |- |आठवडा ३८, २०२३ |colspan="2" {{N/A}} |1493.7 |10 |- |आठवडा ३९, २०२३ |315.15 |5 |1606.96 |5 |1628.03 |8 |- |आठवडा ४०, २०२३ |371.71 |4 |1845.97 |3 |1868.71 |5 |- |आठवडा ४१, २०२३ |354.49 |5 |1746.04 |4 |1765.6 |7 |- |आठवडा ४२, २०२३ |rowspan="4" colspan="2" {{N/A}} |1728.18 |4 |1748.5 |7 |- |आठवडा ४३, २०२३ |1688.71 |5 |1709.19 |8 |- |आठवडा ४४, २०२३ |1688.53 |5 |1709 |8 |- |आठवडा ४५, २०२३ |1688.86 |5 |1709.35 |8 |- |आठवडा ४६, २०२३ |314.47 |5 |colspan="2" {{N/A}} |1602.99 |9 |- |आठवडा ४७, २०२३ |334.4 |5 |1761.59 |4 |1782.84 |6 |- |आठवडा ४८, २०२३ |340.02 |5 |1774.83 |3 |1797.74 |5 |- |आठवडा ४९, २०२३ |330.75 |3 |1733.14 |4 |1753.03 |6 |- |आठवडा ५०, २०२३ |345.59 |4 |1748.28 |4 |1773.41 |6 |- |आठवडा ५१, २०२३ |350.51 |4 |1787.22 |4 |1812.24 |6 |- |आठवडा ५२, २०२३ |334.81 |4 |1720.19 |5 |1743.27 |7 |- |आठवडा १, २०२४ |331.16 |4 |colspan="2" {{N/A}} |1752.61 |8 |- |आठवडा २, २०२४ |328.3 |4 |1692.61 |5 |1717.1 |8 |- |आठवडा ३, २०२४ |335.95 |4 |1701.59 |4 |1727.75 |7 |- |आठवडा ४, २०२४ |313.03 |4 |1595.58 |5 |1619.65 |7 |- |आठवडा ५, २०२४ |324.83 |4 |1639.19 |4 |1663.48 |7 |- |आठवडा ६, २०२४ |340.76 |4 |1699.56 |3 |1729.21 |5 |- |आठवडा ७, २०२४ |335.94 |4 |1669.05 |3 |1697.39 |5 |- |आठवडा ८, २०२४ |330.64 |4 |colspan="2" {{N/A}} |1616.1 |7 |- |आठवडा ९, २०२४ |328.81 |4 |1588.34 |5 |1609.17 |8 |- |आठवडा १०, २०२४ |340.62 |4 |1674.46 |3 |1700.32 |5 |- |आठवडा ११, २०२४ |362.68 |3 |1764.45 |3 |1793.48 |5 |- |आठवडा १२, २०२४ |'''391.66''' |1 |'''1917.04''' |3 |'''1944.9''' |5 |- |आठवडा १३, २०२४ |343.27 |4 |1720.83 |5 |1745.54 |7 |- |आठवडा १४, २०२४ |333.75 |4 |1678.56 |5 |1701.37 |7 |- |आठवडा १५, २०२४ |324.31 |4 |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |1661.26 |8 |- |आठवडा १६, २०२४ |300.91 |4 |1466.09 |9 |- |आठवडा १७, २०२४ |329.14 |4 |1473.76 |5 |1497.09 |8 |- |आठवडा १८, २०२४ |313.84 |4 |1475.98 |5 |1503.38 |8 |- |आठवडा १९, २०२४ |308.96 |4 |rowspan="3" colspan="2" {{N/A}} |1480.3 |8 |- |आठवडा २०, २०२४ |290.19 |4 |1355.01 |10 |- |आठवडा २१, २०२४ |303.99 |4 |1445.34 |9 |- |आठवडा २२, २०२४ |310.75 |3 |1571.52 |5 |1599.8 |7 |- |आठवडा २३, २०२४ |313.07 |3 |1467.74 |5 |1491.59 |7 |- |आठवडा २४, २०२४ |331.61 |3 |colspan="2" {{N/A}} |1518.06 |9 |- |आठवडा २५, २०२४ |318.92 |4 |1513.29 |5 |1534.75 |8 |- |आठवडा २६, २०२४ |319.09 |5 |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |1524.55 |10 |- |आठवडा २७, २०२४ |313.37 |3 |1514.53 |9 |- |आठवडा २८, २०२४ |318.09 |3 |1491.43 |5 |1518.17 |8 |- |आठवडा २९, २०२४ |325 |4 |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |1577.98 |9 |- |आठवडा ३०, २०२४ |335.81 |4 |1602.54 |9 |- |आठवडा ३१, २०२४ |343.55 |3 |1689.2 |5 |1711.82 |7 |- |आठवडा ३२, २०२४ |329.03 |4 |rowspan="4" colspan="2" {{N/A}} |1621.83 |9 |- |आठवडा ३३, २०२४ |310.4 |4 |1549.35 |9 |- |आठवडा ३४, २०२४ |296.72 |5 |1498.66 |9 |- |आठवडा ३५, २०२४ |307.97 |5 |1681.19 |8 |- |आठवडा ३६, २०२४ |356.7 |3 |1797.18 |4 |1838.66 |6 |- |आठवडा ३७, २०२४ |310 |5 |1611.89 |5 |1651.56 |8 |- |आठवडा ३८, २०२४ |318.17 |4 |rowspan="3" colspan="2" {{N/A}} |1715.5 |8 |- |आठवडा ३९, २०२४ |313.2 |5 |1661.08 |8 |- |आठवडा ४०, २०२४ |307.53 |5 |1604.69 |8 |- |आठवडा ४१, २०२४ |305.13 |5 |1589.28 |5 |1628.91 |8 |- |आठवडा ४२, २०२४ |colspan="2" {{N/A}} |1568.83 |5 |1595.94 |8 |- |आठवडा ४३, २०२४ |326.61 |4 |1675.11 |4 |1710.53 |6 |- |आठवडा ४४, २०२४ |302.04 |4 |1605.42 |5 |1640.45 |7 |- |आठवडा ४५, २०२४ |313.14 |4 |1632.44 |5 |1673.37 |7 |- |आठवडा ४६, २०२४ |307.54 |4 |colspan="2" {{N/A}} |1660.51 |6 |- |आठवडा ४७, २०२४ |329.8 |5 |1646.53 |4 |1679.54 |7 |- |आठवडा ४८, २०२४ |325.14 |5 |1615.88 |4 |1661.67 |7 |- |आठवडा ४९, २०२४ |339.07 |4 |1642.63 |5 |1686.13 |8 |- |आठवडा ५०, २०२४ |320.93 |4 |1587.81 |5 |1634.79 |7 |- |आठवडा ५१, २०२४ |326 |5 |1628.15 |5 |1672.89 |7 |- |आठवडा ५२, २०२४ |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |1572 |5 |1610.61 |7 |- |आठवडा ५३, २०२४ |colspan="2" {{N/A}} |1626.97 |8 |- |आठवडा १, २०२५ |317.92 |5 |1550.38 |5 |1600.06 |7 |- |आठवडा २, २०२५ |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |rowspan="4" colspan="2" {{N/A}} |1594.55 |9 |- |आठवडा ३, २०२५ |1577.74 |8 |- |आठवडा ४, २०२५ |307.77 |4 |1537.47 |9 |- |आठवडा ५, २०२५ |292.2 |5 |1496.48 |9 |- |आठवडा ६, २०२५ |328.06 |2 |1708.35 |4 |1757.59 |6 |- |आठवडा ७, २०२५ |318.97 |5 |1629.34 |5 |1665.16 |7 |- |आठवडा ८, २०२५ |293.83 |5 |rowspan="3" colspan="2" {{N/A}} |1579.06 |8 |- |आठवडा ९, २०२५ |305.16 |5 |1661.1 |9 |- |आठवडा १०, २०२५ |colspan="2" {{N/A}} |1578.58 |9 |- |आठवडा ११, २०२५ |334.98 |4 |1678.36 |5 |1717.9 |7 |- |आठवडा १२, २०२५ |rowspan="4" colspan="2" {{N/A}} |rowspan="8" colspan="2" {{N/A}} |1544.6 |9 |- |आठवडा १३, २०२५ |1557.77 |9 |- |आठवडा १४, २०२५ |1566.95 |9 |- |आठवडा १६, २०२५ |1414.68 |10 |- |आठवडा १९, २०२५ |259.48 |5 |rowspan="2" colspan="2" {{N/A}} |- |आठवडा २२, २०२५ |287.04 |5 |- |आठवडा २३, २०२५ |317.38 |5 |1535.46 |10 |- |आठवडा २४, २०२५ |296.19 |5 |1506.47 |10 |} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]] [[वर्ग:स्टार प्रवाह]] bvnwvhje898or975jk284ytultebkpf शाहिद कपूर 0 63809 2583327 2517317 2025-06-26T10:41:17Z Dharmadhyaksha 28394 2583327 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''शाहीद कपूर''' हा एक हिंदी चित्रपट अभिनेता असून त्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९८१ रोजी झाला. तो एक शिकलेला नर्तक आहे. तो [[पंकज कपूर]]चा मुलगा आहे. त्याने त्याची कारकीर्द एका म्युझिकने सुरुवात केली. कपूरने बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा सुभाष घाईच्या ताल (१९९९) चित्रपटात पार्श्वनर्तक म्हणून नृत्य केला होता. चार वर्षांनंतर त्याने त्याचे पहिले चित्रपट इष्क विष्क (२००३) साली काढली व त्याला त्या चित्रपटासाठी फिल्मफेर अवॉर्ड फॉर बेस्ट मेल म्हणून जिंकला होता. ==सुरुवातीचे जीवन== अभिनेता [[पंकज कपूर]] आणि अभिनेता-नर्तक नीलिमा अजीम यांच्याकडे शाहिद कपूरचा जन्म २५ फेब्रुवारी १९८५ रोजी [[नवी दिल्ली]] येथे झाला होता. जेव्हा शाहिद तीन वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला; त्याचे वडील मुंबईत शिफ्ट झाले (आणि त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठकशी लग्न केले) आणि कपूर आपल्या आई आणि आजी आजोबांसमवेत दिल्लीतच राहिले. त्याचे आजी-आजोबा स्पुटनिक या रशियन मासिकाचे पत्रकार होते आणि शाहिद हा आजोबांचा विशेष आवडता असे. शाहिद दहा वर्षांचा होता तेव्हा त्याची आई, जो नर्तक म्हणून काम करत होती, ती अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी मुंबईला गेली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/shahid-kapoor-32-is-a-simple-guy-who-doesnt-like-complications-in-life/articleshow/22288243.cms|title=I am tired of dating heroines: Shahid Kapoor - Times of India|website=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]|language=en|access-date=2021-05-15}}</ref> मुंबईत नीलिमाने अभिनेता राजेश खट्टरशी लग्न केले. २००१ मध्ये शाहिद आपली आई आणि खट्टर यांच्यात दुरावा होईपर्यंत राहिला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/entertainment/shahid-kapoor-mother-neelima-azeem-open-up-on-her-failed-marriages/articleshow/82060802.cms|title=शाहिद कपूरच्या आईने सांगितली दोन लग्न मोडल्यानंतरची मुलांची प्रतिक्रिया, खंत व्यक्त करत म्हणाल्या...|website=[[महाराष्ट्र टाइम्स]]|access-date=2021-05-15}}</ref> ==वैयक्तिक जीवन== २००४ मध्ये फिदाच्या चित्रीकरणादरम्यान, त्याने [[करीना कपूर]]ला डेट करण्यास सुरुवात केली आणि दोघांनीही या नात्याबद्दल जाहीरपणे सांगितले. जेव्हा [[मिड-डे]]ने सार्वजनिकपणे चुंबन घेणाऱ्या त्यांच्या चित्रांचा संच प्रकाशित केला तेव्हा ते एका प्रसिद्धी घोटाळ्यामध्ये फसले. चित्रे बनावट असल्याचा दावा दाम्पत्याने केला असला तरी वृत्तपत्राने कोणतीही चूक करण्यास नकार दिला. २००७ मध्ये [[जब वी मेट]]च्या चित्रीकरणादरम्यान हे जोडपे विभक्त झाले. त्यांच्या विभाजनानंतर, शाहिदने त्याचे वैयक्तिक आयुष्य मिडियाच्या नजरेपासून दूर ठेवण्याचे ठरविले. तथापि, [[विद्या बालन]] आणि [[प्रियांका चोप्रा]] यांच्यासह इतर अनेक अभिनेत्रींशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल चर्चा सुद्धा प्रसिद्ध होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/bollywood/were-karisma-kapoor-and-babita-main-reason-behind-kareena-kapoor-and-shahid-kapoors-breakup/|title=करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचे या कारणामुळे झाले होते ब्रेकअप?|date=2019-06-04|website=[[लोकमत]]|access-date=2021-05-15}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/mira-rajput-does-not-like-which-one-ex-girlfriend-of-shahid-kapoor-in-kareena-kapoor-and-priyanka-chopra-in-marathi/articleshow/82478084.cms|title=करीना की प्रियांका, शाहिदची कोणती एक्स मीरा राजपूतला पसंत नाही? उत्तर ऐकून म्हणाल 'बिवी नंबर वन'!|website=[[महाराष्ट्र टाइम्स]]|access-date=2021-05-15}}</ref> मार्च २०१५ मध्ये, शाहिदने त्याची १३ वर्षे लहान असलेली [[नवी दिल्ली]] येथील विद्यार्थी मीरा राजपूतशी त्याच्या लग्नाबद्दल जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/entertainment/bollywood-actor-shahid-kapoor-reveals-first-thoughts-on-seeing-mira-rajput/487796|title=मीरासोबतच्या नात्याविषयी शाहिदचा मोठा खुलासा...|date=2019-09-10|website=[[झी २४ तास]]|access-date=2021-05-15}}</ref> [[द टाइम्स ऑफ इंडिया]]च्या वृत्तानुसार, शाहिदने धर्मपत्नी राधा सोमी सत्संग बियास मार्गे राजपूत यांची भेट घेतली. या जोडप्याने ७ जुलै २०१५, रोजी गुडगाव येथे एका खासगी समारंभात लग्न केले आणि मीराने ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांची मुलगी मीशा आणि सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांचा मुलगा झैन यांना जन्म दिला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/entertainment/shahid-kapoor-daughter-misha-baked-cake-for-him-meera-rajput-shared-photo-on-instagram/articleshow/81667430.cms|title=शाहिद कपूरच्या लाडक्या लेकीने त्याच्यासाठी बनवला केक, मीरा म्हणाली...|website=[[महाराष्ट्र टाइम्स]]|access-date=2021-05-15}}</ref> == चित्रपट कारकीर्द == {| class="wikitable" !वर्ष !चित्रपट !भूमिका !श्रेणी |- |१९९७ |''[[दिल तो पागल है]]'' |बॅकग्राउंड डान्सर |अप्रत्याशित |- |२००३ |''इश्क विश्क'' |राजीव |[[फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार]] |- |२००४ |''फिदा'' |जय | |- |२००४ |''दिल मांगे मोर'' |निखिल माथुर | |- |२००५ |''दिवाने हुए पागल'' |करण शर्मा | |- |२००५ |''वाह! लाइफ हो तो ऐसी'' |आदित्य | |- |२००६ |''शिखर'' |जयवर्धन | |- |२००६ |''३६ चायना टाऊन'' |राज | |- |२००६ |''चुप चुपके'' |जीतु शर्मा | |- |२००६ |''[[विवाह (चित्रपट)|विवाह]]'' |प्रेम बाजपाई | |- |२००७ |''फुल अँड फाइनल'' |राजा | |- |२००७ |''[[जब वी मेट]]'' |आदित्य कश्यप |[[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारा]]<nowiki/>साठी नामांकित |- |२००८ |''[[किस्मत कनेक्शन (२००८ चित्रपट)|किस्मत कनेक्शन]]'' |राज मल्होत्रा | |- |२००९ |''कमिने'' |चार्ली/गुड्डु |[[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारा]]<nowiki/>साठी नामांकित |- |२००९ |''[[दिल बोले हडिप्पा!]]'' |रोहन सिंग | |- |२०१० |''चान्स पे डान्स'' |समीर | |- |२०१० |''पाठशाला'' |राहुल | |- |२०१० |''बदमाश कंपनी'' |करण | |- |२०१० |''[[मिलेंगे मिलेंगे (चित्रपट)|मिलेंगे मिलेंगे]]'' |अमित | |- |२०११ |''मौसम'' |हॅरी | |- |२०१२ |''तेरी मेरी कहानी'' |जावेद/गोविंद/क्रिश | |- |२०१३ |''[[बॉम्बे टॉकीज]]'' |स्वतः |"बॉम्बे टॉकीज " गाण्यामध्ये |- |२०१४ |''फटा पोस्टर निकला हिरो'' |विश्वासराव | |- |२०१४ |''आर...राजकुमार'' |रोमियो राजकुमार | |- |२०१४ |''हैदर'' |हैदर मीर |[[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार]] |- |२०१४ |''ॲक्शन जॅक्सन'' |स्वतः |"पंजाबी मस्त" गाण्यामध्ये |- |२०१५ |''शानदार'' |जगजिंदर/जोगिंदर | |- |२०१६ |''[[उडता पंजाब]]'' |टॉमी सिंग |[[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार]] |- |२०१७ |''[[रंगून (चित्रपट)|रंगून]]'' |[[नवाब मलिक]] | |- |२०१८ |''[[पद्मावत]]'' |राजा रतनसिंह | |- |२०१८ |''वेलकम टू न्यू यॉर्क'' |स्वतः |पाहुणा कलाकार |- |२०१८ |''बत्ती गुल मीटर चालू'' |सुशील पंत | |- |२०१९ |''कबीर सिंग'' |कबीर सिंग |[[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारासाठी]] नामांकित |} == पुरस्कार == === [[फिल्मफेअर पुरस्कार]] === {| class="wikitable" !वर्ष !चित्रपट !श्रेणी !संदर्भ |- |२००४ |''इश्क विश्क'' |[[फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार]] | |- |२०१५ |''हैदर'' |[[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार]] |<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/60th-britannia-filmfare-awards-2014-complete-list-of-winners/articleshow/46080277.cms|title=60th Britannia Filmfare Awards 2014: Complete list of winners - Times of India|website=द टाइम्स ऑफ इंडिया|language=en|access-date=2021-05-15}}</ref> |- |२०१७ |''[[उडता पंजाब]]'' |[[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार]] |<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/62nd-filmfare-awards-2017-winners-list/articleshow/56541241.cms|title=62nd Filmfare Awards 2017: Complete winners' list - Times of India|website=द टाइम्स ऑफ इंडिया|language=en|access-date=2021-05-15}}</ref> |} === [[आय.आय.एफ.ए. पुरस्कार]] === {| class="wikitable" !वर्ष !चित्रपट !श्रेणी !संदर्भ |- | rowspan="2" |२००४ | rowspan="2" |''इश्क विश्क'' |सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार | |- |सोनी फेस ऑफ द इयर | |- |२०१५ |''हैदर'' |सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार |<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnaindia.com/entertainment/report-2-states-haider-lead-iifa-2015-nominations-aamir-and-srk-pitted-for-best-actor-2077364|title='2 States', 'Haider' lead IIFA 2015 nominations, Aamir and SRK pitted for best actor|date=2015-04-14|website=DNA India|language=en|access-date=2021-05-15}}</ref> |- |२०१७ |''[[उडता पंजाब]]'' |सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार | |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * {{कॉमन्स वर्ग|Shahid Kapoor|शाहिद कपूर}} * {{IMDb name|1372788}} {{DEFAULTSORT:कपूर, शाहिद}} [[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इ.स. १९८१ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] mnaaxmtjtvd6nmpm08ku9v840jzrprp असंभव (मालिका) 0 64295 2583157 2579547 2025-06-25T20:04:59Z 2409:40C2:1299:AF15:8000:0:0:0 2583157 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम | कार्यक्रम = असंभव | चित्र = | लोगो_चित्र_शीर्षक = | उपशीर्षक = | प्रकार = | निर्माता = [[पल्लवी जोशी]] | निर्मिती संस्था = अथर्व कम्युनिकेशन | दिग्दर्शक = [[सतीश राजवाडे]] | क्रिएटीव्ह दिग्दर्शक = | सूत्रधार = | कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]] | पंच = | आवाज = | अभिवाचक = | थीम संगीत संगीतकार = | शीर्षकगीत = | अंतिम संगीत = | संगीतकार = | देश = [[भारत]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | वर्ष संख्या = | एपिसोड संख्या = ७७४ | कार्यकारी निर्माता = | सुपरवायझिंग निर्माता = | असोसिएट निर्माता = | सह निर्माता = | कथा संकलन = [[चिन्मय मांडलेकर]] | संकलन = | स्थळ = | कॅमेरा = | चालण्याचा वेळ = सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता आणि दुपारी १ वाजता (पुनःप्रक्षेपण) | वाहिनी = [[झी मराठी]] | चित्र प्रकार = | ध्वनी प्रकार = | पहिला भाग = | प्रथम प्रसारण = १२ फेब्रुवारी २००७ | शेवटचे प्रसारण = २९ ऑगस्ट २००९ | आधी = [[कुलवधू (मालिका)|कुलवधू]] | नंतर = [[कळत नकळत (मालिका)|कळत नकळत]] | सारखे = }} '''असंभव''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे. == कथानक == एक तरुण स्त्री तिच्या भूतकाळातील तिच्यावर झालेल्या चुका लक्षात ठेवते आणि स्वतःचा बदला घेण्यासाठी पुनर्जन्म घेते. तिचे ध्येय उलगडत असताना, भूतकाळातील अनेक रहस्ये उलगडली जातात. मधुसूदन शास्त्री यांचा दुसरा मुलगा आदिनाथ शास्त्री ([[उमेश कामत]]), अमेरिकेतून सब्बॅटिकलसाठी भारतात परततो आणि त्याची मावशी (सुलेखा तळवलकर) बहीण असलेल्या सुलेखा ([[नीलम शिर्के]]) हिच्याशी लग्न करण्याचा विचार करतो. ते इंटरनेटवर प्रेमात पडतात आणि तो परत येताच लग्न करण्याची योजना आखतात आणि तिच्यासोबत यूएसला परत जाण्याची त्यांची योजना आहे. आदिनाथ आणि सुलेखा यांची एंगेजमेंट झाली आणि लवकरच लग्न करण्याचा विचार केला. मात्र, नशिबाने अनपेक्षित वळण घेतले जेव्हा तो कामासाठी कोकणात जातो आणि चुकून शुभ्राला ([[मानसी साळवी]]) भेटल्यावर अपघात होतो. शुभ्रा तिच्या आईसोबत राहते आणि रमाकांत खोत यांच्याशी लग्न करणार आहे. ती आदिनाथला परत प्रकृतीत आणते आणि त्याच्या व्यस्ततेबद्दल त्याचे अभिनंदन करते. आदिनाथ आश्चर्यचकित झाला कारण त्याला शुभ्राला याबद्दल सांगितल्याचे आठवत नाही, ज्याला तिने उत्तर दिले की तिला एक दृष्टी आहे ज्यामध्ये तिने त्याला लग्न करताना पाहिले. आदिनाथला आश्चर्य वाटले. जसजसे काही दिवस जातात, शुभ्रा आणि आदिनाथ एकत्र वेळ घालवतात आणि कोणत्याही योजनेशिवाय लग्न करतात. ज्या दिवशी त्याचे सुलेखाशी लग्न करायचे होते त्या दिवशी ते वसईतील (मुंबईजवळील) "वाडा" (वडिलोपार्जित वाड्यात) परततात, जिथे त्यांचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीत आहेत. त्याने शुभ्राची पत्नी म्हणून ओळख करून दिली ज्यावर सर्वजण अत्याचारी प्रतिक्रिया देतात. सुलेखाचे मन दुखले आहे आणि आदिनाथ आणि शुभ्रा यांच्यावर धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला घरातील सदस्य त्याचा निर्णय नाकारतात पण नंतर शुभ्राला स्वीकारतात. आदिनाथचे आजोबा- दीनानाथ शास्त्री ([[आनंद अभ्यंकर]]) म्हणतात की, शुभ्रा हिची मेहुणी पार्वती वहिनी हिच्याशी विलक्षण साम्य आहे जी सुमारे सहा दशकांपूर्वी गूढपणे गायब झाली होती. तो शुभ्राचे स्वागत करतो आणि तिला पार्वतीचा पुनर्जन्म मानतो. त्या रात्री, सोपान नावाचा एक म्हातारा माणूस (जो ६०-७० वर्षांपूर्वी वाड्यात नोकर होता आणि आता वाड्याच्या बाहेरच्या घरात राहत होता) गूढपणे गायब होतो आणि नंतर सुलेखाला भेटतो. सुरुवातीला, सुलेखा जोपर्यंत तिला इंदुमती म्हणून संबोधत नाही तोपर्यंत ती त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि नंतर तिला समजावून सांगते की ती "त्याची इंदुमती" आहे जिचा तो लहान असतानाच रहस्यमयपणे मृत्यू झाला. (येथे असे सुचवले आहे की सुलेखा हा खरं तर इंदुमतीचा पुनर्जन्म आहे, विरोधी) सोपान तिला डफ वाजवणाऱ्या महिलेची कुरूप मूर्ती सादर करतो (नंतर काळ्या जादूमध्ये वापरल्या जाणाऱ्या फायर फोर्सची मूर्ती असल्याचे समोर आले) आणि म्हणतो. ती मूर्ती तिला तिच्या भूतकाळातील आठवणी परत मिळवून देण्यास मदत करेल आणि तिने तेव्हा वचन दिलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी तिला शक्ती देईल आणि वाड्याला परततो. दरम्यान, शास्त्रींच्या घरी शुभ्राला पुन्हा दृष्टान्त होईपर्यंत गोष्टी सांसारिक रीतीने चालू राहतात जिथे तिला एक काळी कार किशोरवयीन मुलाला धडकताना दिसते, जरी तिला तो मुलगा कोण आहे हे माहित नाही. तिला वारंवार दृष्टांत होतो पण आदिनाथ ते गांभीर्याने घेत नाही. नंतर शुभ्राला आऊटहाऊसला आग लागल्याचे दर्शन होते आणि त्याने आदिनाथला त्याबद्दल चेतावणी दिली. एका दिवसानंतर आउटहाऊसला खरोखरच आग लागली आणि सोपान पळून जाऊन सुलेखाच्या घरी आश्रय घेतो. सर्वजण सोपानला मृत मानतात. आदिनाथचा पुतण्या (चंदूचा मुलगा) प्रथमेश मूक आहे पण तो कुडकुडतो आणि शुभ्राला पार्वती म्हणून संबोधतो तरीही कोणीही त्याला तिच्याबद्दल काही सांगत नाही. त्याची शुभ्राशी मैत्री होते आणि दोघांचीही आपापसात चांगली समज होते. प्रथमेश एका विचित्र पद्धतीने वागतो आणि शुभ्राने पाहिलेल्या सर्व दृश्यांचे रेखाटन करतो, जरी त्याला कोणी काहीही सांगत नाही. नंतर, हे उघड झाले की प्रथमेश हा गोदाचा (इंदुमतीची धाकटी बहीण), एक भित्रा पण चांगली दासी आहे जी पार्वती अस्तित्वात असताना वाड्यात काम करायची. आदिनाथ हा खरे तर महादेव शास्त्री (पार्वतीचा पती, दीनानाथचा मोठा भाऊ) यांचा पुनर्जन्म असल्याचेही समोर आले आहे आणि म्हणूनच नशिबाने शुभ्राला आणले आणि आदिनाथ (मागील जीवनातील पार्वती आणि महादेव) गूढ परिस्थितीत एकत्र आले आणि त्यांनी अनोळखी व्यक्तींप्रमाणे लग्न केले. आदिनाथची बहीण प्रिया शास्त्री (शर्वरी पाटणकर) हिला सुलेखाबद्दल अस्पष्ट राग आहे, जेव्हापासून आदिनाथने तिची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली. जसजशी कथा पुढे सरकते तसतसे शुभ्राने पाहिलेले दृष्टान्त सत्यात उतरतात. शुभ्राने पाहिलेला मुलगा म्हणजे निखिल शास्त्री (सुलेखाचा पुतण्या आणि आदिनाथचा चुलत भाऊ) ज्याला काळ्या कारने धडक दिली. (सुलेखा निखिलला संमोहित करते आणि त्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरते) आणि अशाच प्रकारे तिची स्वतःची आई ([[मीना नाईक]]), क्षिप्रा (सुजाता जोशी), बाळकृष्ण शास्त्री (तिचा मेहुणा, निखिलचे वडील) यांचा मृत्यू होतो. शुभ्रा आणि आदिनाथ न्यूरोफिजियोलॉजिस्ट डॉ. सामंत ([[सुनील बर्वे]])चा सल्ला घेतात आणि त्यांच्या भूतकाळातील आठवणी परत मिळवतात आणि समांतरपणे सुलेखा तनिष्का (मंजुषा गोडसे-दातार) नावाच्या महिलेचा सल्ला घेतात आणि मनावर नियंत्रण आणि संमोहनाची कला अधिक सखोलपणे शिकतात. डॉ. सामंत हे श्रीरंग रानडे (महादेवांचे जिवलग मित्र) यांचा पुनर्जन्म असल्याचे दाखवले आहे. सुलेखा आणि शुभ्रा या दोघीही त्यांच्या मागील जन्मात डुबकी मारतात आणि कथा उलगडते की पार्वती आणि महादेव हे एकेकाळी आनंदी जोडपे होते परंतु त्यांना मूलबाळ नव्हते आणि पार्वती भगवान श्री कृष्णावर कट्टर विश्वास ठेवणारी होती आणि तिच्या मुलांची नावे कृष्णाच्या नावावर ठेवण्याची योजना आखत होती (जे दुर्दैवाने कधीच घडत नाही). त्यामुळे दीनानाथ शास्त्री तिची इच्छा स्वतःच्या मुलांसह पूर्ण करतात. (म्हणूनच नावे मधुसूदन शास्त्री (आदिनाथचे वडील), बाळकृष्ण शास्त्री) दरम्यान, वसईच्या गावात गोदा आणि इंदुमती या दोन बहिणी येतात. महादेवचा मेहुणा भालचंद्र याचे इंदुमतीशी अतिरिक्त वैवाहिक संबंध होते जे समजल्यावर शास्त्री घराण्याचे कुलपिता (महादेवचे वडील) चिडले आणि तो इंदुमतीला संपूर्ण गावासमोर अपमानित करून तिच्या चेहऱ्यावर रंग लावून तिला बदनाम करतो. गाढवावर स्वार व्हा. त्याच बरोबर श्रीरंग रानडे नावाची एक व्यक्ती वाड्यात येते आणि पार्वती आणि त्याच्यात (श्रीरंग) काहीतरी चालले आहे असा गैरसमज महादेवला होतो (भालचंद्राचे आभार) आणि पार्वतीला वाड्यातून बाहेर काढले. इंदुमती (सध्याची सुलेखा) मग ती शास्त्री कुटुंबाचा नाश करेल आणि काळ्या जादूचा वापर करेल अशी शपथ घेते आणि तरुण दीनानाथ शास्त्री (ज्यांना पार्वतीने शेवटच्या क्षणी वाचवले) वगळता शास्त्री कुटुंबातील सर्वांना ठार मारते आणि या प्रक्रियेत ती, इंदुमती आणि गोदा वाड्याजवळ भुयारी मार्गात भूस्खलनात जिवंत गाडले गेले. मागील जन्मात सूडाची कथा अपूर्ण राहिल्याने इंदुमती, पार्वती, गोदा, महादेव आणि इतर पात्रे पुनर्जन्म घेतात आणि अपूर्ण नवस पूर्ण करतात. == कलाकार == * [[उमेश कामत]] - आदिनाथ / महादेव * [[मानसी साळवी]] / [[ऊर्मिला कोठारे]] - शुभ्रा / पार्वती * [[नीलम शिर्के]] - सुलेखा / इंदू * [[प्रदीप वेलणकर]] - मधुसूदन * [[इला भाटे]] - वसुधा * [[आनंद अभ्यंकर]] - दीनानाथ * [[अमिता खोपकर]] - कुसुम * [[शैलेश दातार]] - बाळकृष्ण * [[सुलेखा तळवलकर]] / [[मधुराणी प्रभुलकर]] - पूनम * [[अश्विनी एकबोटे]] - राधा * [[विकास पाटील]] / [[आस्ताद काळे]] - निखिल * [[किशोर कदम]] - यशवंत * [[सतीश राजवाडे]] - विक्रांत * [[चिन्मय मांडलेकर]] - अभिमान * [[सुहास भालेकर]] / संदीप फाटक - सोपान * [[अजय पूरकर]] - वझलवार * [[सुनील बर्वे]] - विराज / श्रीरंग * [[अशोक शिंदे]] - भालचंद्र * [[सीमा देशमुख]] - भागीरथी * [[नेहा जोशी]] - अमृता * [[उज्ज्वला जोग]] - माई * शर्वरी पाटणकर - प्रिया * अनिल गवस - विष्णू * सागर तळाशीकर - चंद्रकांत * सुजाता जोशी - क्षिप्रा * प्रफुल्ल सामंत - रघुनाथ * अभिजीत केळकर - सदाशिव * वृषाली कुलकर्णी - वासंती * महेश कोळी - दामोदर * विद्या पटवर्धन - यमी * गीतांजली कुलकर्णी - गोदा * मंजुषा गोडसे - तनिष्का * आशुतोष कुलकर्णी - स्वप्नील * प्रसन्न केतकर - रमाकांत * अनिरुद्ध देवधर - प्रथमेश * हृदयनाथ राणे - परमेश्वर * आशा साठे - कुबडी * किशोर साळवी - दिनू * [[मीना नाईक]] == बाह्य दुवे == {{झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका}} [[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] 99e8blh49uxty04clqunz6ct366s30v 2583236 2583157 2025-06-26T05:27:23Z Khirid Harshad 138639 [[Special:Contributions/2409:40C2:1299:AF15:8000:0:0:0|2409:40C2:1299:AF15:8000:0:0:0]] ([[User talk:2409:40C2:1299:AF15:8000:0:0:0|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 2561962 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम | कार्यक्रम = असंभव | चित्र = | लोगो_चित्र_शीर्षक = | उपशीर्षक = | प्रकार = | निर्माता = [[पल्लवी जोशी]] | निर्मिती संस्था = अथर्व कम्युनिकेशन | दिग्दर्शक = [[सतीश राजवाडे]] | क्रिएटीव्ह दिग्दर्शक = | सूत्रधार = | कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]] | पंच = | आवाज = | अभिवाचक = | थीम संगीत संगीतकार = | शीर्षकगीत = | अंतिम संगीत = | संगीतकार = | देश = [[भारत]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | वर्ष संख्या = | एपिसोड संख्या = ७७४ | कार्यकारी निर्माता = | सुपरवायझिंग निर्माता = | असोसिएट निर्माता = | सह निर्माता = | कथा संकलन = [[चिन्मय मांडलेकर]] | संकलन = | स्थळ = | कॅमेरा = | चालण्याचा वेळ = सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता आणि दुपारी १ वाजता (पुनःप्रक्षेपण) | वाहिनी = [[झी मराठी]] | चित्र प्रकार = | ध्वनी प्रकार = | पहिला भाग = | प्रथम प्रसारण = १२ फेब्रुवारी २००७ | शेवटचे प्रसारण = २९ ऑगस्ट २००९ | आधी = [[कुलवधू (मालिका)|कुलवधू]] | नंतर = [[कळत नकळत (मालिका)|कळत नकळत]] | सारखे = }} '''असंभव''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे. == कथानक == एक तरुण स्त्री तिच्या भूतकाळातील तिच्यावर झालेल्या चुका लक्षात ठेवते आणि स्वतःचा बदला घेण्यासाठी पुनर्जन्म घेते. तिचे ध्येय उलगडत असताना, भूतकाळातील अनेक रहस्ये उलगडली जातात. मधुसूदन शास्त्री यांचा दुसरा मुलगा आदिनाथ शास्त्री ([[उमेश कामत]]), अमेरिकेतून सब्बॅटिकलसाठी भारतात परततो आणि त्याची मावशी (सुलेखा तळवलकर) बहीण असलेल्या सुलेखा ([[नीलम शिर्के]]) हिच्याशी लग्न करण्याचा विचार करतो. ते इंटरनेटवर प्रेमात पडतात आणि तो परत येताच लग्न करण्याची योजना आखतात आणि तिच्यासोबत यूएसला परत जाण्याची त्यांची योजना आहे. आदिनाथ आणि सुलेखा यांची एंगेजमेंट झाली आणि लवकरच लग्न करण्याचा विचार केला. मात्र, नशिबाने अनपेक्षित वळण घेतले जेव्हा तो कामासाठी कोकणात जातो आणि चुकून शुभ्राला ([[मानसी साळवी]]) भेटल्यावर अपघात होतो. शुभ्रा तिच्या आईसोबत राहते आणि रमाकांत खोत यांच्याशी लग्न करणार आहे. ती आदिनाथला परत प्रकृतीत आणते आणि त्याच्या व्यस्ततेबद्दल त्याचे अभिनंदन करते. आदिनाथ आश्चर्यचकित झाला कारण त्याला शुभ्राला याबद्दल सांगितल्याचे आठवत नाही, ज्याला तिने उत्तर दिले की तिला एक दृष्टी आहे ज्यामध्ये तिने त्याला लग्न करताना पाहिले. आदिनाथला आश्चर्य वाटले. जसजसे काही दिवस जातात, शुभ्रा आणि आदिनाथ एकत्र वेळ घालवतात आणि कोणत्याही योजनेशिवाय लग्न करतात. ज्या दिवशी त्याचे सुलेखाशी लग्न करायचे होते त्या दिवशी ते वसईतील (मुंबईजवळील) "वाडा" (वडिलोपार्जित वाड्यात) परततात, जिथे त्यांचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीत आहेत. त्याने शुभ्राची पत्नी म्हणून ओळख करून दिली ज्यावर सर्वजण अत्याचारी प्रतिक्रिया देतात. सुलेखाचे मन दुखले आहे आणि आदिनाथ आणि शुभ्रा यांच्यावर धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला घरातील सदस्य त्याचा निर्णय नाकारतात पण नंतर शुभ्राला स्वीकारतात. आदिनाथचे आजोबा- दीनानाथ शास्त्री ([[आनंद अभ्यंकर]]) म्हणतात की, शुभ्रा हिची मेहुणी पार्वती वहिनी हिच्याशी विलक्षण साम्य आहे जी सुमारे सहा दशकांपूर्वी गूढपणे गायब झाली होती. तो शुभ्राचे स्वागत करतो आणि तिला पार्वतीचा पुनर्जन्म मानतो. त्या रात्री, सोपान नावाचा एक म्हातारा माणूस (जो ६०-७० वर्षांपूर्वी वाड्यात नोकर होता आणि आता वाड्याच्या बाहेरच्या घरात राहत होता) गूढपणे गायब होतो आणि नंतर सुलेखाला भेटतो. सुरुवातीला, सुलेखा जोपर्यंत तिला इंदुमती म्हणून संबोधत नाही तोपर्यंत ती त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि नंतर तिला समजावून सांगते की ती "त्याची इंदुमती" आहे जिचा तो लहान असतानाच रहस्यमयपणे मृत्यू झाला. (येथे असे सुचवले आहे की सुलेखा हा खरं तर इंदुमतीचा पुनर्जन्म आहे, विरोधी) सोपान तिला डफ वाजवणाऱ्या महिलेची कुरूप मूर्ती सादर करतो (नंतर काळ्या जादूमध्ये वापरल्या जाणाऱ्या फायर फोर्सची मूर्ती असल्याचे समोर आले) आणि म्हणतो. ती मूर्ती तिला तिच्या भूतकाळातील आठवणी परत मिळवून देण्यास मदत करेल आणि तिने तेव्हा वचन दिलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी तिला शक्ती देईल आणि वाड्याला परततो. दरम्यान, शास्त्रींच्या घरी शुभ्राला पुन्हा दृष्टान्त होईपर्यंत गोष्टी सांसारिक रीतीने चालू राहतात जिथे तिला एक काळी कार किशोरवयीन मुलाला धडकताना दिसते, जरी तिला तो मुलगा कोण आहे हे माहित नाही. तिला वारंवार दृष्टांत होतो पण आदिनाथ ते गांभीर्याने घेत नाही. नंतर शुभ्राला आऊटहाऊसला आग लागल्याचे दर्शन होते आणि त्याने आदिनाथला त्याबद्दल चेतावणी दिली. एका दिवसानंतर आउटहाऊसला खरोखरच आग लागली आणि सोपान पळून जाऊन सुलेखाच्या घरी आश्रय घेतो. सर्वजण सोपानला मृत मानतात. आदिनाथचा पुतण्या (चंदूचा मुलगा) प्रथमेश मूक आहे पण तो कुडकुडतो आणि शुभ्राला पार्वती म्हणून संबोधतो तरीही कोणीही त्याला तिच्याबद्दल काही सांगत नाही. त्याची शुभ्राशी मैत्री होते आणि दोघांचीही आपापसात चांगली समज होते. प्रथमेश एका विचित्र पद्धतीने वागतो आणि शुभ्राने पाहिलेल्या सर्व दृश्यांचे रेखाटन करतो, जरी त्याला कोणी काहीही सांगत नाही. नंतर, हे उघड झाले की प्रथमेश हा गोदाचा (इंदुमतीची धाकटी बहीण), एक भित्रा पण चांगली दासी आहे जी पार्वती अस्तित्वात असताना वाड्यात काम करायची. आदिनाथ हा खरे तर महादेव शास्त्री (पार्वतीचा पती, दीनानाथचा मोठा भाऊ) यांचा पुनर्जन्म असल्याचेही समोर आले आहे आणि म्हणूनच नशिबाने शुभ्राला आणले आणि आदिनाथ (मागील जीवनातील पार्वती आणि महादेव) गूढ परिस्थितीत एकत्र आले आणि त्यांनी अनोळखी व्यक्तींप्रमाणे लग्न केले. आदिनाथची बहीण प्रिया शास्त्री (शर्वरी पाटणकर) हिला सुलेखाबद्दल अस्पष्ट राग आहे, जेव्हापासून आदिनाथने तिची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली. जसजशी कथा पुढे सरकते तसतसे शुभ्राने पाहिलेले दृष्टान्त सत्यात उतरतात. शुभ्राने पाहिलेला मुलगा म्हणजे निखिल शास्त्री (सुलेखाचा पुतण्या आणि आदिनाथचा चुलत भाऊ) ज्याला काळ्या कारने धडक दिली. (सुलेखा निखिलला संमोहित करते आणि त्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरते) आणि अशाच प्रकारे तिची स्वतःची आई ([[मीना नाईक]]), क्षिप्रा (सुजाता जोशी), बाळकृष्ण शास्त्री (तिचा मेहुणा, निखिलचे वडील) यांचा मृत्यू होतो. शुभ्रा आणि आदिनाथ न्यूरोफिजियोलॉजिस्ट डॉ. सामंत ([[सुनील बर्वे]])चा सल्ला घेतात आणि त्यांच्या भूतकाळातील आठवणी परत मिळवतात आणि समांतरपणे सुलेखा तनिष्का (मंजुषा गोडसे-दातार) नावाच्या महिलेचा सल्ला घेतात आणि मनावर नियंत्रण आणि संमोहनाची कला अधिक सखोलपणे शिकतात. डॉ. सामंत हे श्रीरंग रानडे (महादेवांचे जिवलग मित्र) यांचा पुनर्जन्म असल्याचे दाखवले आहे. सुलेखा आणि शुभ्रा या दोघीही त्यांच्या मागील जन्मात डुबकी मारतात आणि कथा उलगडते की पार्वती आणि महादेव हे एकेकाळी आनंदी जोडपे होते परंतु त्यांना मूलबाळ नव्हते आणि पार्वती भगवान श्री कृष्णावर कट्टर विश्वास ठेवणारी होती आणि तिच्या मुलांची नावे कृष्णाच्या नावावर ठेवण्याची योजना आखत होती (जे दुर्दैवाने कधीच घडत नाही). त्यामुळे दीनानाथ शास्त्री तिची इच्छा स्वतःच्या मुलांसह पूर्ण करतात. (म्हणूनच नावे मधुसूदन शास्त्री (आदिनाथचे वडील), बाळकृष्ण शास्त्री) दरम्यान, वसईच्या गावात गोदा आणि इंदुमती या दोन बहिणी येतात. महादेवचा मेहुणा भालचंद्र याचे इंदुमतीशी अतिरिक्त वैवाहिक संबंध होते जे समजल्यावर शास्त्री घराण्याचे कुलपिता (महादेवचे वडील) चिडले आणि तो इंदुमतीला संपूर्ण गावासमोर अपमानित करून तिच्या चेहऱ्यावर रंग लावून तिला बदनाम करतो. गाढवावर स्वार व्हा. त्याच बरोबर श्रीरंग रानडे नावाची एक व्यक्ती वाड्यात येते आणि पार्वती आणि त्याच्यात (श्रीरंग) काहीतरी चालले आहे असा गैरसमज महादेवला होतो (भालचंद्राचे आभार) आणि पार्वतीला वाड्यातून बाहेर काढले. इंदुमती (सध्याची सुलेखा) मग ती शास्त्री कुटुंबाचा नाश करेल आणि काळ्या जादूचा वापर करेल अशी शपथ घेते आणि तरुण दीनानाथ शास्त्री (ज्यांना पार्वतीने शेवटच्या क्षणी वाचवले) वगळता शास्त्री कुटुंबातील सर्वांना ठार मारते आणि या प्रक्रियेत ती, इंदुमती आणि गोदा वाड्याजवळ भुयारी मार्गात भूस्खलनात जिवंत गाडले गेले. मागील जन्मात सूडाची कथा अपूर्ण राहिल्याने इंदुमती, पार्वती, गोदा, महादेव आणि इतर पात्रे पुनर्जन्म घेतात आणि अपूर्ण नवस पूर्ण करतात. == कलाकार == * [[उमेश कामत]] - आदिनाथ / महादेव * [[मानसी साळवी]] / [[ऊर्मिला कोठारे]] - शुभ्रा / पार्वती * [[नीलम शिर्के]] - सुलेखा / इंदू * [[प्रदीप वेलणकर]] - मधुसूदन * [[इला भाटे]] - वसुधा * [[आनंद अभ्यंकर]] - दीनानाथ * [[अमिता खोपकर]] - कुसुम * [[शैलेश दातार]] - बाळकृष्ण * [[सुलेखा तळवलकर]] / [[मधुराणी प्रभुलकर]] - पूनम * [[अश्विनी एकबोटे]] - राधा * [[विकास पाटील]] / [[आस्ताद काळे]] - निखिल * [[किशोर कदम]] - यशवंत * [[सतीश राजवाडे]] - विक्रांत * [[चिन्मय मांडलेकर]] - अभिमान * [[सुहास भालेकर]] / संदीप फाटक - सोपान * [[अजय पूरकर]] - वझलवार * [[सुनील बर्वे]] - विराज / श्रीरंग * [[अशोक शिंदे]] - भालचंद्र * [[सीमा देशमुख]] - भागीरथी * [[नेहा जोशी]] - अमृता * [[उज्ज्वला जोग]] - माई * शर्वरी पाटणकर - प्रिया * अनिल गवस - विष्णू * सागर तळाशीकर - चंद्रकांत * सुजाता जोशी - क्षिप्रा * प्रफुल्ल सामंत - रघुनाथ * अभिजीत केळकर - सदाशिव * वृषाली कुलकर्णी - वासंती * महेश कोळी - दामोदर * विद्या पटवर्धन - यमी * गीतांजली कुलकर्णी - गोदा * मंजुषा गोडसे - तनिष्का * आशुतोष कुलकर्णी - स्वप्नील * प्रसन्न केतकर - रमाकांत * अनिरुद्ध देवधर - प्रथमेश * हृदयनाथ राणे - परमेश्वर * आशा साठे - कुबडी * ईशान तांबे - दिनू * [[मीना नाईक]] == बाह्य दुवे == {{झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका}} [[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] 3vsgmmao2lzj4moi61lj6xxkya9dp6t पाथरी विधानसभा मतदारसंघ 0 68509 2583121 2530665 2025-06-25T17:03:03Z 2409:40C2:704E:6815:F40E:923B:13AC:CEAC 98 पाथरी विधानसभा निवडून आलेले उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर आहेत 2583121 wikitext text/x-wiki '''पाथरी विधानसभा मतदारसंघ - ९८''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार पाथरी मतदारसंघात [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] १. पाथरी, २. मानवत आणि ३. सोनपेठ ही तालुके आणि ४. परभणी तालुक्यातील पेडगांव, सिंगणापूर आणि दैठाणा ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. पाथरी हा विधानसभा मतदारसंघ [[परभणी लोकसभा मतदारसंघ|परभणी लोकसभा मतदारसंघात]] मोडतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना|लेखक=|विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|विदा दिनांक=2009-02-19|दुवा=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|कृती=|प्रकाशक=मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य|दिनांक=|अ‍ॅक्सेसदिनांक=१२ October २००९|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref> [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे [[राजेश उत्तमराव विटेकर|सुरेश अंबादासराव वरपुडकर]] हे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref> == आमदार == {| class="wikitable" !वर्ष !आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/statistical-report/statistical-reports/|title=STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)|url-status=live}}</ref> ! colspan="2" |पक्ष |- |[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]] | [[सुरेश अंबादासराव वरपुडकर]] | style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" | |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] |- |[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]] | मोहन माधवराव फड | style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" | |[[अपक्ष]] |- |[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]] | [[मीरा कल्याणराव रेंगे]] | style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" | |[[शिवसेना]] |} == निवडणूक निकाल == {|class="wikitable collapsible collapsed" ! colspan=3 width=600{{!}} [[महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९]] |- !colspan=3|पाथरी |- |- !उमेदवार !पक्ष !मत |- |[[मीरा कल्याणराव रेंगे]] |[[शिवसेना]] |८९,०५६ |- |[[अब्दुल्ला खाल दुराणी ए. लतीफखान दुराणी]] |[[राष्ट्रवादी]] |७८,०३१ |- | [[विश्वनाथ मनोहर थोरे]] |[[राष्ट्रीय समाज पक्ष|रासप]] |६,४७५ |- | सैफोद्दीन सरफराजोद्दीन फरोकी |[[बहुजन समाज पक्ष|बसपा]] |३,८२७ |- | शेख बुधान शेख गुलाब अतर |[[अपक्ष]] |३,५२५ |- | बंडू तथा धम्मपाल रामभाऊ सोनटक्के |[[भारीप बहुजन महासंघ|भाबम]] |३,०९९ |- | सुरेश रामराव जाधव |[[अपक्ष]] |१,४१० |- | शकुंतला तथा राजमती शिवाजी रोडगे |[[अपक्ष]] |१,१५० |- | आत्माराम नऱ्होजी रानहेर |[[अपक्ष]] |१,०८४ |- | गोविंद रामराव देशमुख |[[अपक्ष]] |८९१ |- | नारायण तुकाराम चव्हाण |[[अपक्ष]] |८५९ |- | नागराव बंसी घुंबरे पाटील |[[अपक्ष]] |६९५ |- | तुकाराम धोंडीबा रुमाले |[[प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी|प्ररिप]] |६१६ |- | दिलीप मरीबा ढवळे |[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया|रिपाई (लो)]] |५५७ |- | शेशीकलाबाई योगाजी सावंत |[[आंबेडकर नॅशनल काँग्रेस|आंनॅकॉं]] |४३३ |- | प्रल्हाद अण्णासाहेब आहेरकर |[[अपक्ष]] |४०७ |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{महाराष्ट्र विधानसभा}} == बाह्य दुवे == *{{भारतीय निवडणूक आयोग विधानसभा||S13/partycomp183.htm}} {{विस्तार}} [[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]] [[वर्ग:परभणी जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]] [[वर्ग:परभणी लोकसभा मतदारसंघ]] 5b3w4p1og8mtgljgvajatjnqoq09arp पुकार, हिंदी चित्रपट 0 70049 2583124 2582980 2025-06-25T17:14:36Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[पुकार]] to [[पुकार (निःसंदिग्धीकरण)]] 2583124 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[पुकार (निःसंदिग्धीकरण)]] bqt4z1gr1pv4yiuiqnfsr5wcb8jmncn आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल 0 81494 2583070 1324476 2025-06-25T12:57:53Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] to [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 2583070 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 27v8t4btndx814ey0vxkcs6gcd6xw2w आय.सी.सी. 0 88340 2583075 1324477 2025-06-25T12:58:33Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] to [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 2583075 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 27v8t4btndx814ey0vxkcs6gcd6xw2w आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना 0 91951 2583074 1324478 2025-06-25T12:58:23Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] to [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 2583074 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 27v8t4btndx814ey0vxkcs6gcd6xw2w विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे 4 96451 2583209 2580063 2025-06-26T04:44:14Z संतोष गोरे 135680 /* टिप्पणी */ Reply 2583209 wikitext text/x-wiki {{जुन्या चर्चा चौकट|search=yes| <center>[[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा १|१]] [[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा २|२]] [[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा ३|३]]</center>}} {{सुचालन चावडी}} {{विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/उपयोग धोरण}} **[[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा १]] <!--{{सुचालन चावडी}} {{विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/उपयोग धोरण}} आणि {{संदर्भयादी}} हे या पानावरील कायमस्वरूपी साचे आहेत. जूना मजकूर विदागार पानांवर हलवताना (archive) {{सुचालन चावडी}} साचा या पानावरून वगळला जाणार नाही तसेच तो सर्व विदागारपानात सुद्धा असेल याची दक्षता घ्या--> *महत्वपूर्ण प्रस्ताव रेटण्यासाठी एक आठवड्यासाठी हे पान प्रशासकांनी सुरक्षीत केले आहे. __TOC__ == नवीन नामविश्व: मसुदा == नमस्कार, मराठी विकिपीडिया १,००,००० लेखांच्या टप्प्याच्या अगदी जवळ आलेला आहे, परंतु त्यावरील मजकूराचा दर्जा पाहिजे तितका चांगला नाही. काही ठिकाणी तर अगदीच निकृष्ट (किंबहुना टाकाऊ) आहे. आत्तापर्यंत आपण सर्वसमावेशक धोरण ठेवलेले आहे, ज्यायोगे सगळ्यांचे योगदान थेट लेखांमध्येच होते. यामागचा हेतू विकिपीडियात भर पडत राहून त्याबरोबरच दर्जाही सुधारत रहावा असा आहे. यात आता बदल सुचवित आहे, ज्यायोगे मजकूर आणि दर्जा यांच्यात थोडा समतोल येईल. प्रस्ताव -- मराठी विकिपीडियावर मसुदा हे नवीन नामविश्व तयार करावे. हेतू -- मराठी विकिपीडियावरील लेखसंख्या, मजकूर आणि त्यांचा दर्जा यात समतोल साधणे. तपशील -- मसुदा नामविश्व हे इंग्लिश (व अनेक इतर) विकिपीडियांवरील Draft या नामविश्वाप्रमाणे असेल. परंतु तेथील प्रमाणे प्रत्येक नवीन लेख मसुदा नामविश्वात आपोआप न जाता संपादकांच्या परीक्षणानंतर विशिष्ट लेख या नामविश्वात घातले जातील. यायोगे नवीन योगदानाला आळा बसणार नाही, संपादकांचा उत्साहही खच्ची होणार नाही. त्याचबरोबर अद्वातद्वा लिखाण, ज्यात बेछूट मशीन ट्रान्सलेशन शामिल आहे, याला आवर बसेल. असे स्थानांतरण ऑटोकन्फर्म्ड सदस्यांनाच करता येईल. हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसले तर'''च''' हा अधिकार प्रचालकांपुरता मर्यादित असेल. यावर तुमचे मत हवे आहे. खाली ते नोंदवावे. सही नसलेली किंवा फक्त आयपी अंकपत्त्यांची मते ग्राह्य धरली जाणार नाहीत. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मत पाहून मीडियाविकी/स्ट्युअर्डकडे अधिकृत विनंती केली जाईल. धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:१०, २८ मे २०२५ (IST) === मते === ==== मंजूर ==== * {{मंजूर}} : प्रस्तावक -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:१०, २८ मे २०२५ (IST) * {{हो}} [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १९:२३, २८ मे २०२५ (IST) * {{मंजूर}} : -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:१०, २९ मे २०२५ (IST) * {{मंजूर}} --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०८:३९, ३० मे २०२५ (IST) * {{मंजूर}}: [[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]] ([[सदस्य चर्चा:Vikrantkorde|चर्चा]]) १४:०३, २ जून २०२५ (IST) * {{मंजूर}}: [[सदस्य:Nitin.kunjir|नितीन कुंजीर]] ([[सदस्य चर्चा:Nitin.kunjir|चर्चा]]) ११:११, ५ जून २०२५ (IST) * {{मंजूर}}. धन्यवाद. [[सदस्य:MilindKolatkar|MilindKolatkar]] ([[सदस्य चर्चा:MilindKolatkar|चर्चा]]) ०८:५५, ८ जून २०२५ (IST) ==== नामंजूर ==== {{नामंजूर}} -- उदाहरणादाखल ==== तटस्थ ==== {{तटस्थ}} -- उदाहरणादाखल === टिप्पणी === '''७-० असे मतदान झालेल्या या प्रस्तावासाठी मेटा वर विनंती केलेली आहे -- https://phabricator.wikimedia.org/T396551 धन्यवाद. ''' ------ @[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]], @[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]], @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], @[[सदस्य:नरेश सावे|नरेश सावे]], @[[सदस्य:Aditya tamhankar|Aditya tamhankar]], [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:१०, २८ मे २०२५ (IST) :शंका - :* स्वयंशाबीत (ऑटो कन्फर्म) सदस्य असण्याचे निकष फार मोठे नाहीत. तसेच स्वयंशाबीत सदस्य थेट लेख निर्मिती करू शकत असतील तर, अवघड आहे. त्यांचेच लिखाण अद्वत्तद्वत असतात. :* स्वयंशाबीत सदस्यांना मसुदा (ड्राफ्ट) मुख्य नामविश्वात स्थानांतरित करणे सहज सुलभ राहील. ज्यामुळे लेख कोणीही सहज स्थानांतरित करेल. - :[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:५३, २८ मे २०२५ (IST) ::तुमची शंका रास्त आहे. प्रस्तावित नियम पूर्णपणे गचाळ लेखन बंद करणार नाही पण थोडा तरी आळा बसेल. हे पहिले पाउल आहे. ::याचा परिणाम/प्रतिसाद पाहून नियम पुढे अधिक घट्ट करावे कि नाही हे ठरवता येईल. ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०९:२८, २८ मे २०२५ (IST) ::नमस्कार, एक बाळबोध शंका - ::ऑटोकन्फर्म्ड सदस्य कोणाला म्हणतात? आणि त्यांचे निकष काय आहेत ते कळू शकेल का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ११:५५, २९ मे २०२५ (IST) :::ऑटोकन्फर्म्ड म्हणजे येथे सदस्यत्व घेतलेले आणि त्यानंतर काही काळ आणि/किंवा संपादने केलेले सदस्य. [[Meta:Autoconfirmed users - Meta मेटाविकीवरील व्याख्या येथे आहे.]] त्यानुसार तुम्ही आणि नेहमी संपादने करणारे सगळे सदस्य ऑटोकन्फर्म्ड आहेत :-) :::मी वर टॅग करताना निवडक सक्रिय सदस्यांचे नाव घेतले. त्यात तुमचे राहून गेले. क्षमस्व! :::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:३०, २९ मे २०२५ (IST) ::::उत्तराबद्दल धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १३:५१, २९ मे २०२५ (IST) : प्रस्तावाबद्दल धन्यवाद. माझे काही प्रश्न आहेत ते खाली प्रमाणे नोंदवतो: *याचा अर्थ असा आहे का की सर्व नवीन लेख प्रथम मसुद्यावर तयार केले जातील आणि नंतर मुख्य नेमस्पेसमध्ये हस्तांतरित केले जातील? *मुख्य नेमस्पेसमध्ये लेख हलवण्याचे निकष काय असतील? *त्यांचे पुनरावलोकन कोण करेल, प्रशासक? *पुनरावलोकन प्रक्रिया असेल का? प्रथम एक स्पष्ट धोरण बनवूया आणि नंतर नवीन सामील होणाऱ्यांना विचारात घेऊन नवीन नेमस्पेस तयार करण्यास सुरुवात करूया आणि हे विकिपीडियाच्या मुख्य मूल्यांच्या हिताचे कसे बसेल यावर चर्चा करूया. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ११:५४, २९ मे २०२५ (IST) :@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], :नमस्कार, :१. नाही. नवीन लेख किंवा पाने तयार करण्याच्या आत्ताच्या ''वर्कफ्लो'' मध्ये फारसा फरक नाही. लेख/पाने आत्ताप्रमाणेच मुख्य (किंवा योग्य त्या) नामविश्वातच तयार होतील. :२. यांतील निकृष्ट दर्जा असलेले लेख ''मसुदा'' नामविश्वात हलविले जातील. यांत बदल न केलेले मट्रा लेख, इतर भाषेत लिहिलेले लेख तसेच व्याकरण, शुद्धलेखनाच्या मोठ्या प्रमाणात चुका असलेले लेख मुख्यत्वे असतील. :३. ऑटोकन्फर्म्ड सदस्य यांचे पुनरावलोकन करू शकतील. जर याचा दुरुपयोग होतो आहे असे दिसले तर हा हक्त प्रचालकांकडे (admin) हस्तांतरित केला जाईल. आशा आहे असे करावे लागणार नाही. :४. पुनरावलोकनाची प्रक्रिया क्लिष्ट नसावी. स्थानांतरण करणे पुरेसे होईल. जर दुरुपयोग होत असेल तर एका सदस्याने स्थानांतरणाचा प्रस्ताव लावल्यावर मगच दुसऱ्या सदस्याने स्थानांतरण करावे असा संकेत लावावा. प्रचालकांना यातून अपवाद असेल. :या प्रस्तावाचा उद्देश नवीन लेख निर्माण करण्यात अडथळे तयार करण्याचा नसून निकृष्ट दर्जाच्या लेखांवरील मजकूर वाचवण्याचा आणि तरीही मराठी विकिपीडियाच्या गुणवत्तेची राखणी करण्याचा आहे. याचा दुसरा पैलू म्हणजे यासाठी क्लिष्ट प्रक्रिया नसावी, ज्याकरवे केलेल्या नियमांचा उपयोग होण्याऐवजी निरर्थक वाद निर्माण होतील. :हे विकिपीडियाच्या मूल्यांमध्ये नक्कीच बसते. :अधिक प्रश्न असल्यास कळवावे. :धन्यवाद. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:३८, २९ मे २०२५ (IST) ::ता.क. असे निकृष्ट दर्जाचे लेख काढून टाकणे हाच सध्याचा उपाय आहे. या प्रस्तावित नियमामुळे अशा लेखांतील उपयुक्त मजकूर वाचवता येईल. क्वचित अशा मजकूरामागे लिहिणाऱ्याने मोठी मेहनत घेतल्याचेही दिसून येते, तरी ती वाया जाऊ नये याचीही काळजी आपोआपच घेतली जाईल. ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:३९, २९ मे २०२५ (IST) :::@[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] माझे मत असे आहे की ऑटोकन्फर्म्ड सदस्य ऐवजी रोलबॅकर यांना ही जबाबदारी दिली पाहिजे. अशी परिस्थिती कल्पना करा जिथे एक नवीन सदस्य सामील होतो. तो अगदी मूलभूत पद्धतीने लेख बनवतो आणि चार दिवसांनी तो ऑटोकन्फर्म होतो आणि नंतर त्याचे लेख स्वतः मुख्य नेमस्पेसमध्ये हलवतो. मग अशी परिस्थिती येऊ शकते जिथे पेज हलवण्याचे उल्लंघन होते. तरीही आपण अनुभवी वापरकर्त्यांना रोलबॅक अधिकार देत आहोत, म्हणून जर तसे असेल तर रोलबॅकर्स या उद्देशासाठी सर्वोत्तम असतील. आपणहे मर्यादित वापरकर्त्यांसाठी ठेवण्याची योजना करू शकतो आणि इतर सामान्यपणे संपादित करू शकतात. मी नवीन मसुदा नेमस्पेस तयार करण्याच्या बाजूने आहे परंतु भविष्यात गोंधळ आणि समस्या टाळण्यासाठी आपल्याकडे धोरणे स्पष्ट असणे आवश्यक आहे. [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १२:५८, २९ मे २०२५ (IST) ::::@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], ::::नवीन सदस्यांची नवीन पाने मुख्य नामविश्वातच तयार होतील. हे आजही होते आणि त्यात बदल नाही. फरक हाच आहे की येथील ऑटोकन्फर्म्ड सदस्य मुख्य नामविश्वातील (गचाळ) लेख मसुद्यात घालू शकतील. ::::पाने मुख्य नामविश्वातून हलविण्याचा अधिकार आज जवळजवळ सगळ्या सदस्यांना आहे. यातही काही फरक प्रस्तावित नाही. ::::असा अधिकार रोलबॅकर्सपुरता मर्यादित करणे हे थोडे अ-लोकशाही वाटते. तरीसुद्धा हे करण्यास हरकत नाही, '''जर''' असा अधिकार मोजून-मापून न देता जाणत्या, जुन्या सदस्यांना दिला जाऊ शकेल. ::::इतर सदस्यांचे व प्रचालकांचेही मत जाणून घेण्यास उत्सुक आहे. ::::धन्यवाद. ::::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १३:०९, २९ मे २०२५ (IST) :::::''साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मत पाहून मीडियाविकी/स्ट्युअर्डकडे अधिकृत विनंती केली जाईल.'' :::::एक आठवडा होऊन गेला.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १०:०७, ९ जून २०२५ (IST) ::::::आठवणीकरता धन्यवाद. ::::::७ मंजूर आणि ० नामंजूर/तटस्थ मते आल्याने या हे धोरण आपण स्वीकारत आहोते. ::::::पुढील १-२ दिवसांत ही विनंती करीत आहे. ::::::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:२३, ९ जून २०२५ (IST) :::::::@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], :::::::एखाद्या नामविश्वाला विशिष्ट अधिकार देता येत नाहीत असे मेटा वर सांगण्यात आले आहे. :::::::तु(मच्या)मा(हिती)सा(ठी) [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:४०, १२ जून २०२५ (IST) ::::::::@[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] माहितीसाठी धन्यवाद [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १४:२६, १२ जून २०२५ (IST) : क्षमा असावी, काही खाजगी कारणांमुळे मी भरपूर दिवस उपलब्ध नव्हतो. माझ्या मोबाईलवरून मराठी लिहिता येत नाही त्यामुळेसुद्धा बऱ्याच मर्यादा येतात. वरील चर्चेबाबत, आणि इतर विकिपीडियाच्या कार्यप्रणालीबाबत काही निरीक्षणे: :* इंग्रजी विकिपीडियावर अंकपत्ते, आणि बिगर-स्वयंशाबीत सदस्य केवळ आपल्या नामविश्वात नवीन पाने तयार करू शकतात (सदस्य, आणि सदस्य चर्चा). :* अभय यांनी म्हटल्याप्रमाणे एखाद्या नामविश्वाला विशिष्ट अधिकार देता येत नाहीत. :* जर आपण इंग्रजी विपीचे अनुकरण केले तर संपादकांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होण्याची दाट शक्यता आहे. :* इंग्रजी, आणि काही इतर विपीवर ह्या कामासाठी विशेष/वेगळे सदस्य गट आहेत (new page reviewer) :* सक्रिय अनुभवी संपादकांची कमी संख्या हि मराठी विपीची मोठी अडचण आहे. :* आपल्याकडे सध्या दोनच पर्याय आहेत - १: जे लेख उल्लेखनीय/विश्वकोशीय नाहीत, ते सरसकट वगळणे (delete करणे), सुधारण्याजोग्या लेखावर काम करणे. २: वगळण्यालायक लेख वगळावे, आणि सुधारण्याजोगे लेख मसुदा नामविश्वात हलवून त्यावर काम करणे. :* वरील पैकी दुसरा पर्याय निवडल्यास (कमी दर्जाचे) सगळेच लेख वगळण्याची गरज पडणार नाही, लेखांची गुणवत्ता वाढण्यास नक्कीच मदत होईल. :* ह्या चर्चेस थेट संबंधित नसणारे, पण थोडेफार संबंधित निरीक्षण: "अलीकडील बदल" दिवसातून कधीही बघितले असता कमीत कमी ३० ते ५० टक्के बदल हे दूरचित्रवाहिनी मालिका, त्यातील कलाकार, आणि संबंधित विषयावर असतात. ह्या विषयांची उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्वे बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ०८:२३, १५ जून २०२५ (IST) ::@[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], नमस्कार, गेले दोन दिवसात [[विशेष:योगदान/2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7| या अंकपत्यावरून]] मुख्य नामविश्वात नवीन लेख निर्मिती झालेली दिसत आहे. अपेक्षित असे होते की हे लेख स्वतःहून मसुद्यात निर्माण व्हायला हवे होते, बरोबर ना?--[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १०:१४, २६ जून २०२५ (IST) == चर्चांमधील संदर्भ == {{संदर्भयादी}} 1p5yadk95q4cgvvk8tmunhqisi9hrcn 2583210 2583209 2025-06-26T04:49:08Z अभय नातू 206 /* टिप्पणी */ Reply 2583210 wikitext text/x-wiki {{जुन्या चर्चा चौकट|search=yes| <center>[[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा १|१]] [[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा २|२]] [[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा ३|३]]</center>}} {{सुचालन चावडी}} {{विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/उपयोग धोरण}} **[[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा १]] <!--{{सुचालन चावडी}} {{विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/उपयोग धोरण}} आणि {{संदर्भयादी}} हे या पानावरील कायमस्वरूपी साचे आहेत. जूना मजकूर विदागार पानांवर हलवताना (archive) {{सुचालन चावडी}} साचा या पानावरून वगळला जाणार नाही तसेच तो सर्व विदागारपानात सुद्धा असेल याची दक्षता घ्या--> *महत्वपूर्ण प्रस्ताव रेटण्यासाठी एक आठवड्यासाठी हे पान प्रशासकांनी सुरक्षीत केले आहे. __TOC__ == नवीन नामविश्व: मसुदा == नमस्कार, मराठी विकिपीडिया १,००,००० लेखांच्या टप्प्याच्या अगदी जवळ आलेला आहे, परंतु त्यावरील मजकूराचा दर्जा पाहिजे तितका चांगला नाही. काही ठिकाणी तर अगदीच निकृष्ट (किंबहुना टाकाऊ) आहे. आत्तापर्यंत आपण सर्वसमावेशक धोरण ठेवलेले आहे, ज्यायोगे सगळ्यांचे योगदान थेट लेखांमध्येच होते. यामागचा हेतू विकिपीडियात भर पडत राहून त्याबरोबरच दर्जाही सुधारत रहावा असा आहे. यात आता बदल सुचवित आहे, ज्यायोगे मजकूर आणि दर्जा यांच्यात थोडा समतोल येईल. प्रस्ताव -- मराठी विकिपीडियावर मसुदा हे नवीन नामविश्व तयार करावे. हेतू -- मराठी विकिपीडियावरील लेखसंख्या, मजकूर आणि त्यांचा दर्जा यात समतोल साधणे. तपशील -- मसुदा नामविश्व हे इंग्लिश (व अनेक इतर) विकिपीडियांवरील Draft या नामविश्वाप्रमाणे असेल. परंतु तेथील प्रमाणे प्रत्येक नवीन लेख मसुदा नामविश्वात आपोआप न जाता संपादकांच्या परीक्षणानंतर विशिष्ट लेख या नामविश्वात घातले जातील. यायोगे नवीन योगदानाला आळा बसणार नाही, संपादकांचा उत्साहही खच्ची होणार नाही. त्याचबरोबर अद्वातद्वा लिखाण, ज्यात बेछूट मशीन ट्रान्सलेशन शामिल आहे, याला आवर बसेल. असे स्थानांतरण ऑटोकन्फर्म्ड सदस्यांनाच करता येईल. हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसले तर'''च''' हा अधिकार प्रचालकांपुरता मर्यादित असेल. यावर तुमचे मत हवे आहे. खाली ते नोंदवावे. सही नसलेली किंवा फक्त आयपी अंकपत्त्यांची मते ग्राह्य धरली जाणार नाहीत. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मत पाहून मीडियाविकी/स्ट्युअर्डकडे अधिकृत विनंती केली जाईल. धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:१०, २८ मे २०२५ (IST) === मते === ==== मंजूर ==== * {{मंजूर}} : प्रस्तावक -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:१०, २८ मे २०२५ (IST) * {{हो}} [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १९:२३, २८ मे २०२५ (IST) * {{मंजूर}} : -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:१०, २९ मे २०२५ (IST) * {{मंजूर}} --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०८:३९, ३० मे २०२५ (IST) * {{मंजूर}}: [[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]] ([[सदस्य चर्चा:Vikrantkorde|चर्चा]]) १४:०३, २ जून २०२५ (IST) * {{मंजूर}}: [[सदस्य:Nitin.kunjir|नितीन कुंजीर]] ([[सदस्य चर्चा:Nitin.kunjir|चर्चा]]) ११:११, ५ जून २०२५ (IST) * {{मंजूर}}. धन्यवाद. [[सदस्य:MilindKolatkar|MilindKolatkar]] ([[सदस्य चर्चा:MilindKolatkar|चर्चा]]) ०८:५५, ८ जून २०२५ (IST) ==== नामंजूर ==== {{नामंजूर}} -- उदाहरणादाखल ==== तटस्थ ==== {{तटस्थ}} -- उदाहरणादाखल === टिप्पणी === '''७-० असे मतदान झालेल्या या प्रस्तावासाठी मेटा वर विनंती केलेली आहे -- https://phabricator.wikimedia.org/T396551 धन्यवाद. ''' ------ @[[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे]], @[[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]], @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], @[[सदस्य:नरेश सावे|नरेश सावे]], @[[सदस्य:Aditya tamhankar|Aditya tamhankar]], [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:१०, २८ मे २०२५ (IST) :शंका - :* स्वयंशाबीत (ऑटो कन्फर्म) सदस्य असण्याचे निकष फार मोठे नाहीत. तसेच स्वयंशाबीत सदस्य थेट लेख निर्मिती करू शकत असतील तर, अवघड आहे. त्यांचेच लिखाण अद्वत्तद्वत असतात. :* स्वयंशाबीत सदस्यांना मसुदा (ड्राफ्ट) मुख्य नामविश्वात स्थानांतरित करणे सहज सुलभ राहील. ज्यामुळे लेख कोणीही सहज स्थानांतरित करेल. - :[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:५३, २८ मे २०२५ (IST) ::तुमची शंका रास्त आहे. प्रस्तावित नियम पूर्णपणे गचाळ लेखन बंद करणार नाही पण थोडा तरी आळा बसेल. हे पहिले पाउल आहे. ::याचा परिणाम/प्रतिसाद पाहून नियम पुढे अधिक घट्ट करावे कि नाही हे ठरवता येईल. ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०९:२८, २८ मे २०२५ (IST) ::नमस्कार, एक बाळबोध शंका - ::ऑटोकन्फर्म्ड सदस्य कोणाला म्हणतात? आणि त्यांचे निकष काय आहेत ते कळू शकेल का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ११:५५, २९ मे २०२५ (IST) :::ऑटोकन्फर्म्ड म्हणजे येथे सदस्यत्व घेतलेले आणि त्यानंतर काही काळ आणि/किंवा संपादने केलेले सदस्य. [[Meta:Autoconfirmed users - Meta मेटाविकीवरील व्याख्या येथे आहे.]] त्यानुसार तुम्ही आणि नेहमी संपादने करणारे सगळे सदस्य ऑटोकन्फर्म्ड आहेत :-) :::मी वर टॅग करताना निवडक सक्रिय सदस्यांचे नाव घेतले. त्यात तुमचे राहून गेले. क्षमस्व! :::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:३०, २९ मे २०२५ (IST) ::::उत्तराबद्दल धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १३:५१, २९ मे २०२५ (IST) : प्रस्तावाबद्दल धन्यवाद. माझे काही प्रश्न आहेत ते खाली प्रमाणे नोंदवतो: *याचा अर्थ असा आहे का की सर्व नवीन लेख प्रथम मसुद्यावर तयार केले जातील आणि नंतर मुख्य नेमस्पेसमध्ये हस्तांतरित केले जातील? *मुख्य नेमस्पेसमध्ये लेख हलवण्याचे निकष काय असतील? *त्यांचे पुनरावलोकन कोण करेल, प्रशासक? *पुनरावलोकन प्रक्रिया असेल का? प्रथम एक स्पष्ट धोरण बनवूया आणि नंतर नवीन सामील होणाऱ्यांना विचारात घेऊन नवीन नेमस्पेस तयार करण्यास सुरुवात करूया आणि हे विकिपीडियाच्या मुख्य मूल्यांच्या हिताचे कसे बसेल यावर चर्चा करूया. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ११:५४, २९ मे २०२५ (IST) :@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], :नमस्कार, :१. नाही. नवीन लेख किंवा पाने तयार करण्याच्या आत्ताच्या ''वर्कफ्लो'' मध्ये फारसा फरक नाही. लेख/पाने आत्ताप्रमाणेच मुख्य (किंवा योग्य त्या) नामविश्वातच तयार होतील. :२. यांतील निकृष्ट दर्जा असलेले लेख ''मसुदा'' नामविश्वात हलविले जातील. यांत बदल न केलेले मट्रा लेख, इतर भाषेत लिहिलेले लेख तसेच व्याकरण, शुद्धलेखनाच्या मोठ्या प्रमाणात चुका असलेले लेख मुख्यत्वे असतील. :३. ऑटोकन्फर्म्ड सदस्य यांचे पुनरावलोकन करू शकतील. जर याचा दुरुपयोग होतो आहे असे दिसले तर हा हक्त प्रचालकांकडे (admin) हस्तांतरित केला जाईल. आशा आहे असे करावे लागणार नाही. :४. पुनरावलोकनाची प्रक्रिया क्लिष्ट नसावी. स्थानांतरण करणे पुरेसे होईल. जर दुरुपयोग होत असेल तर एका सदस्याने स्थानांतरणाचा प्रस्ताव लावल्यावर मगच दुसऱ्या सदस्याने स्थानांतरण करावे असा संकेत लावावा. प्रचालकांना यातून अपवाद असेल. :या प्रस्तावाचा उद्देश नवीन लेख निर्माण करण्यात अडथळे तयार करण्याचा नसून निकृष्ट दर्जाच्या लेखांवरील मजकूर वाचवण्याचा आणि तरीही मराठी विकिपीडियाच्या गुणवत्तेची राखणी करण्याचा आहे. याचा दुसरा पैलू म्हणजे यासाठी क्लिष्ट प्रक्रिया नसावी, ज्याकरवे केलेल्या नियमांचा उपयोग होण्याऐवजी निरर्थक वाद निर्माण होतील. :हे विकिपीडियाच्या मूल्यांमध्ये नक्कीच बसते. :अधिक प्रश्न असल्यास कळवावे. :धन्यवाद. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:३८, २९ मे २०२५ (IST) ::ता.क. असे निकृष्ट दर्जाचे लेख काढून टाकणे हाच सध्याचा उपाय आहे. या प्रस्तावित नियमामुळे अशा लेखांतील उपयुक्त मजकूर वाचवता येईल. क्वचित अशा मजकूरामागे लिहिणाऱ्याने मोठी मेहनत घेतल्याचेही दिसून येते, तरी ती वाया जाऊ नये याचीही काळजी आपोआपच घेतली जाईल. ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:३९, २९ मे २०२५ (IST) :::@[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] माझे मत असे आहे की ऑटोकन्फर्म्ड सदस्य ऐवजी रोलबॅकर यांना ही जबाबदारी दिली पाहिजे. अशी परिस्थिती कल्पना करा जिथे एक नवीन सदस्य सामील होतो. तो अगदी मूलभूत पद्धतीने लेख बनवतो आणि चार दिवसांनी तो ऑटोकन्फर्म होतो आणि नंतर त्याचे लेख स्वतः मुख्य नेमस्पेसमध्ये हलवतो. मग अशी परिस्थिती येऊ शकते जिथे पेज हलवण्याचे उल्लंघन होते. तरीही आपण अनुभवी वापरकर्त्यांना रोलबॅक अधिकार देत आहोत, म्हणून जर तसे असेल तर रोलबॅकर्स या उद्देशासाठी सर्वोत्तम असतील. आपणहे मर्यादित वापरकर्त्यांसाठी ठेवण्याची योजना करू शकतो आणि इतर सामान्यपणे संपादित करू शकतात. मी नवीन मसुदा नेमस्पेस तयार करण्याच्या बाजूने आहे परंतु भविष्यात गोंधळ आणि समस्या टाळण्यासाठी आपल्याकडे धोरणे स्पष्ट असणे आवश्यक आहे. [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १२:५८, २९ मे २०२५ (IST) ::::@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], ::::नवीन सदस्यांची नवीन पाने मुख्य नामविश्वातच तयार होतील. हे आजही होते आणि त्यात बदल नाही. फरक हाच आहे की येथील ऑटोकन्फर्म्ड सदस्य मुख्य नामविश्वातील (गचाळ) लेख मसुद्यात घालू शकतील. ::::पाने मुख्य नामविश्वातून हलविण्याचा अधिकार आज जवळजवळ सगळ्या सदस्यांना आहे. यातही काही फरक प्रस्तावित नाही. ::::असा अधिकार रोलबॅकर्सपुरता मर्यादित करणे हे थोडे अ-लोकशाही वाटते. तरीसुद्धा हे करण्यास हरकत नाही, '''जर''' असा अधिकार मोजून-मापून न देता जाणत्या, जुन्या सदस्यांना दिला जाऊ शकेल. ::::इतर सदस्यांचे व प्रचालकांचेही मत जाणून घेण्यास उत्सुक आहे. ::::धन्यवाद. ::::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १३:०९, २९ मे २०२५ (IST) :::::''साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मत पाहून मीडियाविकी/स्ट्युअर्डकडे अधिकृत विनंती केली जाईल.'' :::::एक आठवडा होऊन गेला.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १०:०७, ९ जून २०२५ (IST) ::::::आठवणीकरता धन्यवाद. ::::::७ मंजूर आणि ० नामंजूर/तटस्थ मते आल्याने या हे धोरण आपण स्वीकारत आहोते. ::::::पुढील १-२ दिवसांत ही विनंती करीत आहे. ::::::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:२३, ९ जून २०२५ (IST) :::::::@[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]], :::::::एखाद्या नामविश्वाला विशिष्ट अधिकार देता येत नाहीत असे मेटा वर सांगण्यात आले आहे. :::::::तु(मच्या)मा(हिती)सा(ठी) [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:४०, १२ जून २०२५ (IST) ::::::::@[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] माहितीसाठी धन्यवाद [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १४:२६, १२ जून २०२५ (IST) : क्षमा असावी, काही खाजगी कारणांमुळे मी भरपूर दिवस उपलब्ध नव्हतो. माझ्या मोबाईलवरून मराठी लिहिता येत नाही त्यामुळेसुद्धा बऱ्याच मर्यादा येतात. वरील चर्चेबाबत, आणि इतर विकिपीडियाच्या कार्यप्रणालीबाबत काही निरीक्षणे: :* इंग्रजी विकिपीडियावर अंकपत्ते, आणि बिगर-स्वयंशाबीत सदस्य केवळ आपल्या नामविश्वात नवीन पाने तयार करू शकतात (सदस्य, आणि सदस्य चर्चा). :* अभय यांनी म्हटल्याप्रमाणे एखाद्या नामविश्वाला विशिष्ट अधिकार देता येत नाहीत. :* जर आपण इंग्रजी विपीचे अनुकरण केले तर संपादकांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होण्याची दाट शक्यता आहे. :* इंग्रजी, आणि काही इतर विपीवर ह्या कामासाठी विशेष/वेगळे सदस्य गट आहेत (new page reviewer) :* सक्रिय अनुभवी संपादकांची कमी संख्या हि मराठी विपीची मोठी अडचण आहे. :* आपल्याकडे सध्या दोनच पर्याय आहेत - १: जे लेख उल्लेखनीय/विश्वकोशीय नाहीत, ते सरसकट वगळणे (delete करणे), सुधारण्याजोग्या लेखावर काम करणे. २: वगळण्यालायक लेख वगळावे, आणि सुधारण्याजोगे लेख मसुदा नामविश्वात हलवून त्यावर काम करणे. :* वरील पैकी दुसरा पर्याय निवडल्यास (कमी दर्जाचे) सगळेच लेख वगळण्याची गरज पडणार नाही, लेखांची गुणवत्ता वाढण्यास नक्कीच मदत होईल. :* ह्या चर्चेस थेट संबंधित नसणारे, पण थोडेफार संबंधित निरीक्षण: "अलीकडील बदल" दिवसातून कधीही बघितले असता कमीत कमी ३० ते ५० टक्के बदल हे दूरचित्रवाहिनी मालिका, त्यातील कलाकार, आणि संबंधित विषयावर असतात. ह्या विषयांची उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्वे बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ०८:२३, १५ जून २०२५ (IST) ::@[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], नमस्कार, गेले दोन दिवसात [[विशेष:योगदान/2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7| या अंकपत्यावरून]] मुख्य नामविश्वात नवीन लेख निर्मिती झालेली दिसत आहे. अपेक्षित असे होते की हे लेख स्वतःहून मसुद्यात निर्माण व्हायला हवे होते, बरोबर ना?--[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १०:१४, २६ जून २०२५ (IST) :::नाही. नवीन लेख नेहमी मुख्य नामविश्वातच तयार होतात. त्यांतील जे दर्जाहीन असतील ते मसूदा नामविश्वात हलवले जावेत. :::इंग्लिश विकिपीडियावर उलट होते. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:१९, २६ जून २०२५ (IST) == चर्चांमधील संदर्भ == {{संदर्भयादी}} cokzivndz11htgmgtrenkff9k7whm3v पद्मश्री पुरस्कार विजेते २०१०-२०१९ 0 132524 2583172 2344263 2025-06-26T02:30:39Z संतोष गोरे 135680 /* २०१३[१] */ 2583172 wikitext text/x-wiki '''[[इ.स. २०१०]] ते २०१९ दरम्यान [[पद्मश्री पुरस्कार]]''' प्रदान केल्या गेलेल्या व्यक्तींची यादी येथे आहे. ==२०१०<ref name=pib1>{{स्रोत बातमी|title=This Year's Padma Awards announced |दुवा=http://www.pib.nic.in/release/release.asp?relid=57307 |publisher=[[Ministry of Home Affairs (भारत)|Ministry of Home Affairs]] |date=25 January 2010 |accessdate=25 January 2010}}</ref>== {| class="wikitable sortable" cellspacing="2" cellpadding="4" border="0" width="100%" ! नाव ! क्षेत्र ! राज्य ! देश |- bgcolor=#edf3fe |- |[[गुलाम मोहम्मद मीर]]||समाजसेवा ||[[जम्मू आणि काश्मीर]]||[[भारत]] |- bgcolor=#edf3fe |[[रेखा (अभिनेत्री)|रेखा]]||कला||[[महाराष्ट्र]]||भारत |- |[[अर्जुन प्रजापती]]||कला||[[राजस्थान]]||युनायटेड किंग्डम |- bgcolor=#edf3fe |[[अरुंधती नाग]]||कला||[[कर्नाटक]]||भारत |- |[[कार्मेल बर्कसन]]||कला||महाराष्ट्र||भारत |- bgcolor=#edf3fe |[[एफ. वसिफुद्दीन डागर]]||कला||[[दिल्ली]]||भारत |- |[[गुल बर्धन]]||कला||[[मध्य प्रदेश]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[हाओबाम ओंग्बी न्गांगबी देवी]]||कला||[[मणिपूर]]||भारत |- |[[हरी उप्पल]]||कला||[[बिहार]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[के. राघवन]]||कला||[[केरळ]]||भारत |- |[[मायाधर राउत]]||कला||दिल्ली||भारत |- bgcolor=#edf3fe |[[मुकुंद लाठ]]||कला||[[राजस्थान]]||भारत |- |[[नेमाई घोष]]||कला||[[पश्चिम बंगाल]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[रघुनाथ पाणिग्रही]]||कला||[[ओडिशा]]||भारत |- |[[राजकुमार अचौबा सिंग]]||कला||[[मणिपूर]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[राम दयाल मुंडा]]||कला||[[झारखंड]]||भारत |- |[[रेसुल पूकुट्टी]]||कला||[[केरळ]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[सैफ अली खान]]||कला||महाराष्ट्र||भारत |- |[[शोभा राजू]]||कला||[[आंध्र प्रदेश]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[सुमित्रा गुहा]]||कला||दिल्ली||भारत |- |[[उल्हास कशाळकर]]||कला||[[पश्चिम बंगाल]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[डी.आर. कार्तिकेयन]]||नागरी सेवा||दिल्ली||भारत |- |[[रणजित भार्गव]]||पर्यावरण रक्षण||[[उत्तराखंड]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[अरुण सर्मा]]||साहित्य आणि शिक्षण||[[आसाम]]||भारत |- |[[अरविंद कुमार]]||साहित्य आणि शिक्षण||महाराष्ट्र||भारत |- bgcolor=#edf3fe |[[बर्था गिंडिकेस दखार]]||साहित्य आणि शिक्षण||[[मेघालय]]||भारत |- |[[गोविंद चंद्र पांडे]]||साहित्य आणि शिक्षण||[[मध्य प्रदेश]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[हमीद काश्मीरी]]||साहित्य आणि शिक्षण||[[जम्मू आणि काश्मीर]]||भारत |- |[[हेर्मान कुल्का]]||साहित्य आणि शिक्षण||||[[जर्मनी]]* |- bgcolor=#edf3fe |[[जानकी बल्लव शास्त्री]]||साहित्य आणि शिक्षण||[[बिहार]]||भारत |- |[[जितेन्द्र उधमपुरी]]||साहित्य आणि शिक्षण||जम्मू आणि काश्मीर||भारत |- bgcolor=#edf3fe |[[लाल बहादुर सिंग चौहा]]||साहित्य आणि शिक्षण||[[उत्तर प्रदेश]]||भारत |- |[[लालझुइया कोल्नी]]||साहित्य आणि शिक्षण||[[मिझोरम]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[मरिया ऑरोरा कूतो]]||साहित्य आणि शिक्षण||[[गोवा]]||भारत |- |[[राजलक्ष्मी पार्थसारथी]]||साहित्य आणि शिक्षण||[[तमिळनाडू]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[रामरंजन मुखर्जी]]||साहित्य आणि शिक्षण||[[पश्चिम बंगाल]]||भारत |- |[[रंगनाथन पार्थसारथी]]||साहित्य आणि शिक्षण||तमिळनाडू||भारत |- bgcolor=#edf3fe |[[रोम्युआल्ड ड'सूझा]]||साहित्य आणि शिक्षण||[[गोवा]]||भारत |- |[[सादिक-उर-रहमान किडवाई]]||साहित्य आणि शिक्षण||दिल्ली||भारत |- bgcolor=#edf3fe |[[शेल्डन पोलॉक]]||साहित्य आणि शिक्षण||||[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]* |- |[[सुरेन्द्र दुबे]]||साहित्य आणि शिक्षण||[[छत्तीसगढ]]||भारत |- bgcolor=#edf3fe |[[अनिक कुमार भल्ला]]|||वैद्यकशास्त्र||दिल्ली||भारत |- |[[अरविंदर सिंग सोइन]]||वैद्यकशास्त्र||दिल्ली||भारत |-bgcolor=#edf3fe |[[बी. रमण राव]]||वैद्यकशास्त्र||[[कर्नाटक]]||भारत |- |[[जलकांतपुरम रामस्वामी कृष्णमूर्ती]]||वैद्यकशास्त्र||[[तमिळनाडू]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[के.के. अग्गरवाल]]||वैद्यकशास्त्र||दिल्ली||भारत |- |[[कोडागानुर एस. गोपीनाथ]]||वैद्यकशास्त्र||[[कर्नाटक]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[लक्ष्मी चंद गुप्ता]]||वैद्यकशास्त्र||दिल्ली||भारत |- |[[फिलिप ऑगस्टीन]]||वैद्यकशास्त्र||[[केरळ]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[रबीन्द्र नरैन सिंग]]||वैद्यकशास्त्र||[[बिहार]]||भारत |- |[[विकास महात्मे]]||वैद्यकशास्त्र||महाराष्ट्र||भारत |-bgcolor=#edf3fe |[[रफायेल इरुझुबियेता फर्नान्देझ]]||समाजसेवा||||[[स्पेन]]* |- |[[मंचनहळ्ळी रंगास्वामी सत्यनारायण राव]]||विज्ञान आणि अभियांत्रिकी||[[कर्नाटक]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[पाल्पू पुष्पांगदन]]||विज्ञान आणि अभियांत्रिकी||केरळ||भारत |- |[[पोनिस्सेरिल सोमसुंदरन]]||विज्ञान आणि अभियांत्रिकी||||अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका* |-bgcolor=#edf3fe |[[पुकाद्यिल इट्टूप जॉन]]||विज्ञान आणि अभियांत्रिकी||[[गुजरात]]||भारत |- |[[विजय प्रसाद डिमरी]]||विज्ञान आणि अभियांत्रिकी||[[आंध्र प्रदेश]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[विजयालक्ष्मी रविंद्रनाथ]]||विज्ञान आणि अभियांत्रिकी||[[कर्नाटक]]||भारत |- |[[अनू आगा]]||समाजसेवा||महाराष्ट्र||भारत |-bgcolor=#edf3fe |[[अयेक्पम टोंबा मीतेई]]||समाजसेवा||[[मणिपूर]]||भारत |- |[[दीप जोशी]]||समाजसेवा||[[दिल्ली]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[जे.आर. गंगारामाणी]]||समाजसेवा||||[[संयुक्त अरब अमिराती]]* |- |[[क्रांती शाह]]||समाजसेवा||महाराष्ट्र||भारत |-bgcolor=#edf3fe |[[कुरियन जॉन मेलांपरांबी]]||समाजसेवा||केरळ||भारत |- |[[बाबा सेवा सिंग]]||समाजसेवा||[[पंजाब]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[सुधा कौल]]||समाजसेवा||[[पश्चिम बंगाल]]||भारत |- |[[सुधीर एम. परीख]]||समाजसेवा||||अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका* |-bgcolor=#edf3fe |[[इग्नेस तिर्की]]||क्रीडा||[[ओडिशा]]||भारत |- |[[नरैन कार्तिकेयन]]||क्रीडा||[[तमिळनाडू]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[रमाकांत आचरेकर]]||क्रीडा||महाराष्ट्र||भारत |- |[[साइना नेहवाल]]||क्रीडा||[[आंध्र प्रदेश]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[विजेंदर सिंग]]||क्रीडा||[[Haryana]]||भारत |- |[[विरेंद्र सेहवाग]]||क्रीडा||दिल्ली||भारत |-bgcolor=#edf3fe |[[अल्लुरी वेंकट सत्यनारायण राजू|ए.व्ही.एस. राजू]]||व्यापार-उद्यम||[[आंध्र प्रदेश]]||भारत |- |[[बी. रवीन्द्रन पिल्लाई]]||व्यापार-उद्यम||||[[बहरैन]]* |-bgcolor=#edf3fe |[[दीपक पुरी]]||व्यापार-उद्यम||दिल्ली||भारत |- |[[इर्शाद मिर्झा]]||व्यापार-उद्यम||[[उत्तर प्रदेश]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[कपिल मोहन]]||व्यापार-उद्यम||[[हिमाचल प्रदेश]]||भारत |- |[[करसनभाई खोडीदास पटेल]]||व्यापार-उद्यम||[[गुजरात]]||भारत |-bgcolor=#edf3fe |[[टी.एन. मनोहरन]]||व्यापार-उद्यम||तमिळनाडू||भारत |- |[[वेणू श्रीनिवासन]]||व्यापार-उद्यम||तमिळनाडू||भारत |} ==२०११<ref name=pib2>{{स्रोत बातमी|title=Padma Awards Announced|दुवा=http://www.pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=69364|publisher=[[Ministry of Home Affairs (भारत)|Ministry of Home Affairs]] |date=25 January 2011|accessdate=25 January 2011}}</ref> == {| class="wikitable sortable" cellspacing="2" cellpadding="4" border="0" width="100%" ! नाव ! क्षेत्र ! राज्य ! देश |- |[[नीलम मानसिंग चौधरी]] || कला-नाट्य || [[चंडीगढ]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[मकर ध्वज दरोगा]] || कला-छाऊ नृत्य || [[झारखंड]] || भारत |- |[[शाजी नीलकंठन करुण]] || कला-चित्रपट दिग्दर्शन || [[केरळ]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[गिरीश कासारवल्ली]] || कला-चित्रपट निर्मिती || [[कर्नाटक]] || भारत |- |[[तब्बू|तबस्सुम हाशमी खान]] || कला-चित्रपट || महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe |[[जिव्या सोमा मसे]] || कला-वारली चित्रकला || महाराष्ट्र || भारत |- |[[एम.के. सरोजा]] || कला-नृत्य-भरतनाट्यम || [[तमिळनाडू]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[जयराम सुब्रमण्यम]] || कला-चित्रपट || केरळ || भारत |- |[[अजोय चक्रबोर्ती]] || कला - संगीत-भारतीय शास्त्रीय कंठ्य || [[पश्चिम बंगाल]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[महासुंदरी देवी]] || कला-मिथिलिया/मधुबनी चित्रकला || [[बिहार]] || भारत |- |[[गजम गोवर्धन]] || कला-हातमाग कला || [[आंध्र प्रदेश]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[सुनयना हझारीलाल]] || कला-नृत्य-कथक || महाराष्ट्र || भारत |- |[[एस.आर. जानकीरामन]] || कला-कर्नाटक कंठ्य संगीत || तमिळनाडू || भारत |- bgcolor=#edf3fe |[[पेरुवनम कुट्टन मरार]] || कला-चेंदा मेलम-ढोल || [[केरळ]] || [[भारत]] |- |[[कलामंडलम क्षेमावती पवित्रन]] || कला-नृत्य-मोहिनीअट्टम || केरळ || भारत |- bgcolor=#edf3fe |[[दादी दोराब पदमजी]] || कला-कठपुतळी || दिल्ली || भारत |- |[[खांगेम्बाम मांगी सिंग]] || कला-मणिपूरचे पारंपारिक संगीत || मणिपूर || भारत |- bgcolor=#edf3fe |[[प्रल्हाद सिंग टिपणिया]] || कला-आदिवासी संगीत || [[मध्य प्रदेश]] || भारत |- |[[उषा उथुप]] || कला-संगीत || पश्चिम बंगाल || भारत |- bgcolor=#edf3fe |[[काजोल]] || कला-चित्रपट || महाराष्ट्र || भारत |- |[[इरफान खान]] || कला-सिनेमा || महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe |[[मामराज अगरवाल]] || समाजसेवा || पश्चिम बंगाल || भारत |- |[[जॉकिन अर्पुतम]] || समाजसेवा || महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe |[[नोमिता चांदी]] || समाजसेवा || [[कर्नाटक]] || भारत |- |[[शीला पटेल]] || समाजसेवा || महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe |[[अनिता रेड्डी]] || समाजसेवा || कर्नाटक || भारत |- |[[कनुभाई हसमुखभाई टेलर]] || समाजसेवा || [[गुजरात]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[अनंत दर्शन शंकर]] || समाजसेवा || कर्नाटक || भारत |- |[[एम. अन्नामलाई]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी || कर्नाटक || भारत |- bgcolor=#edf3fe |[[महेश हरीभाई मेहता]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी-शेतकीविज्ञान || [[गुजरात]] || भारत |- |[[कोइंबतोर नारायण राव राघवेन्द्रन]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी || [[तमिळनाडू]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[:en:Suman Sahai|सुमन सहाय]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी || दिल्ली || भारत |- |[[ई.ए. सिद्दिकी]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी-शेतकीविज्ञान || [[आंध्र प्रदेश]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[गोपालन नायर शंकर]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी-स्थापत्यशास्त्र || [[केरळ]] || भारत |- |[[मक्का रफीक अहमद]] || व्यापार-उद्यम || तमिळनाडू || भारत |- bgcolor=#edf3fe |[[कैलासम राघवेन्द्र राव]] || व्यापार-उद्यम || तमिळनाडू || भारत |- |[[नारायण सिंग भाटी]] || नागरी सेवा || आंध्र प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe |[[पी.के. सेन]] || नागरी सेवा || [[बिहार]] || भारत |- |[[शीतल महाजन]] || क्रीडा-साहस || महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe |[[कुंजरानी देवी]] || क्रीडा-भारोत्तलन || मणिपूर || भारत |- |[[सुशील कुमार]] || क्रीडा-कुस्ती|| दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe |[[व्ही.व्ही.एस. लक्ष्मण]] || क्रीडा-क्रिकेट || आंध्र प्रदेश || भारत |- |[[गगन नारंग]] || क्रीडा-नेमबाजी || आंध्र प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe |[[कृष्णा पुनिया]] || क्रीडा-थाळीफेक || [[राजस्थान]] || भारत |- |[[हरभजनसिंग (गिर्यारोहक)|हरभजनसिंग]] || क्रीडा-गिर्यारोहण|| पंजाब || भारत |- bgcolor=#edf3fe |[[पुखराज बाफना]] || वैद्यकशास्त्र-बालोपचार || [[छत्तीसगढ]] || भारत |- |[[मन्सूर हसन]] || वैद्यकशास्त्र-हृदयोपचार || [[उत्तर प्रदेश]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[श्यामा प्रसाद मंडल]] || वैद्यकशास्त्र-अस्थ्योपचार || दिल्ली || भारत |- |[[शिवपाठम विट्टल]] || वैद्यकशास्त्र-एंडोक्रिनोलॉजी || तमिळनाडू || भारत |- bgcolor=#edf3fe |[[मदनूर अहमद अली]] || वैद्यकशास्त्र-गॅस्ट्रोएंटेरोलॉजी || तमिळनाडू || भारत |- |[[इंदिरा हिंदुजा]] || वैद्यकशास्त्र - प्रसूतीशास्त्र || महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe |[[जोझ चाको पेरियाप्पुरम]] || वैद्यकशास्त्र-कार्डियो-थोरासिक शल्यचिकित्सा || केरळ || भारत |- |[[ए. मार्तंड पिल्लै]] || वैद्यकशास्त्र-न्यूरोसर्जरी || केरळ || भारत |- bgcolor=#edf3fe |[[महीम बोरा]] || साहित्य आणि शिक्षण || [[आसाम]] || भारत |- |[[पुल्लेल्ला श्रीराम चंद्रुडू]] || साहित्य आणि शिक्षण || आंध्र प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe |[[प्रवीण दरजी]] || साहित्य आणि शिक्षण || [[गुजरात]] || भारत |- |[[चंद्र प्रकाश देवल]] || साहित्य आणि शिक्षण || राजस्थान || भारत |- bgcolor=#edf3fe |[[बलराज कोमल]] || साहित्य आणि शिक्षण || दिल्ली || भारत |- |[[रजनी कुमार]] || साहित्य आणि शिक्षण || दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe |[[देवनूरू महादेव]] || साहित्य आणि शिक्षण || [[कर्नाटक]] || भारत |- |[[बरुण मझुमदर]] || साहित्य आणि शिक्षण || पश्चिम बंगाल || भारत |- bgcolor=#edf3fe |[[अव्वाई नटराजन]] || साहित्य आणि शिक्षण || तमिळनाडू || भारत |- |[[भालचंद्र नेमाडे]] || साहित्य आणि शिक्षण || [[हिमाचल प्रदेश]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[रियाझ पंजाबी]] || साहित्य आणि शिक्षण || जम्मू आणि काश्मीर || भारत |- |[[कोनेरू रामकृष्ण राव]] || साहित्य आणि शिक्षण || आंध्र प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe |[[बुआनागी सैलो]] || साहित्य आणि शिक्षण || [[मिझोरम]] || भारत |- |[[देवी दत्त शर्मा]] || साहित्य आणि शिक्षण || [[उत्तराखंड]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[नीलांबर देव शर्मा]] || साहित्य आणि शिक्षण || जम्मू आणि काश्मीर || भारत |- |[[उर्वशी बुटालिया]] आणि [[रितू मेनन]]<sup>†</sup> || साहित्य आणि शिक्षण || दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe | [[कृष्ण कुमार]] || साहित्य आणि शिक्षण || दिल्ली || भारत |- |[[देवीप्रसाद द्विवेदी]] || साहित्य आणि शिक्षण || [[उत्तर प्रदेश]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[ममंग दै]] || साहित्य आणि शिक्षण || [[अरुणाचल प्रदेश]] || भारत |- |[[ओम प्रकाश अग्रवाल]] || इतर-Heritage Conservation || उत्तर प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe |[[मधुकर केशव ढवळीकर]] || इतर-Archeology || महाराष्ट्र || भारत |- |[[शांती तेरेसा लाक्रा]] || इतर-Nursing || [[अंदमान आणि निकोबार]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[गुलशन नंदा]] || इतर-Handicrafts promotion || दिल्ली || भारत |- |[[आझाद मूपेन]] || समाजसेवा |||| United Arab Emirates* |- bgcolor=#edf3fe |[[उपेन्द्र बक्षी]] || Public Affairs-Legal Affairs |||| [[United Kingdom]]* |- |[[मणी लाल भौमिक]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी |||| United States* |- bgcolor=#edf3fe |[[सुब्रा सुरेश]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी |||| United States* |- |[[कार्ल हॅरिंग्टन पॉटर]] || साहित्य आणि शिक्षण |||| United States* |- bgcolor=#edf3fe |[[मार्था चेन]] || समाजसेवा |||| United States* |- |[[सतपाल खट्टर]] || व्यापार-उद्यम |||| [[Singapore]]* |- bgcolor=#edf3fe |[[ग्रॅनव्हिल ऑस्टिन]] || साहित्य आणि शिक्षण |||| United States* |} ==२०१२<ref name=pib3>{{स्रोत बातमी|title=Full list: 2012 Padma Vibhushan, Padma Bhushan and Padma Shri awardees|दुवा=http://ibnlive.in.com/news/full-list-2012-padma-awards/224135-53.html|प्रकाशक=[[आयबीएन लाइव]]|दिनांक=२०१२-०१-२५|ॲक्सेसदिनांक=२०१२-०१-२६|भाषा=इंग्लिश|archive-date=2012-01-28|archive-url=https://web.archive.org/web/20120128011022/http://ibnlive.in.com/news/full-list-2012-padma-awards/224135-53.html|url-status=dead}}</ref> == {| class="wikitable sortable" cellspacing="2" cellpadding="4" border="0" width="100%" ! नाव ! क्षेत्र ! राज्य ! देश |- | [[वनराज भाटिया]] || कला - संगीत || महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe | [[झिया फरिउद्दीन डागर]]|| कला - संगीत - कंठ्य || महाराष्ट्र || भारत |- | [[नमैराकपम इबेम्नी देवी]] || कला - संगीत - खोंग्जोम पारबा|| मणिपूर || भारत |- bgcolor=#edf3fe | [[रामचंद्र सुब्रय हेगडे चित्तनी]] || कला - यक्षगान || कर्नाटक || भारत |- |[[मोती लाल केम्मू]] || कला - नाटककार || जम्मू आणि काश्मीर || भारत |- bgcolor=#edf3fe | [[शहीद परवेझ खान]] || कला - सितार || महाराष्ट्र || भारत |- | [[मोहन लाल कुम्हार]] || कला - टेराकोटा || राजस्थान || भारत |- bgcolor=#edf3fe | [[साकर खान मंगनियार]] || कला - राजस्थानी संगीत || राजस्थान || भारत |- | [[जॉम मायकेल]] || कला - नाट्य || दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe | [[मिनती मिश्रा]] || कला - भारतीय शास्त्रीय नृत्य-ओडिसी || ओडिशा || भारत |- | [[नटेशन मुतुस्वामी]] || कला - नाट्यलेखन || तमिळनाडू || भारत |- bgcolor=#edf3fe | [[आर. नागरत्नम्मा]] || कला - नाट्य || कर्नाटक || भारत |- | [[कलामंडलम शिवन नांबूतिरी]] || कला - भारतीय शास्त्रीय नृत्य - कुटियट्टम || केरळ || भारत |- bgcolor=#edf3fe | [[यमुनाबाई वाईकर]] || कला - भारतीय संगीत - लावणी || महाराष्ट्र || भारत |- | [[सतीश आळेकर]] || कला - नाट्यलेखन || महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe | पंडित [[गोपाल प्रसाद दुबे]] || कला - छाऊ नृत्य || झारखंड || भारत |- | [[रमाकांत गुंदेचा]], [[उमाकांत गुंदेचा]]<sup>†</sup> || कला - भारतीय शास्त्रीय संगीत- कंठ्य || मध्य प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe | [[अनूप जलोटा]] || कला-भारतीय शास्त्रीय संगीत- कंठ्य || महाराष्ट्र || भारत |- | [[प्रियदर्शन]] (सोमन नायर) || कला - चित्रपटदिग्दर्शन || केरळ || भारत |- bgcolor=#edf3fe | [[सुनील जानाह]] || कला-छायाचित्रण || आसाम || भारत |- | [[लैला तैयबजी]] || कला-हस्तकला || दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe | विजय शर्मा || कला-चित्रकला || हिमाचल प्रदेश || भारत |- | [[शमशाद बेगम]] || समाजसेवा || छत्तीसगढ || भारत |- bgcolor=#edf3fe | [[रीटा देवी]] || समाजसेवा || दिल्ली || भारत |- | [[पी.के. गोपाल]] || समाजसेवा || तमिळनाडू || भारत |- bgcolor=#edf3fe | [[फूलबसन बाई यादव]] || समाजसेवा || छत्तीसगढ || भारत |- | [[जी. मुनीरत्नम]] || समाजसेवा || आंध्र प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe | [[निरंजन प्राणशंकर पंड्या]] || समाजसेवा || महाराष्ट्र || भारत |- | [[उमा तुली]] || समाजसेवा || दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe | [[सत पॉल वर्मा]] || समाजसेवा || जम्मू आणि काश्मीर || भारत |- | [[बिन्नी यांगा]] || समाजसेवा || अरुणाचल प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe | [[येझदी हीरजी मालेगाम]] || जाहीर क्षेत्र || महाराष्ट्र || भारत |- | [[प्रवीण एच. पारेख]] || जाहीर क्षेत्र || दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe | [[व्ही आदिमूर्ती]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी || केरळ || भारत |- | [[कृष्ण लाल चढ्ढा]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी - शेती || दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe | [[वीरेंदर सिंग चौहान]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी || दिल्ली || भारत |- | [[रामेश्वर नाथ कौल बामेझाई]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी || जम्मू आणि काश्मीर || भारत |- bgcolor=#edf3fe | [[विजयपाल सिंग]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी - शेती || उत्तर प्रदेश || भारत |- | [[लोकेश कुमार सिंघल]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी || पंजाब || भारत |- bgcolor=#edf3fe | [[यज्ञस्वामी सुंदर राजन]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी || कर्नाटक || भारत |- | [[जगदीश शुक्ल]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी || || [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] |- bgcolor=#edf3fe | [[प्रिया पॉल]] || व्यापार-उद्यम || दिल्ली || भारत |- | [[शोजी शिबा]] || व्यापार-उद्यम || || [[जपान]] |- bgcolor=#edf3fe | [[गोपीनाथ पिल्लै]] || व्यापार-उद्यम || || [[सिंगापूर]] |- | [[अरुण हस्तीमल फिरोदिया]] || व्यापार-उद्यम || महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe | [[स्वाती ए. पिरामल]] || व्यापार-उद्यम || महाराष्ट्र || भारत |- | [[माहदी हसन]] || वैद्यकशास्त्र-शरीरशास्त्र || उत्तर प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe | [[विश्वनाथन मोहन]] || वैद्यकशास्त्र - मधुमेहसंशोधन || तमिळनाडू || भारत |- | [[जे. हरीन्द्रन नायर]] || वैद्यकशास्त्र - आयुर्वेद || केरळ || भारत |- bgcolor=#edf3fe | [[वल्लालपुरम सेन्नीमलै नटराजन]] || वैद्यकशास्त्र - वृद्धत्वसंशोधन || तमिळनाडू || भारत |- | [[जितेन्द्र कुमार सिंग]] || वैद्यकशास्त्र - कर्करोगशास्त्र || बिहार || भारत |- bgcolor=#edf3fe | श्रीनिवास एस. वैश्य || वैद्यकशास्त्र || [[दमण आणि दीव]] || भारत |- | [[नित्या आनंद]] || वैद्यकशास्त्र-औषधसंशोधन || उत्तर प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe | [[जुगल किशोर]] || वैद्यकशास्त्र-[[होमिओपॅथी]]|| दिल्ली |- | [[मुकेश बात्रा]] || वैद्यकशास्त्र-होमिओपॅथी|| महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe | [[एबरहार्ड फिशर]] || साहित्य आणि शिक्षण || || [[स्वित्झर्लंड]] |- | [[केदार गुरूंग]] || साहित्य आणि शिक्षण || [[सिक्कीम]] || भारत |- bgcolor=#edf3fe | [[सुरजित सिंग पटार]] || साहित्य आणि शिक्षण-कविता || पंजाब || भारत |- | [[विजय दत्त श्रीधर]] || साहित्य आणि शिक्षण - पत्रकारित्व || मध्य प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe | [[अर्विन ॲलन सीली]] || साहित्य आणि शिक्षण || उत्तराखंड || भारत |- | [[गीता धर्मराजन]] || साहित्य आणि शिक्षण || दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe | [[सच्चिदानंद सहाय]] || साहित्य आणि शिक्षण || बिहार || भारत |- | [[पेपिता शेठ]] || साहित्य आणि शिक्षण || केरळ || भारत |- bgcolor=#edf3fe | [[राल्ते एल. थनमाविया]] || साहित्य आणि शिक्षण || मिझोरम || भारत |- | [[अजीत बजाज]] || क्रीडा - स्कीईंग || दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe | [[झूलन गोस्वामी]] || क्रीडा - महिला क्रिकेट || पश्चिम बंगाल || भारत |- | [[झफर इकबाल]] || क्रीडा-Hockey || उत्तर प्रदेश || भारत |- bgcolor=#edf3fe | देवेन्द्र झाजरिजा || क्रीडा - पॅरालिंपिक्स || राजस्थान || भारत |- | [[लिंबा राम]] || क्रीडा - तीरंदाजी || राजस्थान || भारत |- bgcolor=#edf3fe | [[सैयद मोहम्मद आरिफ]] || क्रीडा-बॅडमिंटन || आंध्र प्रदेश || भारत |- | [[रवी चतुर्वेदी]] || क्रीडा-समालोचन || दिल्ली || भारत |- bgcolor=#edf3fe | [[प्रभाकर वैद्य]] || क्रीडा-शारीरिक शिक्षण || महाराष्ट्र || भारत |- | टी. वेंकटपती रेड्डीआर || इतर-फळसंवर्धन || पॉंडिचेरी || भारत |- bgcolor=#edf3fe | कोटा उल्लास कारंत || इतर-वन्यजीवन आणि पर्यावरण संवर्धन || कर्नाटक || भारत |- | के. पड्डय्या || इतर-पुरातत्त्वविज्ञान|| महाराष्ट्र || भारत |- bgcolor=#edf3fe | [[स्वपन गुहा]] || इतर-काचभांडी || राजस्थान || भारत |- | [[कार्तिकेय साराभाई]] || इतर - पर्यावरण शिक्षण || गुजरात || भारत |- bgcolor=#edf3fe |} ==२०१३<ref>[http://www.thehindu.com/news/national/list-of-padma-awardees/article4345496.ece#| द हिंदू]</ref>== {| class="wikitable sortable" cellspacing="2" cellpadding="4" border="0" width="100%" ! नाव ! क्षेत्र ! राज्य ! देश |- |[[कल्पना सरोज]] || व्यापार आणि उद्योग || [[महाराष्ट्र]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[बी. जयश्री]] || कला || [[कर्नाटक]] || भारत |- |[[मिलिंद कांबळे]] || व्यापार आणि उद्योग || [[महाराष्ट्र]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[हेमेंद्र प्रसाद]] || व्यापार आणि उद्योग || [[ ]] || भारत |- |[[राजश्री पाथी ]] || व्यापार आणि उद्योग || || भारत |- bgcolor=#edf3fe |[[जी. अंजेह]] || कला|| || भारत |- |[[स्वामी भारती]] || कला || || भारत |- bgcolor=#edf3fe |[[नाना पाटेकर]] || कला-चित्रपट || महाराष्ट्र || भारत |- |[[रमेश सिप्पी]] || कला-चित्रपट || || भारत |- |[[मुदुंडी रामकृष्ण राजू]] || विज्ञान आणि अभियांत्रिकी|| आंध्रप्रदेश || भारत |- |} ==२०१७<ref name=२०१७-हिंदू>{{स्रोत बातमी|title=List of Padma awardees 2017 |दुवा=http://www.thehindu.com/news/national/List-of-Padma-awardees-2017/article17092476.ece|प्रकाशक=[[द हिंदू]] |दिनांक=२०१७-०१-२५|ॲक्सेसदिनांक=२०१७-०१-२५}}</ref> == {| class="wikitable sortable" cellspacing="2" cellpadding="4" border="0" width="100%" ! नाव ! क्षेत्र ! राज्य ! देश |- |[[दीपा कर्माकर]] || क्रीडा || [[त्रिपुरा]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[विराट कोहली]] || क्रीडा || [[दिल्ली]] || भारत |- |[[अनुराधा पौडवाल]] || कला || [[महाराष्ट्र]] || भारत |- bgcolor=#edf3fe |[[बिपिन गणात्रा]] || समाजसेवा || [[गुजरात]] || भारत |- |[[बसंती बिष्ट]] || कला || || भारत |- bgcolor=#edf3fe |[[चेमांचेरी कुन्हीरामन नायर]] || कला-नृत्य || [[केरळ]] || भारत |- |[[अरुणा मोहंती]] || कला-नृत्य || || भारत |- bgcolor=#edf3fe |[[भारती विष्णूवर्धन]] || कला-चित्रपट || || भारत |- |[[टी.के. मूर्ती]] || कला-संगीत || || भारत |} == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} {{क्रम |यादी=[[:वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते|पद्मश्री पुरस्कार विजेते]] |मागील=[[पद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९]] |पुढील=[[पद्मश्री पुरस्कार विजेते २०२०-२०२९]] |पासून=[[इ.स. २०१०]] |पर्यंत=[[इ.स. २०१९]] }} [[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] dh335z84393i9zji4fegpkvwg1814re महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण 0 140134 2583170 2331990 2025-06-26T02:06:59Z 2409:40C2:301D:680D:8000:0:0:0 2583170 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट कंपनी | नाव = महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण | लोगो =MHADA-Logo.png | लोगो रुंदी = 200 px | लोगो शीर्षक = म्हाडाचा लोगो | प्रकार = नागरी नियोजन | स्थापना = ५ डिसेंबर १९७७ | संस्थापक = | मुख्यालय शहर = गृहनिर्माण भवन, कलानगर, [[वांद्रे]] (पू), [[मुंबई]] | मुख्यालय देश = [[भारत]] | मुख्यालय स्थान = | स्थानिक कार्यालय संख्या = | महत्त्वाच्या व्यक्ती = | सेवांतर्गत प्रदेश = [[महाराष्ट्र]] | उद्योगक्षेत्र = | मालक = [[महाराष्ट्र शासन]] | ब्रीदवाक्य = | संकेतस्थळ =[http://mhada.maharashtra.gov.in] | विसर्जन = | तळटिपा = | आंतरराष्ट्रीय = }} '''महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण''' ({{lang-en|Maharashtra Housing and Area Development Authority}}; प्रचलित नाव: ''म्हाडा'') ही [[महाराष्ट्र]] राज्यातील एक सरकारी संस्था आहे. म्हाडाची स्थापना ५ डिसेंबर १९६२ रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ ह्या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण करून झाली. महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरांत निवाऱ्याची सोय करून देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाने बांधलेल्या अनेक प्रकल्पांद्वारे [[मुंबई]] परिसरात सुमारे ३०,००० घरे उपलब्ध केली गेली आहेत. ==मंडळे== {| class="wikitable" |- !क्र. !! मंडळ !! कार्यालय !!अखत्यारीतील जिल्हे |- | १ | मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ | [[वांद्रे]], [[मुंबई]] | [[मुंबई जिल्हा]]<br />[[मुंबई उपनगर जिल्हा]] |- | २ | मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ | [[वांद्रे]], [[मुंबई]] | [[मुंबई शहर]] |- | ३ | मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ | [[वांद्रे]], [[मुंबई]] | मुंबई शहर व उपनगरे |- | ४ | कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ | [[वांद्रे]], [[मुंबई]] | [[ठाणे जिल्हा]]<br />[[रायगड जिल्हा]]<br />[[रत्‍नागिरी जिल्हा]]<br />[[सिंधुदुर्ग जिल्हा]] |- | ५ | नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ | [[नाशिक]] | [[नाशिक जिल्हा]]<br />[[धुळे जिल्हा]]<br />[[जळगाव जिल्हा]]<br />[[अहमदनगर जिल्हा]]<br />[[नंदुरबार जिल्हा]] |- | ६ | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ | [[पुणे]] | [[पुणे जिल्हा]]<br />[[सातारा जिल्हा]]<br />[[सांगली जिल्हा]]<br />[[सोलापूर जिल्हा]]<br />[[कोल्हापूर जिल्हा]] |- | ७ | औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ | [[औरंगाबाद]] | [[औरंगाबाद जिल्हा]]<br />[[जालना जिल्हा]]<br />[[परभणी जिल्हा]]<br />[[बीड जिल्हा]]<br />[[नांदेड जिल्हा]]<br />[[उस्मानाबाद जिल्हा]]<br />[[लातूर जिल्हा]]<br />[[हिंगोली जिल्हा]] |- | ८ | अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ | [[अमरावती]] | [[बुलढाणा जिल्हा]]<br />[[अकोला जिल्हा]]<br />[[अमरावती जिल्हा]]<br />[[यवतमाळ जिल्हा]]<br />[[वाशिम जिल्हा]]<br /> |- | ९ | नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ | [[नागपुर]] | [[वर्धा जिल्हा]]<br />[[नागपुर जिल्हा]]<br />[[भंडारा जिल्हा]]<br />[[चंद्रपूर जिल्हा]]<br />[[गडचिरोली जिल्हा]]<br />[[गोंदिया जिल्हा]] |} ==बाह्य दुवे== * [http://mhada.maharashtra.gov.in/marathi/?q=home म्हाडाचे मराठी भाषेतील अधिकृत संकेतस्थळ] {{महाराष्ट्र संस्था}} [[वर्ग:महाराष्ट्रातील महामंडळे]] r9ei2ommzdlqp6g18mn9gxux84u0ugf कीर्तनकार 0 141322 2583090 2582998 2025-06-25T13:18:25Z Khirid Harshad 138639 [[Special:Contributions/2401:4900:ACAA:3450:855E:D445:C387:7B86|2401:4900:ACAA:3450:855E:D445:C387:7B86]] ([[User talk:2401:4900:ACAA:3450:855E:D445:C387:7B86|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:संतोष गोरे|संतोष गोरे]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 2560556 wikitext text/x-wiki {{गल्लत|प्रवचनकार}} [[कीर्तन]] करणाऱ्या व्यक्तीला [[कीर्तनकार]] असे म्हणतात. [[महाराष्ट्र]]ात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, [[पखवाज]] वादक, [[हार्मोनियम]] मास्टर गावोगावी आहेत. [[कीर्तन|कीर्तनात]] [[हिंदू]] कीर्तनकारच नव्हे, तर [[जैन]], [[मुस्लिम]], [[शीख]], [[मारवाडी]]ही आढळून येतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आता २०१६ साली ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे. प्रकाश महाराज बोधले हे सध्या (२०१४ साली) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व [[पैठण]]च्या संतपीठाचे पीठाचार्य आहेत.{{संदर्भ हवा}} ==पर्यावरण आणि कीर्तनकार== ’संत वाङ्‌मयातील पर्यावरण’ या नावाचे एक पुस्तक आळंदीतील कीर्तनकार संतोष महाराज सुंबे यांनी संपादित केले आहे. ह्या पुस्तकात संत वाङ्‌मयात आलेल्या पर्यावरणविषयक संदेशांबद्दल विविध कीर्तनकारांनी लिहिलेले लेख आहेत. ==वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी== जुन्या काळात [[कीर्तन|कीर्तनाची]] कला वंशपरंपरेने आणि गुरुपरंपरेने चालत आली आहेत. त्यामुळे कीर्तनकारांची अनेक घराणी तयार झाली. त्या घराण्यांत अनेक प्रशिक्षकही तयार झाले. अशांपैकी काही :- ==कीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था== * जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची : स्थापना इ.स. १९१७ * [[अखिल भारतीय कीर्तन संस्था]], विठ्ठल रखुमाई मंदिर, द.ल. वैद्य मार्ग, दादर (मुंबई) * नारदीय कीर्तनाचे नियमित प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून घेणाऱ्या दादर (मुंबई) तसेच पुणे व नागपूर येथील पाठशाळा * श्रीसंत भगवानबाबा वारकरी शिक्षण संस्था, होळ (तालुका केज, जिल्हा बीड) * ॐ तत्त्वमसि प्रतिष्ठानद्वारा संचालित हरिकीर्तन प्रबोधिनी संस्था, ठाणे (संगणकाद्वारे ऑनलाईन शिक्षणाचीसुद्धा सोय) * श्री हरिकीर्तनोत्तेजक संस्था, नारद मंदिर, सदाशिव पेठ, पुणे ==महाराष्ट्रातील काही कीर्तनकार== *[[ओतूरकरबुवा (प्र.दा.राजर्षी)]] *[[काणे बुवा]] *[[गोविंद आफळे]] *[[चारुदत्त आफळे]] *[[चंद्रशेखर महाराज देगलूरकर]] *[[चैतन्य महाराज देगलूरकर]] *[[जगन्नाथ महाराज]] *[[नामदेवशास्त्री सानप]] *[[इंदुरीकर महाराज]] *[[पूजाताई देशमुख]] *[[बाबामहाराज सातारकर]] *[[योगिराज महाराज पैठणकर]] *[[अक्षय महाराज भोसले]] *[[उद्धवबुवा जावडेकर]] *[[विष्णू दिगंबर पलुस्कर]] *[[विश्वासबुवा कुलकर्णी]] == हे सुद्धा पहा == * [[कीर्तन]] * [[प्रवचनकार]] {{महाराष्ट्रातील लोककला}} [[वर्ग:कीर्तनकार]] [[वर्ग:मराठी लोककलाकार]] [[वर्ग:लोककला]] ni9mfzw2w6kxj0jkqlxzg9055qa5oil राजकुमार संतोषी 0 142683 2583344 2583015 2025-06-26T11:42:51Z Dharmadhyaksha 28394 2583344 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''राजकुमार संतोषी''' हा एक [[भारत]]ीय चित्रपट लेखक, दिग्दर्शक व निर्माता आहे.<ref>{{cite news|title=I was not able to give my father even one meal with my money: Rajkumar Santoshi|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/bollywood/news-interviews/I-was-not-able-to-give-my-father-even-one-meal-with-my-money-Rajkumar-Santoshi/articleshow/22809700.cms|archive-url=https://web.archive.org/web/20130923233336/http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-09-21/news-interviews/42253003_1_tamil-films-rajkumar-santoshi-father|url-status=live|archive-date=23 September 2013|work=[[The Times of India]]|access-date=5 February 2014 }}</ref> आजवर दोन वेळा [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेरचा]] [[फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार]] मिळवलेला संतोषी [[बॉलिवूड]]मधील एक चतुरस्त्र दिग्दर्शक समजला जातो. त्याने आजवर अनेक प्रकारच्या विषयांवर चित्रपट काढले आहेत. ==चित्रपटयादी== {| class="wikitable sortable" |- ! वर्ष !! चित्रपट !! दिग्दर्शन !! लेखन !! टिप्पणी |- | १९८२ || ''[[अर्ध सत्य]]'' || {{no}} || {{no}} || सह-दिग्दर्शक |- | १९८२ || ''[[विजेता (१९८२ चित्रपट)|विजेता]]'' || {{no}} || {{no}} || सह-दिग्दर्शक |- | १९९० || ''[[घायल (१९९० चित्रपट)|घायल]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | १९९३ || ''[[दामिनी (चित्रपट)|दामिनी]]''<ref>*{{Cite web|url=https://www.news18.com/news/buzz/90smoviesin2018-heres-why-meenakshi-seshadri-rishi-kapoors-damini-is-a-cult-feminist-film-1963225.html|title=#90sMoviesIn2018: Here's Why Meenakshi Seshadri-Rishi Kapoor's 'Damini' is a Cult Feminist Film|website=news18.com|date=7 December 2018|access-date=2019-06-25|archive-date=13 December 2018|archive-url=https://web.archive.org/web/20181213023202/https://www.news18.com/amp/news/buzz/90smoviesin2018-heres-why-meenakshi-seshadri-rishi-kapoors-damini-is-a-cult-feminist-film-1963225.html|url-status=live}}</ref> || {{yes}} || {{yes}} || |- | १९९४ || ''[[अंदाज अपना अपना]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | १९९५ || ''[[बरसात (१९९५ चित्रपट)|बरसात]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | १९९६ || ''[[घातक: लेथल]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | १९९६ || ''[[हॅलो (१९९६ चित्रपट|हॅलो]] || {{no}} || {{no}} || अभिनेता |- | १९९८ || ''[[चायना गेट (१९९८ चित्रपट)|चायना गेट]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | १९९८ || ''[[विनाशक (१९९८ चित्रपट)|विनाशक]]'' || {{no}} || पटकथा || |- | १९९८ || ''[[डोली सजा के रखना]]'' || {{no}} || {{no}} || सह-निर्माता |- | १९९९ || ''[[जानम समझा करो]]'' || {{no}} || पटकथा || सह-निर्माता |- | २००० || ''[[पुकार (२००० चित्रपट)|पुकार]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | २००१ || '' [[लज्जा (चित्रपट)|लज्जा]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | २००२ || ''[[द लेजंड ऑफ भगतसिंग]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | २००२ || ''[[दिल हैं तुम्हारा]]'' || {{no}} || पटकथा || |- | २००४ || ''[[खाकी (हिंदी चित्रपट)|खाकी]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | २००६ || ''[[फॅमिली - टाईझ ऑफ ब्लड]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | २००८ || ''[[हल्ला बोल]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | २००९ || ''[[अजब प्रेम की गजब कहानी]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | २०१३ || ''[[फटा पोस्टर निकला हिरो]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | २०२३ || ''[[गांधी गोडसे - एक युद्ध]]'' || {{yes}} || {{yes}} || |- | २०२३ || ''[[बॅड बॉय]]'' || {{yes}} || {{no}} || |- | २०२५ || ''[[लाहौर १९४७]]'' || {{yes}} || {{yes}} || |- |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * {{IMDb name|id=0764316}} {{DEFAULTSORT:संतोषी, राजकुमार}} [[वर्ग:हिंदी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक]] [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] 40tjfnp2ef40mnbcalag2gzriq3vgiv मार्लेश्वर 0 165539 2583314 2580936 2025-06-26T10:14:54Z Wikimarathi999 172574 /* मार्लेश्वर यात्रा */ 2583314 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. [[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण [[खडीकोळवण]] गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. मार्लेश्वरला पोहोचण्यासाठी लोक खडीकोळवण गावातून मार्गक्रमण करतात. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == खडीकोळवण गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते. == अधिक वाचा == * [[खडीकोळवण]] == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्नागिरी * स्थानिक माहिती (ग्रामपंचायत खडीकोळवण) [[वर्ग:रत्नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] a06davsbxy8xrk6424fuhajczocpfba 2583315 2583314 2025-06-26T10:14:56Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — लेखनभेद ([[सदस्य:KiranBOT II/typos#लेखनभेद|अधिक माहिती]]) 2583315 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. [[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण [[खडीकोळवण]] गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. मार्लेश्वरला पोहोचण्यासाठी लोक खडीकोळवण गावातून मार्गक्रमण करतात. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == खडीकोळवण गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते. == अधिक वाचा == * [[खडीकोळवण]] == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती (ग्रामपंचायत खडीकोळवण) [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] s5x38vsqz2yfjh15hrma2njq93tm4m0 2583317 2583315 2025-06-26T10:16:18Z Wikimarathi999 172574 /* संदर्भ */ 2583317 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. [[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण [[खडीकोळवण]] गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. मार्लेश्वरला पोहोचण्यासाठी लोक खडीकोळवण गावातून मार्गक्रमण करतात. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == खडीकोळवण गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते. == अधिक वाचा == * [[खडीकोळवण]] == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती ग्रामपंचायत [[खडीकोळवण]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] j7rhm1yjmh67e1pihwrs5jxafu4b9em 2583318 2583317 2025-06-26T10:17:18Z Wikimarathi999 172574 /* मार्लेश्वर यात्रा */ 2583318 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. [[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण [[खडीकोळवण]] गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == खडीकोळवण गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते. == अधिक वाचा == * [[खडीकोळवण]] == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती ग्रामपंचायत [[खडीकोळवण]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] g3rz0kwdxiirli6vrykdfguf0mwlv1p 2583319 2583318 2025-06-26T10:20:10Z Wikimarathi999 172574 /* प्रवेश मार्ग */ 2583319 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. [[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण [[खडीकोळवण]] गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == [[खडीकोळवण]] गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते.कोल्हापूर, सांगली, सातारा येथील [[मार्लेश्वर ]] देवाचे भक्तगण तसेच पर्यटक जवळचा व कमी वेळे लागणारा मार्ग निवडतात. == अधिक वाचा == * [[खडीकोळवण]] == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती ग्रामपंचायत [[खडीकोळवण]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] pch0n0g4y05cfgosrrg6benw0uo33ez 2583320 2583319 2025-06-26T10:20:37Z Wikimarathi999 172574 /* अधिक वाचा */ 2583320 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. [[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण [[खडीकोळवण]] गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == [[खडीकोळवण]] गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते.कोल्हापूर, सांगली, सातारा येथील [[मार्लेश्वर ]] देवाचे भक्तगण तसेच पर्यटक जवळचा व कमी वेळे लागणारा मार्ग निवडतात. == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती ग्रामपंचायत [[खडीकोळवण]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] ns6zp2tkrdrw88iant5hsyke3wasvp5 2583321 2583320 2025-06-26T10:20:51Z Wikimarathi999 172574 /* मार्लेश्वर मंदिर */ 2583321 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे.[[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण [[खडीकोळवण]] गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == [[खडीकोळवण]] गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते.कोल्हापूर, सांगली, सातारा येथील [[मार्लेश्वर ]] देवाचे भक्तगण तसेच पर्यटक जवळचा व कमी वेळे लागणारा मार्ग निवडतात. == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती ग्रामपंचायत [[खडीकोळवण]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] h713l7qvogri9xcay0ua5545vx5k0kf 2583322 2583321 2025-06-26T10:21:08Z Wikimarathi999 172574 /* मार्लेश्वर यात्रा */ 2583322 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे.[[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण [[खडीकोळवण]] गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == [[खडीकोळवण]] गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते.कोल्हापूर, सांगली, सातारा येथील [[मार्लेश्वर ]] देवाचे भक्तगण तसेच पर्यटक जवळचा व कमी वेळे लागणारा मार्ग निवडतात. == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती ग्रामपंचायत [[खडीकोळवण]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] bizxs7wp99axwcv5ptoitac06zayeou 2583336 2583322 2025-06-26T11:28:37Z Wikimarathi999 172574 /* मार्लेश्वर यात्रा */ 2583336 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे.[[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण खडीकोळवण गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == [[खडीकोळवण]] गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते.कोल्हापूर, सांगली, सातारा येथील [[मार्लेश्वर ]] देवाचे भक्तगण तसेच पर्यटक जवळचा व कमी वेळे लागणारा मार्ग निवडतात. == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती ग्रामपंचायत [[खडीकोळवण]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] rl86w2ao4rbm4eoltcrrc0c72yhi6u5 2583337 2583336 2025-06-26T11:28:55Z Wikimarathi999 172574 /* प्रवेश मार्ग */ 2583337 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे.[[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण खडीकोळवण गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == खडीकोळवण गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते.कोल्हापूर, सांगली, सातारा येथील [[मार्लेश्वर ]] देवाचे भक्तगण तसेच पर्यटक जवळचा व कमी वेळे लागणारा मार्ग निवडतात. == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती ग्रामपंचायत [[खडीकोळवण]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] 683pypvpmdwn22zn8mjvpx5cb7el6gp 2583338 2583337 2025-06-26T11:29:10Z Wikimarathi999 172574 /* संदर्भ */ 2583338 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे.[[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण खडीकोळवण गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == खडीकोळवण गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते.कोल्हापूर, सांगली, सातारा येथील [[मार्लेश्वर ]] देवाचे भक्तगण तसेच पर्यटक जवळचा व कमी वेळे लागणारा मार्ग निवडतात. == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती ग्रामपंचायत [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून [[खडीकोळवण]] मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] plhz3ff45ci4w6xfic5gx3vhcyo5zus 2583339 2583338 2025-06-26T11:29:25Z Wikimarathi999 172574 /* मार्ग */ 2583339 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |स्थानिक_नाव= मार्लेश्वर | इतर_नाव = मारळ |प्रकार= गाव, पर्यटन स्थळ |आकाशदेखावा = Marleshwar Waterfall Closeup.jpg |आकाशदेखावा_शीर्षक = मार्लेश्वराचा धबधबा |अक्षांश= 17.06 | रेखांश = 73.73 |शोधक_स्थान= right | राज्य_नाव = [[महाराष्ट्र]] |जिल्हा = [[रत्‍नागिरी जिल्हा]] |तालुका = संगमेश्वर |नाव = |उंची = 971 |लोकसंख्या_वर्ष = 2011 |लोकसंख्या_एकूण = ९१९ | लोकसंख्या_घनता = |क्षेत्रफळ_आकारमान= km² |क्षेत्रफळ_एकूण = |एसटीडी_कोड = ०२३५४ |पिन_कोड =415804 |आरटीओ_कोड = MH08 |लिंग_गुणोत्तर = १०९८ |unlocode = |संकेतस्थळ = |तळटिपा = |}} == मार्लेश्वर मंदिर == '''मार्लेश्वर''' हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे.[[देवरूख]] नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे. == मार्लेश्वर नावाची व्युत्पत्ती == मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले. == मार्लेश्वर यात्रा == श्री देव मार्लेश्वरचा विवाह [[साखरपा, रत्‍नागिरी|कोंडगाव(साखरपा)]] मधील श्री देवी गिरजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वरला निघते. त्या दोन दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते. '''मार्लेश्वर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर तालुक्यात]] वसलेले आहे. हे ठिकाण खडीकोळवण गावाजवळ वसलेले असून, येथील '''शिवमंदिर''' हे पावसाळ्यात पाण्याच्या धबधब्याआडून दिसते. == वैशिष्ट्ये == * निसर्गरम्य परिसरात वसलेले मंदिर * पावसाळ्यात धबधबा * शिवभक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र == प्रवेश मार्ग == खडीकोळवण गावातून चालत जावे लागते. स्थानिक गावकरी मार्गदर्शन करतात. काही पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येते.कोल्हापूर, सांगली, सातारा येथील [[मार्लेश्वर ]] देवाचे भक्तगण तसेच पर्यटक जवळचा व कमी वेळे लागणारा मार्ग निवडतात. == संदर्भ == * जिल्हा माहिती पुस्तिका - रत्‍नागिरी * स्थानिक माहिती ग्रामपंचायत [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:शिवमंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे]] == मार्ग == मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. पहा : [[मार्लेश्वर धबधबा]] [[सप्तलिंगी नदी]] == छायाचित्रे == <gallery> Marleshwargate.jpg|मार्लेश्वरचे प्रवेशद्वार Marleshwarcave.jpg|मार्लेश्वर गुहा Marleshwarsteps.jpg|मार्लेश्वरच्या पायऱ्या Image:Marleshwar_waterfall.JPG|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar temple.JPG|मार्लेश्वर मंदिर Image:Har Har Marleshwar.JPG|हर हर मार्लेश्वर Image:Marleshwar Waterfall.jpg|मार्लेश्वर धबधबा Image:Marleshwar Waterfall Closeup.jpg|मार्लेश्वर धबधबा - Close Up </gallery> [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्हा]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] iowj1ddsw03yo1x3s1alug3vk3duz0q बाव नदी 0 175149 2583096 2072552 2025-06-25T14:29:17Z Wikimarathi999 172574 2583096 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नदी | नदी_नाव = बाव | नदी_चित्र = | नदी_चित्र_रुंदी = | नदी_चित्र_शीर्षक = | अन्य_नावे = | उगम_स्थान_नाव = [[सह्याद्री|सह्याद्री पर्वत]], [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]] | उगम_उंची_मी = | मुख_स्थान_नाव = [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] जयगड, [[अरबी समुद्र]] | लांबी_किमी = | देश_राज्ये_नाव = [[भारत]], [[महाराष्ट्र]] | उपनदी_नाव = | मुख्यनदी_नाव = शास्त्री | सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = | पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = | धरण_नाव = | तळटिपा = }} बाव नदी ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] एक महत्त्वाची पश्चिमवाहिनी नदी आहे. तसेच ही शास्त्री नदीची उपनदी आहे. ही नदी [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] आणि रत्‍नागिरी या दोन तालुक्यांतून वाहते. == उगम == बाव नदीचा उगम हा [[मार्लेश्वर]] जवळ सह्याद्री डोंगरात होतो. या नदीचे दोन प्रवाह आहेत. त्यातील एक प्रवाह हा आंबा घाटाच्या उत्तरेकडे उगम पावतो. हा प्रवाह हा मुख्य प्रवाह आहे. दुसरा प्रवाह हा [[मार्लेश्वर]] जवळील कुंडी गावाजवळ उगम पावतो. हे दोन्ही प्रवाह संगमेश्वर तालुक्यातील हातीव आणि मुरादपूर गावाजवळ एकत्र येऊन बाव नदी या नावाने पुढे वाहतात.हि नदी [[खडीकोळवण]] गावाला लागून पुढे जाते. ==उपनद्या== [[सप्तलिंगी नदी]] ही बाव नदीची एक उपनदी आहे. == मुख == बाव नदी ही थेट समुद्राला जाऊन मिळत नाही. ही नदी शास्त्री नदीला जाऊन मिळते. आणि पुढे शास्त्री नदी ही रत्‍नागिरी तालुक्यातील जयगड येथे अरबी समुद्राला मिळून जयगडची खाडी तयार होते. [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील नद्या]] ngovnssd0z4fhvoitjlsk7p54y853in आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन 0 176267 2583072 1321499 2025-06-25T12:58:13Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] to [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 2583072 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 27v8t4btndx814ey0vxkcs6gcd6xw2w आणीबाणी (भारत) 0 178010 2583169 2562457 2025-06-26T01:39:32Z ShantanuDeshmukh14 168868 /* आणीबाणीची पार्श्वभूमी */ ईंग्रजी ते मराठीत भाषांतर. 2583169 wikitext text/x-wiki [[चित्र:Indira Gandhi 1977.jpg|अल्ट=पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सल्ल्यावर राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.|इवलेसे|[[पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधीं]]<nowiki/>च्या सल्ल्यावर [[राष्ट्रपती]] [[फक्रुद्दीन अली अहमद]] यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.]] '''आणीबाणी''' (Emergency) हा [[भारत]]ाच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात [[भारताचे पंतप्रधान|तत्कालीन पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.<ref name="bbc._'आणी">{{संकेतस्थळ स्रोत | title = 'आणीबाणीच्या काळ्या दिवसांपासून धडा घेणं आवश्यक' : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू | अनुवादित title = | लेखक = | काम = BBC न्युज मराठी | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = २० नोव्हेंबर २०१८ | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-44593840 | भाषा = मराठी | अवतरण = २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती.}}</ref> [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] [[फकरुद्दीन अली अहमद]] ह्यांनी [[भारताचे संविधान|संविधानातील]] कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी [[२५ जून]] १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी [[लोकशाही]] स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या [[जयप्रकाश नारायण]], [[अटलबिहारी वाजपेयी]], [[जॉर्ज फर्नांडिस]] इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले, प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना स्थगिती देण्यात आली, विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त करण्यात आली, [[रा.स्व. संघ]] व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. एकप्रकारे आणीबाणी मुळे संपूर्ण लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्यात आली. अशा कठीण प्रसंगी, लेखक बशीर मोमीन (कवठेकर)<ref>[https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms "बशीर मोमीन (कवठेकर)"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190603012822/https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms |date=2019-06-03 }}, दै.[[महाराष्ट्र टाइम्स]], 2-March-2019</ref> यांनी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे ऐतिहासिक संदर्भ असेलेले नाटक लिहिले<ref>खंडूराज गायकवाड, [http://www.navakal.org/images/epaper/20-jan-2019.pdf लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!], “दै नवाकाळ", 20-Jan-2019”</ref> आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रंगमंचावर सादर केले. 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकात, छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य टिकवण्यासाठी कशा प्रकारे दिल्लीच्या आक्रमणाला शौर्याने तोंड दिले हे दर्शवले आहे. हे नाटक प्रतिकात्मक स्वरूपात, तत्कलीन दिल्ली सरकारने लोकशाही वर केलेल्या आक्रमणाला धैर्याने परतवून लावण्यासाठी जनतेला प्रेरणा देणारे ठरले.<ref>[https://www.esakal.com/maharashtra/aarti-sonagra-writes-bashirbhai-momin-pjp78 अवलिया लोकसाहित्यिक] "दै.[[सकाळ]]”, पुणे, 20-Nov-2021</ref> जनता हळूहळू आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभी राहिली. [[समाजवादी पक्ष्याच्या]] अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणी विरोधात तीव्र लढा दिला. या लढ्यात [[मृणाल गोरे]],[[पन्नालाल सुराणा]],[[प्रभूभाई संघवी]], यांनी मोठे योगदान दिले. मार्च १९७७ सालच्या [[१९७७ लोकसभा निवडणूक|लोकसभा निवडणुकांनंतर]] २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचा पराभव झाला व [[जनता पक्ष]]ाचे [[मोरारजी देसाई]] भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या [[रायबरेली]] या लोकसभा मतदारसंघात हार पत्करावी लागली. ==आणीबाणीची पार्श्वभूमी== ===इंदिरा गांधींचा उदय=== १९६७ ते १९७१ दरम्यान, पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांनी सरकार आणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षावर आपले बहुमत प्रस्थापित केले. त्यांनी केंद्र सरकारचे अधिकार पंतप्रधान सचिवालयात केंद्रित करायला सुरुवात केली आणि त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्याबद्दल धोका आणि अविश्वास वाटू लागला. इंदिरा गांधींनी काँग्रेस मधील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. जुलै १९६९ मध्ये अनेक मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि सप्टेंबर १९७० मध्ये [[भारतातील खाजगी पर्स|प्रिव्ही पर्स]] रद्द केल्यामुळे इंदिरा गांधींचा प्रभाव आणि लोकप्रियता खूप वाढली होती. इंदिराजींना "अर्थशास्त्रात समाजवाद आणि धर्माच्या बाबतीत धर्मनिरपेक्षता, गरीब समर्थक आणि संपूर्ण राष्ट्राच्या विकासासाठी उभे" म्हणून पाहिले गेले."<ref name="Guha, p. 439">गुहा, पृ. ४३९</ref> १९७१ भारतीय सार्वत्रिक निवडणुका मध्ये, लोकांनी इंदिराजींच्या ''गरीबी हटाओ" या लोकप्रिय घोषणेला प्रतिसाद देत त्यांना बहुमत दिले (३५२ जागा)."<ref name="Guha, p. 439" /> डिसेंबर १९७१ मध्ये, इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानला वेगळे करून स्वतंत्र बांगलादेश राष्ट्राची निर्मिती केली त्यावेळी त्यांची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर होती. ===राज नारायण खटल्याचा निकाल=== १९७१ च्या संसदीय निवडणुकीत इंदिरा गांधीं यांनी राज नारायण यांचा पराभव केला होता. राज नारायण यांनी [[अलाहाबाद उच्च न्यायालयात]], इंदिरा गांधीं विरोधात, त्यांची निवड रद्दबातल करण्यासाठी खटला दाखल केला. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती [[जगमोहनलाल सिन्हा]] यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांची निवड रद्द केली आणि अतिरिक्त सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घातली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांनी २४ जून १९७५ रोजी, उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आणि गांधींना खासदार म्हणून मिळालेले सर्व विशेषाधिकार बंद करण्याचे आणि त्यांना मतदान करण्यापासून वंचित ठेवण्याचे आदेश दिले. तथापि, त्यांच्या अपीलाचा ठराव प्रलंबित असेपर्यंत त्यांना पंतप्रधानपदी राहण्याची परवानगी देण्यात आली. [[जयप्रकाश नारायण]] आणि [[मोरारजी देसाई]] यांनी दररोज सरकारविरोधी आंदोलने पुकारली. दुसऱ्या दिवशी, जयप्रकाश नारायण यांनी दिल्लीत एक मोठी रॅली आयोजित केली होती, जिथे ते म्हणाले की "जर एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने सरकारचे आदेश अनैतिक असेल तर ते नाकारले पाहिजेत कारण स्वातंत्र्य लढ्यादरम्यान हे [[महात्मा गांधी]] यांचे ब्रीदवाक्य होते". असे वक्तव्य देशात बंडखोरी माजवण्याचे संकेत आहेत असे समजून इंदिरा गांधींनी [[फखरुद्दीन अली अहमद]] यांना [[आणीबाणीची स्थिती]] घोषित करण्याची विनंती केली. तीन तासांत सर्व प्रमुख वृत्तपत्रांची वीज खंडित करून राजकीय विरोधकांना अटक केली. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाशी चर्चा न करता पाठवण्यात आला होता, ज्यांना फक्त त्याची माहिती मिळाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला मान्यता दिली.<ref name="A">{{cite web|title=भारतीय आणीबाणी 1975-77|url=http:// /www.mtholyoke.edu/~ghosh20p/page1.html|publisher=Mount Holyoke College|access-date=2009-07-05|archive-date=19 मे 2017|archive-url=https://web.archive. org/web/20170519080200/http://www.mtholyoke.edu/~ghosh20p/page1.html|url-status=dead}}</ref><ref name="LOC">{{cite web|title=The इंदिरा गांधींचा उदय -date=2009-06-27}}</ref> ===अटक=== भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५२ आणि ३५६ चा वापर करून, इंदिरा गांधींनी स्वतःला विलक्षण अधिकार दिले आणि नागरी हक्क आणि राजकीय विरोधावर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. सरकारने हजारो आंदोलक आणि राजकीय नेत्यांना प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्यासाठी देशभरातील पोलिस दलाचा वापर केला. [[जयप्रकाश नारायण]], [[मुलायम सिंह यादव]], [[राज नारायण]], [[मोरारजी देसाई]], [[चरण सिंह]], [[जीवराम कृपलानी]], [[जॉर्ज फर्नांडिस]], [[अटल बिहारी वाजपेयी]], आणि इतर आंदोलनकर्त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. काही राजकीय पक्षांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जमात-ए-इस्लामी हिंद सारख्या संघटनांवर बंदी घालण्यात आली होती. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) नेते व्ही. एस.अच्युतानंदन आणि ज्योतिर्मय बसू यांच्या साहित्यांच्या पक्षाशी संबंधित इतर अनेकांना अटक करण्यात आली. आणीबाणीच्या घोषणेला आणि घटनेतील दुरुस्तीच्या विरोधात असलेल्या काँग्रेस नेत्यांनी, जसे की [[मोहन धारिया]] आणि [[चंद्र शेखर]], त्यांच्या सरकारी आणि पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना सुद्धा अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले.[[द्रविड मुन्नेत्र कळघम|DMK]] सारख्या प्रादेशिक विरोधी पक्षांच्या सदस्यांना देखील अटक करण्यात आली. ==आणीबाणी विरोधी चळवळ == === लोकशाही बचाओ मोर्चा === आणीबाणीच्या घोषणेनंतर लवकरच, शेख समुदायाच्या नेतृत्वाने [[अमृतसर]] येथे बैठका बोलावल्या ज्यात त्यांनी काँग्रेसच्या या हुकूमशाही प्रवृत्तीला विरोध करण्याचा निर्धार केला.<ref>J.S. ग्रेवाल, द शीख ऑफ पंजाब, (केंब्रिज, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, 1990) 213</ref> "लोकशाही बचाओ मोर्चा" चे समर्थन अकाली दलाने सुद्धा केले होते. या विरोधी मोर्चादरम्यान 40,000 हून अधिक अकाली आणि इतर शीखांना अटक करण्यात आली.<ref>{{Cite book |last=Amore |first=Roy C. |url=https://books.google.com/books?id=3eqvDwAAQBAJ&dq=sant+ kartar+singh+emergency&pg=PA32 |title=Religion and Politics: New Developments Worldwide |date=2019-09-17 |publisher=MDPI |isbn=978-3-03921-429-7 |pages=32 |language=en}</ref> ==साहित्य व कलाक्षेत्र== ===साहित्य=== * लेखक श्री. राही मासूम रझा यांनी त्यांच्या 'कतर बी आरजू' या कादंबरीद्वारे आणीबाणीवर टीका केली. <ref> ओ. पी. माथूर, ''भारतीय कादंबरीत इंदिरा गांधी आणि आणीबाणी'', सरूप अँड सन्स, 2004. {{ISBN|978-81-7625-461-8}}.</ref> * [[शशी थरूर]] यांनी त्यांच्या ''[[द ग्रेट इंडियन नॉव्हेल]]'' (1989) मध्ये आणीबाणीचे रूपकात्मक चित्रण केले आहे. त्यांनी आणीबाणीवर एक उपहासात्मक नाटक लिहिले, ''ट्वेन्टी-टू मन्थ्स इन द लाइफ ऑफ अ डॉग'', जे त्यांच्या ''[[द फाइव्ह डॉलर स्माईल अँड अदर स्टोरीज]]'' मध्ये प्रकाशित झाले. * ''[[रिच लाइक अस]]'' [[नयनतारा सहगल]] द्वारे अंशतः आणीबाणीच्या काळातील पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि राजकीय भ्रष्टाचार आणि दडपशाही यांसारख्या घटनांशी संबंधित आहे.<ref>{{साहित्य जर्नल| last1=Hassan|first1=Nigeenah|last2=Sharma|first2=Mukesh|date=2017|title=India Under Emergency: Rich our like Nayantara Sahgal|url=https://ijisrt.com/wp-content/uploads/2017/ 06/India-Under-Emergency-Rich-Like-us-Nayantara-Sahgal.pdf|journal=International Journal of Innovative Science and Research Technology|volume=2,6}}</ref> ===रंगभूमी /नाट्य क्षेत्र=== आणीबाणी मुळे संपूर्ण लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्यात आली होती तेंव्हा अशा कठीण प्रसंगी, लेखक बशीर मोमीन (कवठेकर)<ref>[https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms "बशीर मोमीन (कवठेकर)"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190603012822/https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms |date=2019-06-03 }}, दै.[[महाराष्ट्र टाइम्स]], 2-March-2019</ref> यांनी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे ऐतिहासिक संदर्भ असेलेले नाटक लिहिले<ref>खंडूराज गायकवाड, [http://www.navakal.org/images/epaper/20-jan-2019.pdf लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!], “दै नवाकाळ", 20-Jan-2019”</ref> आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रंगमंचावर सादर केले. 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकात, छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली, स्वराज्य टिकवण्यासाठी, कशा प्रकारे दिल्लीच्या आक्रमणाला शौर्याने तोंड दिले हे दर्शवले आहे. नाटकाच्या शेवटी, जनतेने स्वराज्य रक्षणासाठी नेहमीच संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे असे आवाहन केले जायचे. हे नाटक प्रतिकात्मक स्वरूपात, तत्कालीन दिल्ली सरकारने लोकशाही वर केलेल्या आक्रमणाला धैर्याने परतवून लावण्यासाठी जनतेला प्रेरणा देणारे ठरले. अशाप्रकारे साहित्यिक बशीर मोमीन, त्यांनी लिहिलेले नाटक आणि नाटकातील कलाकार, यांनी भारताच्या लोकशाही संवर्धनासाठी सुरू असलेल्या लढ्यात, मराठी रंगभूमीच्या माध्यमातून, जनतेला प्रेरित करत संविधान टिकवण्याच्या चळवळीत योगदान दिले.<ref>[https://www.esakal.com/maharashtra/aarti-sonagra-writes-bashirbhai-momin-pjp78 अवलिया लोकसाहित्यिक] "दै.[[सकाळ]]”, पुणे, 20-Nov-2021</ref> ==घटनाक्रम== ;१९७५: * १२ जून : निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना [[अलाहाबाद उच्च न्यायालय]]ाने दोषी ठरविले. गांधी यांनी १९७१ च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. * २२ जून : [[जयप्रकाश नारायण]] यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात [[दिल्ली]]त रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले. * २४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयाने]] काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले. * २५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली. * ३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली. * १ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. * ५ जुलै : जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली. * २३ जुलै : आणीबाणीला राज्यसभेची मंजूरी. * २४ जुलै : [[लोकसभा|लोकसभेतही]] आणीबाणीच्या बाजूने मतदान. * ५ ऑगस्ट : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला. ;१९७६: * २६ जानेवारी : 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' नाटकाचे पुण्यात रंगमंचावर सादरीकरण. ऐतिहासिक संदर्भ देऊन प्रतीकात्मक स्वरूपात आणीबाणी विरुद्ध लढा देण्यासाठी जनतेला आवाहन. * २१ मे : न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली. * २५ ऑगस्ट : विवाहाचे वय वाढविण्याची तरदूत असलेले विधेयक मांडण्यात आले. * ३ नोव्हेंबर : घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजूरी. * १ सप्टेंबर : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीची नसबंदी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात. ;१९७७: * १८ जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा. * २० जानेवारी : लोकसभा विसर्जित करण्यात आली. * २४ जानेवारी : [[मोरारजी देसाई]] यांची [[जनता पक्ष]]ाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. * ११ फेब्रुवारी : राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे निधन. * २१ मार्च : आणीबाणी मागे घेण्यात आली. * २२ मार्च : जनता पक्षाला निवडणुकीत बहुमत. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:भारताचा राजकीय इतिहास]] [[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] nj2q7wg5f5jdzyra9ceekc76sysmrfk विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू 4 179533 2583109 2582256 2025-06-25T14:45:59Z संतोष गोरे 135680 2583109 wikitext text/x-wiki '''[[विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू|अलीकडील मृत्यू]]''' : {{*}} [[जयंत विष्णू नारळीकर]] (२० मे, २०२५), {{*}} [[एम.आर. श्रीनिवासन]] (२० मे, २०२५), {{*}} [[मुकुल देव]] (२३ मे, २०२५), {{*}} [[आर.टी. देशमुख]] (२६ मे, २०२५), {{*}} [[सुखदेव सिंग धिंडसा]] (२८ मे, २०२५), {{*}} [[विजय रूपाणी]] (१२ जून, २०२५), {{*}} [[मारुती चितमपल्ली]] (१८ जून, २०२५), {{*}} [[विवेक लागू]] (१९ जून, २०२५), {{*}} [[दिलीप दोशी]] (२३ जून, २०२५), {{*}} [[मुदुंडी रामकृष्ण राजू]] (२५ जून, २०२५) <noinclude> [[वर्ग:विकिपीडिया निर्वाह]] [[वर्ग:मुखपृष्ठ]] </noinclude> bjcha6fuai5wk1a11hxbrldroqpnnzb आयसीसी 0 180204 2583076 1351787 2025-06-25T12:58:43Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] to [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 2583076 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 27v8t4btndx814ey0vxkcs6gcd6xw2w आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ 0 208214 2583071 1463793 2025-06-25T12:58:03Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] to [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 2583071 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] 27v8t4btndx814ey0vxkcs6gcd6xw2w मुदुंडी रामकृष्ण राजू 0 219632 2583104 1531128 2025-06-25T14:38:24Z संतोष गोरे 135680 2583104 wikitext text/x-wiki '''मुदुंडी रामकृष्ण राजू''' (१९३० - [[२५ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते, जे कर्करोग उपचारांमध्ये अणु भौतिकशास्त्राच्या वापरावरील संशोधनासाठी ओळखले जातात.<ref name="Bhimavaram Municipality">{{cite web | url=http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | title=Bhimavaram Municipality | publisher=Bhimavaram Municipality | date=2014 | access-date=18 December 2014 | archive-url=https://web.archive.org/web/20141218105030/http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | archive-date=18 December 2014 | url-status=dead }}</ref><ref name="Berkeley Science Review">{{cite web | url=http://berkeleysciencereview.com/from-particle-physics-to-radiation-oncology-to-public-health/ | title=Berkeley Science Review | publisher=Berkeley Science Review | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> यांचा जन्म [[आंध्र प्रदेश]] राज्यातील [[भीमावरम]] शहरात झाला होता.<ref name="The Hindu">{{cite web | url=http://www.thehindu.com/todays-paper/rama-naidu-six-others-get-padma-awards/article4346703.ece | title=The Hindu | date=2013 | access-date=18 December 2014}}</ref> तसेच ते भीमावरम येथे स्थित आंतरराष्ट्रीय कर्करोग केंद्र, महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="AAPM">{{cite web | url=http://sandbox.aapm.org/international/reports/ayyangarpt2.asp | title=AAPM | publisher=AAPM | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> त्यांना अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये रेडिएशन थेरपीमध्ये ३५ वर्षांचा संशोधन अनुभव आहे, ज्यात मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, हार्वर्ड विद्यापीठ, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरी, बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी इत्यादी संस्थांचा समावेश आहे.<ref name="Bhimavaram Municipality" /><ref name="AAPM" /><ref name="Kshatriya">{{cite web | url=http://kshatriya.forumotion.com/t113-dr-m-r-raju | title=Kshatriya | publisher=Kshatriya | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> and is credited with several articles on the topic.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="Sparrho">{{cite web | url=http://www.sparrho.com/article/UmF3QXJ0aWNsZQ==/1039567/?title=in-regard-to-zietman | title=Sparrho | publisher=Sparrho | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> आणि या विषयावरील अनेक लेखांचे श्रेय त्यांना जाते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="Sparrho">{{cite web | url=http://www.sparrho.com/article/UmF3QXJ0aWNsZQ==/1039567/?title=in-regard-to-zietman | title=Sparrho | publisher=Sparrho | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> राजू यांना २०१३ मध्ये भारत सरकारने [[पद्मश्री]] या चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.<ref name="Padma Shri">{{cite web | url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf | title=Padma Shri | publisher=Padma Shri | date=2014 | access-date=11 November 2014}}</ref> {{विस्तार}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:रामकृष्ण, राजू मुदुंडी}} [[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 44kknidbxm9v5l6aeiy0k3723lp67c8 2583105 2583104 2025-06-25T14:39:41Z संतोष गोरे 135680 2583105 wikitext text/x-wiki '''मुदुंडी रामकृष्ण राजू''' (१९३० - [[२५ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते, जे कर्करोग उपचारांमध्ये अणु भौतिकशास्त्राच्या वापरावरील संशोधनासाठी ओळखले जातात.<ref name="Bhimavaram Municipality">{{cite web | url=http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | title=Bhimavaram Municipality | publisher=Bhimavaram Municipality | date=2014 | access-date=18 December 2014 | archive-url=https://web.archive.org/web/20141218105030/http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | archive-date=18 December 2014 | url-status=dead }}</ref><ref name="Berkeley Science Review">{{cite web | url=http://berkeleysciencereview.com/from-particle-physics-to-radiation-oncology-to-public-health/ | title=Berkeley Science Review | publisher=Berkeley Science Review | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> यांचा जन्म [[आंध्र प्रदेश]] राज्यातील [[भीमावरम]] शहरात झाला होता.<ref name="The Hindu">{{cite web | url=http://www.thehindu.com/todays-paper/rama-naidu-six-others-get-padma-awards/article4346703.ece | title=The Hindu | date=2013 | access-date=18 December 2014}}</ref> तसेच ते भीमावरम येथे स्थित आंतरराष्ट्रीय कर्करोग केंद्र, महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="AAPM">{{cite web | url=http://sandbox.aapm.org/international/reports/ayyangarpt2.asp | title=AAPM | publisher=AAPM | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> त्यांना अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये रेडिएशन थेरपीमध्ये ३५ वर्षांचा संशोधन अनुभव आहे, ज्यात मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, हार्वर्ड विद्यापीठ, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरी, बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी इत्यादी संस्थांचा समावेश आहे.<ref name="Bhimavaram Municipality" /><ref name="AAPM" /><ref name="Kshatriya">{{cite web | url=http://kshatriya.forumotion.com/t113-dr-m-r-raju | title=Kshatriya | publisher=Kshatriya | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> आणि या विषयावरील अनेक लेखांचे श्रेय त्यांना जाते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="Sparrho">{{cite web | url=http://www.sparrho.com/article/UmF3QXJ0aWNsZQ==/1039567/?title=in-regard-to-zietman | title=Sparrho | publisher=Sparrho | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> राजू यांना २०१३ मध्ये भारत सरकारने [[पद्मश्री]] या चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.<ref name="Padma Shri">{{cite web | url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf | title=Padma Shri | publisher=Padma Shri | date=2014 | access-date=11 November 2014}}</ref> {{विस्तार}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:रामकृष्ण, राजू मुदुंडी}} [[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 65j1mbo9t51igjqp3wq5vfer8v1c9fy 2583106 2583105 2025-06-25T14:43:20Z संतोष गोरे 135680 2583106 wikitext text/x-wiki '''मुदुंडी रामकृष्ण राजू''' (१९३० - [[२५ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते, जे कर्करोग उपचारांमध्ये अणु भौतिकशास्त्राच्या वापरावरील संशोधनासाठी ओळखले जातात.<ref name="Bhimavaram Municipality">{{cite web | url=http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | title=Bhimavaram Municipality | publisher=Bhimavaram Municipality | date=2014 | access-date=18 December 2014 | archive-url=https://web.archive.org/web/20141218105030/http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | archive-date=18 December 2014 | url-status=dead }}</ref><ref name="Berkeley Science Review">{{cite web | url=http://berkeleysciencereview.com/from-particle-physics-to-radiation-oncology-to-public-health/ | title=Berkeley Science Review | publisher=Berkeley Science Review | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> यांचा जन्म [[आंध्र प्रदेश]] राज्यातील [[भीमावरम]] शहरात झाला होता.<ref name="The Hindu">{{cite web | url=http://www.thehindu.com/todays-paper/rama-naidu-six-others-get-padma-awards/article4346703.ece | title=The Hindu | date=2013 | access-date=18 December 2014}}</ref> तसेच ते भीमावरम येथे स्थित आंतरराष्ट्रीय कर्करोग केंद्र, महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="AAPM">{{cite web | url=http://sandbox.aapm.org/international/reports/ayyangarpt2.asp | title=AAPM | publisher=AAPM | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> त्यांना अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये रेडिएशन थेरपीमध्ये ३५ वर्षांचा संशोधन अनुभव आहे, ज्यात मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, [[हार्वर्ड विद्यापीठ]], [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]], लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरी, बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी इत्यादी संस्थांचा समावेश आहे.<ref name="Bhimavaram Municipality" /><ref name="AAPM" /><ref name="Kshatriya">{{cite web | url=http://kshatriya.forumotion.com/t113-dr-m-r-raju | title=Kshatriya | publisher=Kshatriya | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> आणि या विषयावरील अनेक लेखांचे श्रेय त्यांना जाते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="Sparrho">{{cite web | url=http://www.sparrho.com/article/UmF3QXJ0aWNsZQ==/1039567/?title=in-regard-to-zietman | title=Sparrho | publisher=Sparrho | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> राजू यांना २०१३ मध्ये भारत सरकारने [[पद्मश्री]] या चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.<ref name="Padma Shri">{{cite web | url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf | title=Padma Shri | publisher=Padma Shri | date=2014 | access-date=11 November 2014}}</ref> {{विस्तार}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:रामकृष्ण, राजू मुदुंडी}} [[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 4j0a2500z2ilbt0otk994lh56elhytb 2583107 2583106 2025-06-25T14:43:40Z संतोष गोरे 135680 2583107 wikitext text/x-wiki '''मुदुंडी रामकृष्ण राजू''' (१९३० - [[२५ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते, जे कर्करोग उपचारांमध्ये अणु भौतिकशास्त्राच्या वापरावरील संशोधनासाठी ओळखले जातात.<ref name="Bhimavaram Municipality">{{cite web | url=http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | title=Bhimavaram Municipality | publisher=Bhimavaram Municipality | date=2014 | access-date=18 December 2014 | archive-url=https://web.archive.org/web/20141218105030/http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | archive-date=18 December 2014 | url-status=dead }}</ref><ref name="Berkeley Science Review">{{cite web | url=http://berkeleysciencereview.com/from-particle-physics-to-radiation-oncology-to-public-health/ | title=Berkeley Science Review | publisher=Berkeley Science Review | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> यांचा जन्म [[आंध्र प्रदेश]] राज्यातील [[भीमावरम]] शहरात झाला होता.<ref name="The Hindu">{{cite web | url=http://www.thehindu.com/todays-paper/rama-naidu-six-others-get-padma-awards/article4346703.ece | title=The Hindu | date=2013 | access-date=18 December 2014}}</ref> तसेच ते भीमावरम येथे स्थित आंतरराष्ट्रीय कर्करोग केंद्र, महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="AAPM">{{cite web | url=http://sandbox.aapm.org/international/reports/ayyangarpt2.asp | title=AAPM | publisher=AAPM | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> त्यांना अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये रेडिएशन थेरपीमध्ये ३५ वर्षांचा संशोधन अनुभव आहे, ज्यात मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, [[हार्वर्ड विद्यापीठ]], [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]], लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरी, बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी इत्यादी संस्थांचा समावेश आहे.<ref name="Bhimavaram Municipality" /><ref name="AAPM" /><ref name="Kshatriya">{{cite web | url=http://kshatriya.forumotion.com/t113-dr-m-r-raju | title=Kshatriya | publisher=Kshatriya | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> आणि या विषयावरील अनेक लेखांचे श्रेय त्यांना जाते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="Sparrho">{{cite web | url=http://www.sparrho.com/article/UmF3QXJ0aWNsZQ==/1039567/?title=in-regard-to-zietman | title=Sparrho | publisher=Sparrho | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> राजू यांना २०१३ मध्ये भारत सरकारने [[पद्मश्री पुरस्कार]] या चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.<ref name="Padma Shri">{{cite web | url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf | title=Padma Shri | publisher=Padma Shri | date=2014 | access-date=11 November 2014}}</ref> {{विस्तार}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:रामकृष्ण, राजू मुदुंडी}} [[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 6ybymnss00bdc2e6x4hxgzhlesjd5b7 2583108 2583107 2025-06-25T14:44:28Z संतोष गोरे 135680 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583108 wikitext text/x-wiki '''मुदुंडी रामकृष्ण राजू''' (१९३० - [[२५ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते, जे कर्करोग उपचारांमध्ये अणु भौतिकशास्त्राच्या वापरावरील संशोधनासाठी ओळखले जातात.<ref name="Bhimavaram Municipality">{{cite web | url=http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | title=Bhimavaram Municipality | publisher=Bhimavaram Municipality | date=2014 | access-date=18 December 2014 | archive-url=https://web.archive.org/web/20141218105030/http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | archive-date=18 December 2014 | url-status=dead }}</ref><ref name="Berkeley Science Review">{{cite web | url=http://berkeleysciencereview.com/from-particle-physics-to-radiation-oncology-to-public-health/ | title=Berkeley Science Review | publisher=Berkeley Science Review | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> यांचा जन्म [[आंध्र प्रदेश]] राज्यातील [[भीमावरम]] शहरात झाला होता.<ref name="The Hindu">{{cite web | url=http://www.thehindu.com/todays-paper/rama-naidu-six-others-get-padma-awards/article4346703.ece | title=The Hindu | date=2013 | access-date=18 December 2014}}</ref> तसेच ते भीमावरम येथे स्थित आंतरराष्ट्रीय कर्करोग केंद्र, महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="AAPM">{{cite web | url=http://sandbox.aapm.org/international/reports/ayyangarpt2.asp | title=AAPM | publisher=AAPM | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> त्यांना अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये रेडिएशन थेरपीमध्ये ३५ वर्षांचा संशोधन अनुभव आहे, ज्यात मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, [[हार्वर्ड विद्यापीठ]], [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]], लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरी, बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी इत्यादी संस्थांचा समावेश आहे.<ref name="Bhimavaram Municipality" /><ref name="AAPM" /><ref name="Kshatriya">{{cite web | url=http://kshatriya.forumotion.com/t113-dr-m-r-raju | title=Kshatriya | publisher=Kshatriya | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> आणि या विषयावरील अनेक लेखांचे श्रेय त्यांना जाते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="Sparrho">{{cite web | url=http://www.sparrho.com/article/UmF3QXJ0aWNsZQ==/1039567/?title=in-regard-to-zietman | title=Sparrho | publisher=Sparrho | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> राजू यांना २०१३ मध्ये भारत सरकारने [[पद्मश्री पुरस्कार]] या चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.<ref name="Padma Shri">{{cite web | url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf | title=Padma Shri | publisher=Padma Shri | date=2014 | access-date=11 November 2014}}</ref> {{विस्तार}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:रामकृष्ण, राजू मुदुंडी}} [[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] cbmxixzqgv35qkvi7a8non8ebvdiaq0 2583110 2583108 2025-06-25T14:47:46Z संतोष गोरे 135680 2583110 wikitext text/x-wiki '''मुदुंडी रामकृष्ण राजू''' (१९३० - [[२५ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते, जे कर्करोग उपचारांमध्ये आण्विक भौतिकशास्त्राच्या वापरावरील संशोधनासाठी ओळखले जातात.<ref name="Bhimavaram Municipality">{{cite web | url=http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | title=Bhimavaram Municipality | publisher=Bhimavaram Municipality | date=2014 | access-date=18 December 2014 | archive-url=https://web.archive.org/web/20141218105030/http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | archive-date=18 December 2014 | url-status=dead }}</ref><ref name="Berkeley Science Review">{{cite web | url=http://berkeleysciencereview.com/from-particle-physics-to-radiation-oncology-to-public-health/ | title=Berkeley Science Review | publisher=Berkeley Science Review | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> यांचा जन्म [[आंध्र प्रदेश]] राज्यातील [[भीमावरम]] शहरात झाला होता.<ref name="The Hindu">{{cite web | url=http://www.thehindu.com/todays-paper/rama-naidu-six-others-get-padma-awards/article4346703.ece | title=The Hindu | date=2013 | access-date=18 December 2014}}</ref> तसेच ते भीमावरम येथे स्थित आंतरराष्ट्रीय कर्करोग केंद्र, महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="AAPM">{{cite web | url=http://sandbox.aapm.org/international/reports/ayyangarpt2.asp | title=AAPM | publisher=AAPM | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> त्यांना अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये रेडिएशन थेरपीमध्ये ३५ वर्षांचा संशोधन अनुभव आहे, ज्यात मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, [[हार्वर्ड विद्यापीठ]], [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]], लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरी, बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी इत्यादी संस्थांचा समावेश आहे.<ref name="Bhimavaram Municipality" /><ref name="AAPM" /><ref name="Kshatriya">{{cite web | url=http://kshatriya.forumotion.com/t113-dr-m-r-raju | title=Kshatriya | publisher=Kshatriya | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> आणि या विषयावरील अनेक लेखांचे श्रेय त्यांना जाते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="Sparrho">{{cite web | url=http://www.sparrho.com/article/UmF3QXJ0aWNsZQ==/1039567/?title=in-regard-to-zietman | title=Sparrho | publisher=Sparrho | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> राजू यांना २०१३ मध्ये भारत सरकारने [[पद्मश्री पुरस्कार]] या चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.<ref name="Padma Shri">{{cite web | url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf | title=Padma Shri | publisher=Padma Shri | date=2014 | access-date=11 November 2014}}</ref> {{विस्तार}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:रामकृष्ण, राजू मुदुंडी}} [[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] 612z2qye3473n60pzngsbsxosvxs6m0 2583171 2583110 2025-06-26T02:20:55Z संतोष गोरे 135680 2583171 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''मुदुंडी रामकृष्ण राजू''' (१९३० - [[२५ जून]], [[इ.स. २०२५|२०२५]]) हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते, जे कर्करोग उपचारांमध्ये आण्विक भौतिकशास्त्राच्या वापरावरील संशोधनासाठी ओळखले जातात.<ref name="Bhimavaram Municipality">{{cite web | url=http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | title=Bhimavaram Municipality | publisher=Bhimavaram Municipality | date=2014 | access-date=18 December 2014 | archive-url=https://web.archive.org/web/20141218105030/http://bhimavarammunicipality.com/mgmmt.aspx | archive-date=18 December 2014 | url-status=dead }}</ref><ref name="Berkeley Science Review">{{cite web | url=http://berkeleysciencereview.com/from-particle-physics-to-radiation-oncology-to-public-health/ | title=Berkeley Science Review | publisher=Berkeley Science Review | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> यांचा जन्म [[आंध्र प्रदेश]] राज्यातील [[भीमावरम]] शहरात झाला होता.<ref name="The Hindu">{{cite web | url=http://www.thehindu.com/todays-paper/rama-naidu-six-others-get-padma-awards/article4346703.ece | title=The Hindu | date=2013 | access-date=18 December 2014}}</ref> तसेच ते भीमावरम येथे स्थित आंतरराष्ट्रीय कर्करोग केंद्र, महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="AAPM">{{cite web | url=http://sandbox.aapm.org/international/reports/ayyangarpt2.asp | title=AAPM | publisher=AAPM | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> त्यांना अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये रेडिएशन थेरपीमध्ये ३५ वर्षांचा संशोधन अनुभव आहे, ज्यात मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, [[हार्वर्ड विद्यापीठ]], [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]], लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरी, बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी इत्यादी संस्थांचा समावेश आहे.<ref name="Bhimavaram Municipality" /><ref name="AAPM" /><ref name="Kshatriya">{{cite web | url=http://kshatriya.forumotion.com/t113-dr-m-r-raju | title=Kshatriya | publisher=Kshatriya | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> आणि या विषयावरील अनेक लेखांचे श्रेय त्यांना जाते.<ref name="Berkeley Science Review" /><ref name="Sparrho">{{cite web | url=http://www.sparrho.com/article/UmF3QXJ0aWNsZQ==/1039567/?title=in-regard-to-zietman | title=Sparrho | publisher=Sparrho | date=2014 | access-date=18 December 2014}}</ref> राजू यांना २०१३ मध्ये भारत सरकारने [[पद्मश्री पुरस्कार]] या चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.<ref name="Padma Shri">{{cite web | url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf | title=Padma Shri | publisher=Padma Shri | date=2014 | access-date=11 November 2014}}</ref> {{विस्तार}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:रामकृष्ण, राजू मुदुंडी}} [[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] shb7zu6yx7ozwlbwz8h8bde54ysrwfq कृषि दिन (महाराष्ट्र) 0 224507 2583312 2436171 2025-06-26T10:09:32Z KrushiN17 151196 2583312 wikitext text/x-wiki '''कृषि दिन''' हा कृषीप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. त्यामुळे कृषी दिनाला विशेष असे महत्त्व आहे. कृषी दिन १ जुलै रोजी हरितक्रांतीचेे जनक महानायक [[वसंतराव नाईक]] यांच्या जयंती निमित्त शासन स्तरावर साजरा केला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. तसेच 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते. महानायक वसंतराव नाईक यांचे लोकशाही सक्षमीकरण , ग्रामीण विकास व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना 'महानायक' , 'शेतकऱ्यांचा जाणता राजा' म्हणूनही संबोधले जाते. भारताचे राष्ट्रपती , भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहे." या शब्दात नाईकांचे गौरव केले. तसेच 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेचे प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी "आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत" या शब्दात महानायक वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. <ref>{{जर्नल स्रोत|last=पवार|first=एकनाथराव|title=आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत : वसंतराव नाईक|journal=POKJ ISNN Journal -2320-4494}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-agricultural-day-2023-hence-maharashtra-agriculture-day-is-celebrated-know-the-importance-of-krushi-din-vasantrao-naik/articleshow/101412931.cms|title=म्हणून साजरा केला जातो ‘महाराष्ट्र कृषी दिन’; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि कारणे|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2023-07-02}}</ref> == कृषी दिनाची पार्श्वभूमी : == भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री [[शरद पवार]] यांनी घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी, शेतीवर निस्सीम भक्ती असणारे क्रांतिकारी कृषीसंत वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे कि, "मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर देहाने असलो तरी माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असतो." हा '[[वसंत विचारधारा (वसंतवाद)|वसंतविचार]]' लक्षात घेता शेतकऱ्याप्रति कृतज्ञता , शेतकऱ्याना आत्मबळ व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख देण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत [[एकनाथ पवार|एकनाथराव पवार]] यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रूजवली. तेंव्हापासून कृषीदिवस हा थेट बांधावर शेत शिवारातही साजरा करण्यास सुरुवात झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/on-the-other-hand/amp_articleshow/64736423.cms|title=कृषिदिनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर|publisher=महाराष्ट्र टाइम्स|year=२०१८|location=नागपूर}}</ref> कार्यालयात साजरा होणारा कृषीदिवस आज थेट शेत बांधावरही साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. कृषी दिन 'शासकीय कार्यालयीन स्तरावर ते थेट शेत बांधावर ' साजरा करण्याच्या या प्रवासात मात्र '[[पवार]]' हा एक दुर्मिळ संयोग जुळून आल्याचे म्हणता येईल.<ref>{{स्रोत बातमी|title=कृषिदिन थेट बांधावर साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागत|publisher=लोकशाही वार्ता|year=2020}}</ref> आज कृषी दिवस हा कार्यालयाबरोबरच थेट शेतबांधापर्यंत सर्वत्र साजरा होतो. इतर राज्यात देखील एक जुलैला कृषी दिन साजरा होतांना दिसून येते. == कृषी दिनाचे महत्त्व == कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषीदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी [[हरितक्रांती]] व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते 'पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा' म्हणून ओळखले जातात. भूमिहिनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवीण्याचे तसेच कृषीसंस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले. शिवाय पहिल्यांदाच चार [[कृषी]] विदयापीठाची स्थापना केली. १९७२ सारख्या भिषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी 'शेतकरी आत्महत्या' हा शब्द देखील गवसला नव्हता. शेतकऱ्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. शेती आणि मातीवरील त्यांची निस्सीम भक्ती ही भारतीय कृषीसंस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते. "शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अन् शेतकऱ्यांचे लेकरं सुद्धा कलेक्टर झाली पाहिजे." हे महानायक वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. थेट बांधावर आधुनिक कृषीतंत्रे व दूरगामी उपाययोजनांची अमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती , शेतकऱ्याप्रति जिव्हाळा निर्माण केल्यास नाईकसाहेबांचे स्वप्ने पुर्णत्वास येऊ शकते. भारतीय कृषीसंस्कृतीला उजाळा देणाऱ्या 'कृषी दिन' या पावन पर्वाचे जनमाणसात अनन्यसाधारण असे महत्त्व असून शासकीय कार्यालय , गाव शहरात अनेक जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर थेट बांधावर-शेत शिवारातही मोठ्या प्रमाणात 'कृषी दिवस' साजरा होत असल्याने या पर्वाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शेती व शेतकऱ्यांवरील निर्व्याज प्रेम आणि कृतज्ञता म्हणून '[[थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम|'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर']] मोहीमेचे प्रवर्तक [[एकनाथ पवार|एकनाथराव पवार]] यांनी सन २०११ पासून कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव मोहीम सर्वप्रथम सुरू केली. आज ही संकल्पना एक प्रथा म्हणून नावारूपाला आली. '''कृषीदिनाचा बांधापर्यंतचा प्रवास''' या दिवशी कृषीसंस्कृतीचे संस्मरण करून कृषीसंस्कृतीच्या समृद्धीसाठी संकल्प केल्या जाते. हा पर्व थेट बांधावर , शेत शिवारातही साजरा होत असून यात शेतकरी सन्मान, समुपदेशन , फळझाडांची लागवड व शेतकऱ्यांचे भाग्यविधाते महानायक वसंंतराव नाईकांना आदरांजली अशा विविध स्वरूपात साजरा केला जातो.थेट शेत बांधावर शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी, शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करून आत्मबळ मिळावे. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी या उद्देशाने प्रसिद्ध विचारवंत एकनाथराव पवार यांनी कृषी दिवस थेट बांधावर , शेत शिवारात साजरा करण्याची सर्वप्रथम मोहीम सुरू केली होती. या मोहीमेची दखल पुढे सामाजिक स्तरासोबतच 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने दखल घेतली. शिवाय पुढे सन २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री [[उद्धव ठाकरे]] यांच्या काळात शासनस्तरावरही दखल घेण्यात आली. त्यामुळे कृषी दिन थेट शेत बांधावरही साजरा होत असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. <ref>{{स्रोत बातमी|title=कृषीदुताच्या मोहीमेची शासनस्तरावर दखल|publisher=देशोन्नती|year=२०२०}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=वसंतराव नाईक यांचे राजकीय योगदान|last=तायडे|first=प्रा.प्रमोद|year=२०२२|location=पुणे|pages=२०५-२०७}}</ref> कार्यालयात साजरा होणारा कृषी दिन हा आता थेट बांधावरही साजरा केला जात असून कृषीदिनानिमीत्त थेट बांधावर कृषी संजीवनी सप्ताह , वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान व शेतकरी कृतज्ञता सप्ताह सारखे स्तुत्य उपक्रम दरवर्षी राबविले जातात. ==हे सुद्धा पहा == * [[महाराष्ट्राचे विशेष दिवस]] ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:महाराष्ट्रातील विशेष दिवस]] [[वर्ग:महाराष्ट्रीय प्रतिवार्षिक दिनपालन]] [[वर्ग:भारतीय प्रतिवार्षिक दिनपालन]] 86827xznm18h479pye1ho92hsik7vvj 2583313 2583312 2025-06-26T10:11:29Z KrushiN17 151196 2583313 wikitext text/x-wiki '''कृषि दिन''' हा कृषीप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. त्यामुळे कृषी दिनाला विशेष असे महत्त्व आहे. कृषी दिन १ जुलै रोजी हरितक्रांतीचेे जनक महानायक [[वसंतराव नाईक]] यांच्या जयंती निमित्त शासन स्तरावर साजरा केला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. तसेच 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते. महानायक वसंतराव नाईक यांचे लोकशाही सक्षमीकरण , ग्रामीण विकास व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना 'महानायक' , 'शेतकऱ्यांचा जाणता राजा' म्हणूनही संबोधले जाते. भारताचे राष्ट्रपती , भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहे." या शब्दात नाईकांचे गौरव केले. तसेच 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेचे प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी "आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत" या शब्दात महानायक वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. <ref>{{जर्नल स्रोत|last=पवार|first=एकनाथराव|title=आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत : वसंतराव नाईक|journal=POKJ ISNN Journal -2320-4494}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-agricultural-day-2023-hence-maharashtra-agriculture-day-is-celebrated-know-the-importance-of-krushi-din-vasantrao-naik/articleshow/101412931.cms|title=म्हणून साजरा केला जातो ‘महाराष्ट्र कृषी दिन’; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि कारणे|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2023-07-02}}</ref> == कृषी दिनाची पार्श्वभूमी : == भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री [[शरद पवार]] यांनी घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी, शेतीवर निस्सीम भक्ती असणारे क्रांतिकारी कृषीसंत वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे कि, "मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर देहाने असलो तरी माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असतो." हा '[[वसंत विचारधारा (वसंतवाद)|वसंतविचार]]' लक्षात घेता शेतकऱ्याप्रति कृतज्ञता , शेतकऱ्याना आत्मबळ व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख देण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत [[एकनाथ पवार|एकनाथराव पवार]] यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रूजवली. तेंव्हापासून कृषीदिवस हा थेट बांधावर शेत शिवारातही साजरा करण्यास सुरुवात झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/on-the-other-hand/amp_articleshow/64736423.cms|title=कृषिदिनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर|publisher=महाराष्ट्र टाइम्स|year=२०१८|location=नागपूर}}</ref> कार्यालयात साजरा होणारा कृषीदिवस आज थेट शेत बांधावरही साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. कृषी दिन 'शासकीय कार्यालयीन स्तरावर ते थेट शेत बांधावर ' साजरा करण्याच्या या प्रवासात मात्र '[[पवार]]' हा एक दुर्मिळ संयोग जुळून आल्याचे म्हणता येईल.<ref>{{स्रोत बातमी|title=कृषिदिन थेट बांधावर साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागत|publisher=लोकशाही वार्ता|year=2020}}</ref> आज कृषी दिवस हा कार्यालयाबरोबरच थेट शेतबांधापर्यंत सर्वत्र साजरा होतो. इतर राज्यात देखील एक जुलैला कृषी दिन साजरा होतांना दिसून येते. == कृषी दिनाचे महत्त्व == कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषीदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी [[हरितक्रांती]] व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते 'पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा' म्हणून ओळखले जातात. भूमिहिनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवीण्याचे तसेच कृषीसंस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले. शिवाय पहिल्यांदाच चार [[कृषी]] विदयापीठाची स्थापना केली. १९७२ सारख्या भिषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी 'शेतकरी आत्महत्या' हा शब्द देखील गवसला नव्हता. शेतकऱ्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. शेती आणि मातीवरील त्यांची निस्सीम भक्ती ही भारतीय कृषीसंस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते. "शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अन् शेतकऱ्यांचे लेकरं सुद्धा कलेक्टर झाली पाहिजे." हे महानायक वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. थेट बांधावर आधुनिक कृषीतंत्रे व दूरगामी उपाययोजनांची अमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती , शेतकऱ्याप्रति जिव्हाळा निर्माण केल्यास नाईकसाहेबांचे स्वप्ने पुर्णत्वास येऊ शकते. भारतीय कृषीसंस्कृतीला उजाळा देणाऱ्या 'कृषी दिन' या पावन पर्वाचे जनमाणसात अनन्यसाधारण असे महत्त्व असून शासकीय कार्यालय , गाव शहरात अनेक जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर थेट बांधावर-शेत शिवारातही मोठ्या प्रमाणात 'कृषी दिवस' साजरा होत असल्याने या पर्वाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शेती व शेतकऱ्यांवरील निर्व्याज प्रेम आणि कृतज्ञता म्हणून '[[थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम|'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर']] मोहीमेचे प्रवर्तक [[एकनाथ पवार|एकनाथराव पवार]] यांनी सन २०११ पासून कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव मोहीम सर्वप्रथम सुरू केली. आज ही संकल्पना एक प्रथा म्हणून नावारूपाला आली. '''कृषीदिनाचा बांधापर्यंतचा प्रवास''' या दिवशी कृषीसंस्कृतीचे संस्मरण करून कृषीसंस्कृतीच्या समृद्धीसाठी संकल्प केल्या जाते. हा पर्व थेट बांधावर , शेत शिवारातही साजरा होत असून यात शेतकरी सन्मान, समुपदेशन , नव कृषी तंत्रज्ञानाची ओळख , फळझाडांची लागवड व शेतकऱ्यांचे भाग्यविधाते महानायक वसंंतराव नाईकांना आदरांजली अशा विविध स्वरूपात साजरा केला जातो. थेट शेत बांधावर शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी, शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करून आत्मबळ मिळावे. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी या उद्देशाने प्रसिद्ध विचारवंत एकनाथराव पवार यांनी कृषी दिवस थेट बांधावर , शेत शिवारात साजरा करण्याची सर्वप्रथम मोहीम सुरू केली होती. या मोहीमेची दखल पुढे सामाजिक स्तरासोबतच 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने दखल घेतली. शिवाय पुढे सन २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री [[उद्धव ठाकरे]] यांच्या काळात शासनस्तरावरही दखल घेण्यात आली. त्यामुळे कृषी दिन थेट शेत बांधावरही साजरा होत असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. <ref>{{स्रोत बातमी|title=कृषीदुताच्या मोहीमेची शासनस्तरावर दखल|publisher=देशोन्नती|year=२०२०}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=वसंतराव नाईक यांचे राजकीय योगदान|last=तायडे|first=प्रा.प्रमोद|year=२०२२|location=पुणे|pages=२०५-२०७}}</ref> कार्यालयात साजरा होणारा कृषी दिन हा आता थेट बांधावरही साजरा केला जात असून कृषीदिनानिमीत्त थेट बांधावर कृषी संजीवनी सप्ताह , वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान व शेतकरी कृतज्ञता सप्ताह सारखे स्तुत्य उपक्रम दरवर्षी राबविले जातात. ==हे सुद्धा पहा == * [[महाराष्ट्राचे विशेष दिवस]] ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:महाराष्ट्रातील विशेष दिवस]] [[वर्ग:महाराष्ट्रीय प्रतिवार्षिक दिनपालन]] [[वर्ग:भारतीय प्रतिवार्षिक दिनपालन]] 5d68pp4bv2532bh6qyytjpbkbvau5ec सदस्य:Aditya tamhankar 2 230209 2583217 2582886 2025-06-26T05:14:05Z Aditya tamhankar 80177 /* चार्जिंग नोंदवही */ 2583217 wikitext text/x-wiki {{Location map+|India|width=300|float=right|caption=सदस्य आदित्य ताम्हनकर राहत असलेले शहर|places= {{Location map~|India|lat_deg=18|lat_min=63|lon_deg=73|lon_min=79|position=right|background=|label=[[चिंचवड]]}} }} {{Location map+|India|width=300|float=right|caption=सदस्य आदित्य ताम्हनकर यांचे मुळ गाव|places= {{Location map~|India|lat_deg=15|lat_min=99|lon_deg=73|lon_min=59|position=right|background=|label=[[चेंदवण|निरोखेवाडी]], [[चेंदवण]]}} }} {{User Wikipedian for|year=2017|month=6|day=22}}{{द्रुतमाघारकार}} {{१०,००० संपादने}} {{२०,००० संपादने}} {{३०,००० संपादने}} {| style="border: 1px solid gray; background-color: #fdffe7;" |rowspan="2" style="vertical-align:middle;" | [[Image:Cricket-barnstar-small.png|100px]] |rowspan="2" | |style="font-size: x-large; padding: 0; vertical-align: middle; height: 1.1em;" | '''The Cricket Star''' |} {{col-begin|width=}} {{col-2}} {| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap" |- ! Over ! Run ! Wicket ! Over ! Run ! Wicket ! Over ! Run ! Wicket ! Over ! Run ! Wicket |- | 0.1 || || || 5.1 || || || 10.1 || || || 15.1 || || |- | 0.2 || || || 5.2 || || || 10.2 || || || 15.2 || || |- | 0.3 || || || 5.3 || || || 10.3 || || || 15.3 || || |- | 0.4 || || || 5.4 || || || 10.4 || || || 15.4 || || |- | 0.5 || || || 5.5 || || || 10.5 || || || 15.5 || || |- | 1.0 || || || 6.0 || || || 11.0 || || || 16.0 || || |- | 1.1 || || || 6.1 || || || 11.1 || || || 16.1 || || |- | 1.2 || || || 6.2 || || || 11.2 || || || 16.2 || || |- | 1.3 || || || 6.3 || || || 11.3 || || || 16.3 || || |- | 1.4 || || || 6.4 || || || 11.4 || || || 16.4 || || |- | 1.5 || || || 6.5 || || || 11.5 || || || 16.5 || || |- | 2.0 || || || 7.0 || || || 12.0 || || || 17.0 || || |- | 2.1 || || || 7.1 || || || 12.1 || || || 17.1 || || |- | 2.2 || || || 7.2 || || || 12.2 || || || 17.2 || || |- | 2.3 || || || 7.3 || || || 12.3 || || || 17.3 || || |- | 2.4 || || || 7.4 || || || 12.4 || || || 17.4 || || |- | 2.5 || || || 7.5 || || || 12.5 || || || 17.5 || || |- | 3.0 || || || 8.0 || || || 13.0 || || || 18.0 || || |- | 3.1 || || || 8.1 || || || 13.1 || || || 18.1 || || |- | 3.2 || || || 8.2 || || || 13.2 || || || 18.2 || || |- | 3.3 || || || 8.3 || || || 13.3 || || || 18.3 || || |- | 3.4 || || || 8.4 || || || 13.4 || || || 18.4 || || |- | 3.5 || || || 8.5 || || || 13.5 || || || 18.5 || || |- | 4.0 || || || 9.0 || || || 14.0 || || || 19.0 || || |- | 4.1 || || || 9.1 || || || 14.1 || || || 19.1 || || |- | 4.2 || || || 9.2 || || || 14.2 || || || 19.2 || || |- | 4.3 || || || 9.3 || || || 14.3 || || || 19.3 || || |- | 4.4 || || || 9.4 || || || 14.4 || || || 19.4 || || |- | 4.5 || || || 9.5 || || || 14.5 || || || 19.5 || || |- | 5.0 || || || 10.0 || || || 15.0 || || || 20.0 || || |} '''Total -‌ ‌''' महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुके *पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) अकोले > २) जामखेड > ३) कर्जत > ४) कोपरगाव > ५) नगर > ६) नेवासा > ७) पारनेर > ८) पाथर्डी > ९) रहाटा > १०) राहुरी > ११) संगमनेर > १२) शेवगाव > १३) श्रीगोंदा > १४) श्रीरामपूर *अकोला जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) अकोट > २) तेलहारा > ३) अकोला > ४) बालापूर > ५) पतूर > ६) बारशीटाकळी > ७) मुर्तिझापूर *अमरावती जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) अमरावती > २) भातुकली > ३) नांदगाव खांदेश्वर > ४) अंजनगाव > ५) दऱ्यापूर > ६) अचलपूर > ७) चंदूर बाझार > ८) वरूड > ९) मोर्शी > १०) धरणी > ११) चिखलदरा > १२) चांदूर रेल्वे > १३) तिवसा > १४) धामणगाव रेल्वे *छत्रपती संभाजीनगर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) कन्नड > २) सोयगाव > ३) सिल्लोड > ४) फुलंब्री > ५) औरंगाबाद > ६) खुलताबाद > ७) वैजापूर > ८) गंगापूर > ९) पैठण *बीड जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) बीड > २) आष्टी > ३) पाटोदा > ४) शिरुर कासर > ५) गेवराई > ६) आंबेजोगाई > ७) वडवाणी > ८) केज > ९) धरुर > १०) परळी > ११) माजलगाव *भंडारा जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) भंडारा > २) तुमसर > ३) पौनी > ४) मोहाडी > ५) साकोळी > ६) लखानी > ७) लखनदूर *बुलढाणा जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) बुलढाणा > २) चिखली > ३) देऊळगाव राजा > ४) खामगाव > ५) शेगाव > ६) मलकापूर > ७) मोटाला > ८) नंदुरा > ९) मेहकर > १०) लोणार > ११) सिंदखेड राजा > १२) जळगाव जामोद > १३) संग्रामपूर *चंद्रपूर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) चंद्रपूर > २) भद्रावती > ३) वरोरा > ४) चिमूर > ५) नागभीड > ६) ब्रह्मपुरी > ७) सिंदेवही > ८) मुल > ९) सावली > १०) गोंडपिंपरी > ११) राजुरा > १२) कोर्पाना > १३) पोमबुर्ना > १४) बल्लारपूर > १५) जिवती *धुळे जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) धुळे > २) शिरपूर > ३) साक्री > ४) सिंदखेडा *गडचिरोली जिल्हा (स्थापना: २६ ऑगस्ट १९८२)* * तालुके : > १) गडचिरोली > २) आरमोरी > ३) चामोर्शी > ४) मुलचेरा > ५) अहेरी > ६) सिरोंचा > ७) एटापल्ली > ८) भामरागड > ९) देसाईगंज > १०) धानोरा > ११) कुरखेडा > १२) कोर्ची *गोंदिया जिल्हा (स्थापना: १ मे १९९९)* * तालुके : > १) गोंदिया > २) गोरेगाव > ३) तिरोरा > ४) अर्जुनी मोरगाव > ५) देवरी > ६) आमगाव > ७) सालेकासा > ८) सडक अर्जुनी *हिंगोली जिल्हा (स्थापना: १ मे १९९९)* * तालुके : > १) हिंगोली > २) कळमनुरी > ३) सेनगाव > ४) औंढा नागनाथ > ५) बसमठ *जळगाव जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) जळगाव > २) धरणगाव > ३) अंमळनेर > ४) भदगाव > ५) भुसावळ > ६) बोडवड > ७) चाळीसगाव > ८) चोपडा > ९) एरणडोल > १०) जामनेर > ११) मुक्ताईनगर > १२) पाचोरा > १३) परोळा > १४) रावेर > १५) यवळ *जालना जिल्हा (स्थापना: १ मे १९८१)* * तालुके : > १) जालना > २) अंबड > ३) भोकरदन > ४) बदनापूर > ५) धनसावंगी > ६) परतूर > ७) मंथा > ८) जाफ्राबाद *कोल्हापूर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) गडहिंग्लज > २) करवीर > ३) भुदरगड > ४) पन्हाळा > ५) कागल > ६) शिरोळ > ७) हातकणंगले > ८) आजरा > ९) चंदगड > १०) गगनबावडा > ११) राधानगरी > १२) शाहूवाडी *लातूर जिल्हा (स्थापना: १६ ऑगस्ट १९८२)* * तालुके : > १) लातूर > २) उदगीर > ३) अहमदपूर > ४) देवणी > ५) शिरुर अनंतपाळ > ६) जळकोट > ७) औसा > ८) निलंगा > ९) रेणापूर > १०) चाकूर *मुंबई शहर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) कुलाबा > २) फोर्ट > ३) मलाबार हिल्स > ४) भायखळा > ५) दादर > ६) धारावी *मुंबई उपनगर जिल्हा (स्थापना: १ ऑक्टोबर १९९०)* * तालुके : > १) कुर्ला > २) अंधेरी > ३) बोरिवली > ४) वांद्रे > ५) मुलुंड *नागपूर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) नागपूर > २) नागपूर ग्रामीण > ३) रामटेक > ४) उमरेड > ५) कळमेश्वर > ६) काटोल > ७) कामठी > ८) कुही > ९) नरखेड > १०) परसावनी > ११) भिवापूर > १२) मावडा > १३) सावनेर > १४) हिंगणा *नांदेड जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) नांदेड > २) अर्धापूर > ३) भोकर > ४) बिलोली > ५) देगलूर > ६) किनवट > ७) लोहा > ८) माहूर > ९) मुदखेड > १०) धर्माबाद > ११) मुखेड > १२) हदगाव > १३) हिमायतनगर > १४) नायगाव > १५) कंधार > १६) उमरी *नंदूरबार जिल्हा (स्थापना: १ जुलै १९९८)* * तालुके : > १) नंदूरबार > २) शहादा > ३) नवापूर > ४) तळोदे > ५) अक्कलकुवा > ६) धडगाव *नाशिक जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) नाशिक > २) सिन्नर > ३) इगतपुरी > ४) त्र्यंबक > ५) निफाड > ६) येवला > ७) पेठ > ८) दिंडोरी > ९) चांदवड > १०) बागलाण > ११) देवला > १२) कळवण > १३) मालेगाव > १४) नांदगाव > १५) सुरगणा *धाराशिव जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) उस्मानाबाद > २) उमरगा > ३) तुळजापूर > ४) लोहार > ५) कळंब > ६) भूम > ७) परांडा > ८) वाशी *पालघर जिल्हा (स्थापना: १ ऑगस्ट २०१४)* * तालुके : > १) वसई > २) पालघर > ३) डहाणू > ४) तलासरी > ५) जव्हार > ६) मोखाडा > ७) वाडा > ८) विक्रमगड *परभणी जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) परभणी > २) गंगाखेड > ३) सोनपेठ > ४) पाथरी > ५) मनवठ > ६) पालम > ७) सैलू > ८) जिंतूर > ९) पुर्णा *पुणे जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) पुणे शहर > २) हवेली > ३) मुळशी > ४) वेल्हे > ५) भोर > ६) पुरंदर > ७) बारामती > ८) दौंड > ९) इंदापूर > १०) मावळ > ११) खेड > १२) शिरुर > १३) आंबेगाव > १४) जुन्नर *रायगड जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) अलिबाग > २) मुरुड > ३) पेण > ४) पनवेल > ५) उरण > ६) कर्जत > ७) खालापूर > ८) रोहा > ९) सुधागड > १०) माणगाव > ११) तळा > १२) श्रीवर्धन > १३) म्हसाळा > १४) महाड > १५) पोलादपूर *रत्नागिरी जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) रत्नागिरी > २) मंडणगड > ३) दापोली > ४) खेड > ५) चिपळूण > ६) गुहागर > ७) संगमेश्वर > ८) लांजा > ९) राजापूर *सांगली जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) बत्तीस शिराळा > २) वाळवा > ३) पलूस > ४) कडेगाव > ५) खानापूर-विटा > ६) आटपाडी > ७) तासगाव > ८) मिरज > ९) कवठे महांकाळ > १०) जत *सातारा जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)* * तालुके : > १) सातारा > २) कराड > ३) वाई > ४) कोरेगाव > ५) जावळी > ६) महाबळेश्वर > ७) खंडाळा > ८) पाटण > ९) फलटण > १०) खटाव > ११) माण ==चार्जिंग नोंदवही== {| class="wikitable sortable" style="text-align:center;" |+ टाटा टियागो ई.व्ही. चार्जिंग सुची ! दिनांक ! शहर ! चार्जिंग केंद्र ! चार्जिंग कंपनी ! एकूण बिल |- | १६/०४/२०२३ | मु.पो. वंगळी, [[इंदापूर तालुका|ता. इंदापूर]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | शिवकृपा संकुल | निकॉल-ईव्ही | २९७.२५ |- | १७/०४/२०२३ | मु.पो. अणादूर, [[तुळजापूर तालुका|ता. तुळजापूर]], [[धाराशिव जिल्हा|जि. धाराशिव]], [[महाराष्ट्र]] | लाईफलाईन हॉस्पिटल | ई.व्ही. पंप | २९६.०१ |- | १९/०४/२०२३ | मु.पो. वंगळी, [[इंदापूर तालुका|ता. इंदापूर]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | शिवकृपा संकुल | निकॉल-ईव्ही | ३००.०१ |- | २२/०४/२०२३ | मु.पो. भादलवाडी, [[इंदापूर तालुका|ता. इंदापूर]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल श्री व्हेज | चार्जझोन | ३७५.७१ |- | १८/०७/२०२३ | मु.पो. भुयाचीवाडी, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | माई मंगलम कार्यालय | ई-फिल | १३१.०२ |- | १८/०७/२०२३ | मु.पो. भुयाचीवाडी, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | माई मंगलम कार्यालय | ई-फिल | २४२.०४ |- | २९/०३/२०२४ | मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल साई पार्क इन | चार्जझोन | १५३.०५ |- | २३/०६/२०२४ | मु.पो. वळवण, [[लोणावळा]], [[मावळ तालुका|ता. मावळ]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | वॅक्स म्युझियम | इन्स्टा चार्ज | १९९.४८ |- | १५/०७/२०२४ | मु.पो. [[कराड]], [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल संगम | टाटा पॉवर ई.झेड | ४००.५८ |- | १६/०७/२०२४ | मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल साई पार्क इन | चार्जझोन | ४२२.०३ |- | १६/०७/२०२४ | मु.पो. [[कोल्हापूर]], [[करवीर तालुका|ता. करवीर]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल ओपल | बिजलीफाय | २७५.०० |- | १६/०७/२०२४ | मु.पो. [[कोल्हापूर]], [[करवीर तालुका|ता. करवीर]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल ओपल | बिजलीफाय | ६६.१६ |- | २४/०८/२०२४ | मु.पो. मालेगाव, [[नेरळ]], [[कर्जत तालुका|ता. कर्जत]], [[रायगड जिल्हा|जि. रायगड]], [[महाराष्ट्र]] | सगुणा बाग ॲग्रो रिसॉर्ट | टाटा पॉवर ई.झेड | २४५.८६ |- | ०४/०९/२०२४ | मु.पो. [[चिंचवड]], [[हवेली तालुका|ता. हवेली]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | एल्प्रो मॉल | जियो बीपी प्लस | २८४.४७ |- | ०९/०९/२०२४ | मु.पो. [[चिंचवड]], [[हवेली तालुका|ता. हवेली]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | एल्प्रो मॉल | जियो बीपी प्लस | ३८५.८६ |- | १७/०९/२०२४ | मु.पो. [[चिंचवड]], [[हवेली तालुका|ता. हवेली]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | एल्प्रो मॉल | जियो बीपी प्लस | १७५.६१ |- | १६/११/२०२४ | मु.पो. चौक, [[कर्जत तालुका|ता. कर्जत]], [[रायगड जिल्हा|जि. रायगड]], [[महाराष्ट्र]] | एच.पी.सी.एल. पेट्रोल पंप | टाटा पॉवर ई.झेड | २९४.७४ |- | २४/१२/२०२४ | मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल साई पार्क इन | चार्जझोन | १८२.६१ |- | २४/१२/२०२४ | मु.पो. काले, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल एच.आर. रिसॉर्ट | ग्लिडा | २७४.८९ |- | २५/१२/२०२४ | मु.पो. कोडवली, [[राजापूर तालुका|ता. राजापूर]], [[रत्नागिरी जिल्हा|जि. रत्नागिरी]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल गुरुमाऊली | चार्जझोन | ३०२.४५ |- | २६/१२/२०२४ | मु.पो. भोम, [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल आराध्य सिनेमा | चार्जझोन | २२७.२३ |- | २८/१२/२०२४ | मु.पो. भोम, [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल आराध्य सिनेमा | चार्जझोन | २२१.९४ |- | २८/१२/२०२४ | मु.पो. सुळगाव, [[आजरा तालुका|ता. आजरा]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल पॅरेडाईस | टाटा पॉवर ई.झेड | २७७.४४ |- | २८/१२/२०२४ | मु.पो. काले, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल एच.आर. रिसॉर्ट | ग्लिडा | ३७७.७१ |- | २८/१२/२०२४ | मु.पो. [[हिंजवडी]], [[मुळशी तालुका|ता. मुळशी]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]] | श्रीनाथ कृपा चार्जिंग संकुल | चार्जझोन | ५२.२९ |- | ५/१/२०२५ | मु.पो. खालापूर, [[खालापूर तालुका|ता. खालापूर]], [[रायगड जिल्हा|जि. रायगड]], [[महाराष्ट्र]] | एच.पी.सी.एल. पेट्रोल पंप | एच.पी. ई-चार्ज | २२८.८९ |- | २३/०३/२०२५ | मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल साई पार्क इन | चार्जझोन | १७९.५७ |- | २३/०३/२०२५ | मु.पो. नारायणवाडी, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल साई कॅफे आणि रेस्ट्राँ | झियॉन चार्जिंग | ३१६.३९ |- | २३/०३/२०२५ | मु.पो. कोडवली, [[राजापूर तालुका|ता. राजापूर]], [[रत्नागिरी जिल्हा|जि. रत्नागिरी]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल गुरुमाऊली | चार्जझोन | ४७४.२१ |- | २३/०३/२०२५ | मु.पो. [[सावंतवाडी]], [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]] | खासकीलवाडा | झियॉन चार्जिंग | ४३८.४१ |- | २४/०३/२०२५ | मु.पो. भोम, [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल आराध्य सिनेमा | चार्जझोन | ८९.५१ |- | २४/०३/२०२५ | मु.पो. सुळगाव, [[आजरा तालुका|ता. आजरा]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल पॅरेडाईस | टाटा पॉवर ई.झेड | ३००.४८ |- | २४/०३/२०२५ | मु.पो. मुंडे, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]] | हॉटेल द फर्न रेसिडन्सी | जियो बी.पी. प्लस | ४३२.८२ |} {| class="wikitable sortable" style="text-align:center;" |+ २०२५ मध्ये मी पाहिलेले चित्रपट/वेब सिरिज इत्यादी. ! नाव ! प्रकार ! भाषा ! प्रदर्शित झालेले साल ! कुठे बघितला |- | मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी | चित्रपट | मराठी | २०२५ | सिनेमागृह |- | ९-१-१ ''सीझन ८'' | वेब सिरिज | इंग्रजी | २०२४ | डिस्ने+हॉटस्टार |- | द मार्शियन | चित्रपट | इंग्रजी | २०१५ | डिस्ने+हॉटस्टार |- | लाईक आणि सबस्क्राइब | चित्रपट | मराठी | २०२४ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | बंदीश बॅंडिट्स ''सीझन २'' | वेब सिरीज | हिंदी | २०२४ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | उंडा | चित्रपट | मल्याळम | २०१९ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | द बिग बुल | चित्रपट | हिंदी | २०२१ | डिस्ने+हॉटस्टार |- | सिंघम अगेन | चित्रपट | हिंदी | २०२४ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | यात्रा | चित्रपट | तेलुगू | २०१९ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | यात्रा २ | चित्रपट | तेलुगू | २०२४ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | स्क्वीड गेम ''सीझन २'' | वेब सिरीज | कोरियन | २०२४ | नेटफ्लिक्स |- | [[चाचा विधायक हैं हमारे]] ''सीझन १'' | वेब सिरीज | हिंदी | २०१८ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[चाचा विधायक हैं हमारे]] ''सीझन २'' | वेब सिरीज | हिंदी | २०२१ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[चाचा विधायक हैं हमारे]] ''सीझन ३'' | वेब सिरीज | हिंदी | २०२४ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[फसक्लास दाभाडे!]] | चित्रपट | मराठी | २०२५ | सिनेमागृह |- | द क्राऊन ''सीझन १'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१६ | नेटफ्लिक्स |- | द क्राऊन ''सीझन २'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१७ | नेटफ्लिक्स |- | इमरजंसी | चित्रपट | हिंदी | २०२५ | नेटफ्लिक्स |- | हिसाब बराबर | चित्रपट | हिंदी | २०२५ | झी५ |- | द क्राऊन ''सीझन ३'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१९ | नेटफ्लिक्स |- | [[छावा (चित्रपट)|छावा]] | चित्रपट | हिंदी | २०२५ | नेटफ्लिक्स |- | द क्राऊन ''सीझन ४'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०२० | नेटफ्लिक्स |- | द क्राऊन ''सीझन ५'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०२२ | नेटफ्लिक्स |- | गेला माधव कुणीकडे? | नाटक | मराठी | | नाट्यगृह |- | द क्राऊन ''सीझन ६'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०२३ | नेटफ्लिक्स |- | गेम चेंजर | चित्रपट | तेलुगू | २०२५ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[जवान (चित्रपट)|जवान]] | चित्रपट | हिंदी | २०२३ | नेटफ्लिक्स |- | पुरुष | नाटक | मराठी | | नाट्यगृह |- | कालापानी | वेब सिरीज | हिंदी | २०२३ | नेटफ्लिक्स |- | खाकी : द बिहार चॅप्टर | वेब सिरीज | हिंदी | २०२२ | नेटफ्लिक्स |- | सेक्टर ३६ | चित्रपट | हिंदी | २०२४ | नेटफ्लिक्स |- | पाताल लोक ''सीझन २'' | वेब सिरीज | हिंदी | २०२५ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | ९-१-१ : लोन स्टार ''सीझन ५'' | वेब सिरिज | इंग्रजी | २०२४-२५ | डिस्ने+हॉटस्टार |- | द गुड डॉक्टर ''सीझन ४'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०२० | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | भूमिका | नाटक | मराठी | | नाट्यगृह |- | द गुड डॉक्टर ''सीझन ५'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०२१-२२ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | मांझी : द माऊंटन मॅन | चित्रपट | हिंदी | २०१५ | डिस्ने+हॉटस्टार |- | [[गुलकंद (चित्रपट)|गुलकंद]] | चित्रपट | मराठी | २०२५ | सिनेमागृह |- | द डिप्लोमॅट | चित्रपट | हिंदी | २०२५ | नेटफ्लिक्स |- | खाकी : द बंगाल चॅप्टर | वेब सिरीज | हिंदी | २०२५ | नेटफ्लिक्स |- | [[लक्ष्य (चित्रपट)|लक्ष्य]] | चित्रपट | हिंदी | २००४ | नेटफ्लिक्स |- | ब्लॅक वॉरंट | वेब सिरीज | हिंदी | २०२५ | नेटफ्लिक्स |- | जामतारा : सबका नंबर आएगा ''सीझन १'' | वेब सिरीज | हिंदी | २०२० | नेटफ्लिक्स |- | डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर ''सीझन १'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१६-१७ | नेटफ्लिक्स |- | स्काय फोर्स | चित्रपट | हिंदी | २०२५ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[आनंद (चित्रपट)|आनंद]] | चित्रपट | हिंदी | १९७१ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | मिशन मजनू | चित्रपट | हिंदी | २०२३ | नेटफ्लिक्स |- | [[डंकी (चित्रपट)|डंकी]] | चित्रपट | हिंदी | २०२३ | नेटफ्लिक्स |- | डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर ''सीझन २'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१७ | नेटफ्लिक्स |- | [[बावर्ची]] | चित्रपट | हिंदी | १९७२ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | चिकी चिकी बुबूम बूम | चित्रपट | मराठी | २०२५ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर ''सीझन ३'' | वेब सिरीज | इंग्रजी | २०१९ | नेटफ्लिक्स |- | [[पंचायत (दूरचित्रवाणी मालिका)|पंचायत ''सीझन ४'']] | वेब सिरीज | हिंदी | २०२५ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |- | [[ग्राम चिकित्सालय (दूरचित्रवाणी मालिका)|ग्राम चिकित्सालय ''सीझन १'']] | वेब सिरीज | हिंदी | २०२५ | ॲमेझॉन प्राईम व्हिडियो |} rzircrb8wzhb9a3jx3mc8150wymqhwk फ़्रीड्म ट्रोफ़ी (क्रिकेट) 0 234047 2583085 1968042 2025-06-25T13:13:02Z Khirid Harshad 138639 पुनर्निर्देशन लक्ष्य [[फ्रीडम चषक (क्रिकेट)]] पासून [[गांधी–मंडेला चषक]] ला बदलविले 2583085 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[गांधी–मंडेला चषक]] kk4m962lmf9nu7dvkrvjoe6heu4lqeu खडीकोळवण 0 240437 2583086 2583004 2025-06-25T13:14:37Z Khirid Harshad 138639 2583086 wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा = 20 |तापमान_उन्हाळा = 35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ६३ |साक्षरता_स्त्री = ४७ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |नेता_पद_४ = पोलिस पाटील |नेता_नाव_४ =अनिल घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} [[खडीकोळवण]] हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले असून, कोकणातील एक पारंपरिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ म्हणून ओळखले जाते. गावाचा इतिहास सुमारे तीनशे वर्षांहून अधिक कालखंडाचा असल्याचे स्थानिक मौखिक परंपरेतून उल्लेख मिळतो. या परिसरात श्री देव गांगेश्वर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. तसेच, गावात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असून, हे परिसराचे वैशिष्ट्य ठरते. गावाजवळील श्री मार्लेश्वर गुहामंदिर हे धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असून भाविकांची येथे नियमित वर्दळ असते. गावाची लोकसंख्या प्रामुख्याने कुणबी समाज व बौद्ध वस्ती यांवर आधारित आहे. खडीकोळवण हे पारंपरिक कोकणी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे, ग्रामविकास व सामाजिक परिवर्तन यांचे उदाहरण ठरलेले गाव आहे. [[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|thumb|खडीकोळवणचा जागृत देव]][[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]] [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव]] == इतिहास व नावाची उत्पत्ती == खडीकोळवण गावाची सुरुवात पारंपरिक वस्ती पद्धतीतून झाल्याचे दिसते. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवास होते.<ref>{{Cite web |title=Khadi Kolvan Village Profile |url=https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=Villageinfo.in |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्कामासाठी येणाऱ्या प्रवाशांमुळे खडीकोळवणला स्थानिक दळणवळण व देवदर्शन केंद्राचं स्वरूप लाभलं.<ref>{{Cite web |title=श्री मार्लेश्वर गुहामंदिर माहिती |url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple |work=महाराष्ट्र पर्यटन विभाग |access-date=2025-06-13}}</ref> गावाजवळून वाहणारी [[बाव नदी]] व इतर लहान ओहोळ यांमुळे शेतीस पोषक भौगोलिक परिस्थिती तयार झाली. मात्र, नद्यांमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि कालांतराने झालेलं स्थलांतर यामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत बदल घडून आले.<ref>{{Cite web |title=कोकणातील स्थलांतर आणि शेतीतील बदल |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-13}}</ref> गावात पंचनियाय प्रणाली कार्यरत होती. होळी, शिमगा व गणपतीसारख्या सणांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील पंच एकत्र निर्णय घेत. मानपान आधारित पारंपरांचा अंगभूत भाग असलेले हे उत्सव ग्रामस्थांनी एकोप्याने साजरे केले. गेल्या काही दशकांत काही सामाजिक मतभेद व मानपानविषयक वादामुळे या परंपरांमध्ये अडथळे निर्माण झाले.<ref>{{Cite web |title=गावगाडा आणि मानपान चालीरीती |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |work=दैनिक प्रहार |access-date=2025-06-13}}</ref> == भौगोलिक माहिती == खडीकोळवण गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात स्थित आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान|url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या सीमा: पश्चिमेस – [[बामणोली]] दक्षिणेस – [[निवधे]] पूर्वेस – [[ओझरे]] उत्तर व ईशान्येस – [[उदगीर]], [[कोल्हापूर]] जिल्हा हद्द खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अंदाजे १७व्या शतकातील वस्ती मानली जाते. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण लोकसंख्या माहिती |url=https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com |publisher=Census India |access-date=2025-06-14}}</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते. गाव [[बाव नदी]]च्या तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web |title=Daikin & AERF: Community-based forest project |url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects |publisher=AERF India |access-date=2025-06-14}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्णता तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूरस्थितीचे कारण देखील ठरते. गावाजवळून जाणारी एक पुरातन वहिवाटीची वाट "म्हातारी वाट" (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते ग्रामस्थ शेती व दैनंदिन गरजांसाठी वापरतात. सन १९९० नंतर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने पूर्वी घनदाट असलेले जंगल ओसाड झाले. परिणामी, बिबट्यांसारखे वन्यप्राणी गावाजवळ दिसू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संध्याकाळच्या वेळी भीती निर्माण झाली आहे. याला कारण ठरत आहे मागील तीन दशकांतील अति जंगलतोड. Chiplun Assembly constituency मध्ये हे गाव समाविष्ट आहे.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Chiplun_Assembly_constituency</ref> === गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत === १. कळ्याची निवय,२. गुरवयाची निवय,३. वाड्याची निवय, ४. कोबीची निवय,५. बोडणी निवय, ६. पन्हाळ्याची निवय,७. बावळ्याची निवय,८. महारलाईची निवय,९. वतन निवय,१०. आघाडा निवय,११. मैची निवय,१२. पालडीयो निवय१,३. केळीची निवय१,४. घाणमरा निवय,१५. जागलदरा निवय<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक शेती आणि भौगोलिक पद्धती |url=https://agrowon.lokmat.com/agriculture/konkan-farming-pattern |work=Agrowon |access-date=2025-06-14}}</ref> या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. <ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम नकाशा |url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=MapsofIndia |access-date=2025-06-14}}</ref> अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.<ref>{{Cite web |title=Western Ghats Biodiversity and Land Use |url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape |work=Centre for Environment Education |access-date=2025-06-14}}</ref> == भातशेतीचे प्रमुख शेतमळे == भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: [[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]] १. ठोंगळीचा मळा,२. अत्रालीचा मळा, ३. पयलीकडचा मळा, ४. साकव मळा, ५. वाड्याकडचा मळा, ६. भाजीचा मळा, ७. वाज्या फणसाचा मळा, ८. भूरावणीचा मळा, ९. नवोरलाचा मळा, १०. देवरायचा मळा, ११. खोप्याचा कातळमळा, १२. जलावंडा मळा, १३. पायरवणं, १४. पासोडीचा मळा, १५. किजळवन मळा, १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी "तरवा" तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक व शाश्वत पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळीपासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूंनी ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]] == दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) पूर्वीचे रस्ते व पायवाटा – गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून खडीकोळवण निवडले होते. बामणोली, ओझरे, निनावे, खडीकोळवण यांना कलकदरा हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) डोलीतून रुग्णवाहतूक – गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या. गरोदर स्त्रियाही वेळेवर पोहोचू न शकल्याने अनेक दुर्दैवी मृत्यू झाले. ३) लाकूड व्यापाऱ्यासाठी केलेला प्रथम कच्चा रस्ता – सन १९७० च्या सुमारास श्री. शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून आलेल्या एका लाकूड व्यापाऱ्यासाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते खडीकोळवण पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ४) गावातील रस्ते – आजचे स्वरूप – सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == गावात पहिली एस.टी. सेवा सुरू == [[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]] गावात पहिली एस.टी. सेवा सुरू – १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले. जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता!<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने खडीकोळवण–बामणोली, आणि नंतर देवरुख मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.<ref>{{Cite web |title=संगमेश्वर एस.टी. सेवा मार्ग माहिती |url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance |publisher=Clear Car Rental |access-date=2025-06-14}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. == आजची वाहतूक सेवा == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref> ==हवामान== [[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == स्थान == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. == धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये == [[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]] गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत. श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी. श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === गरम पाण्याचे स्त्रोत === गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == गावातील वाड्या == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत: घोलम – वरची वाडी (रिंगण वाडी) घोलम – खालची वाडी खाडे वाडी बौद्धवाडी रामवाडी == आडनावे, ज्ञाती आणि जुनी दुकाने == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावातील प्रमुख आडनावे: घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. गावात आढळणाऱ्या प्रमुख ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव आदी. गावातील पूर्वीची प्रसिद्ध दुकाने: वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान सुर्वेंचे दुकान बबन गावकरांचे दुकान सितारामचे दुकान == बाराबलुतेदार पद्धती == [[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खाली काही प्रमुख भूमिका आणि जाती दिल्या आहेत: १) शेतकरी (कुणबी) – मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) गुरव – गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) सुतार – घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) सोनार – दागिन्यांची निर्मिती ५) वाणी – किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) गांधी – वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == गावात पहिला दुधाचा चहा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात पूर्वी फक्त कोरा चहा म्हणजेच पाणी व साखरेचा चहा पिण्याची पद्धत होती. दूध घालून चहा पिणे ही केवळ श्रीमंत मुंबईकरांच्या घरीच दिसणारी लक्झरी मानली जात असे. खडीकोळवण गावात पहिला दूध घालून चहा घेऊन आले ते सदु शिवगण गुरुजी, अंदाजे १९२०–१९२५ च्या सुमारास. गावातील 'सरावधी मास्तर' (सुर्वे गुरुजी) हे दूध–चहा पिणारे पहिले स्थानिक शिक्षक मानले जातात. ही घटना गावातील खाद्यसंस्कृतीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. == परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. [[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]] १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई. २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == नाचणी शेती व 'सापाड' परंपरा == [[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]] [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] == रानभाज्या व रानमेवा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो === पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]] अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == प्रेक्षणीय स्थळे == [[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]] * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == आसपासचे गड-किल्ले == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == शैक्षणिक सुविधा == [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव == [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === कार्यक्रमाचे स्वरूप === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === मान्यवर व पाहुणे === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> === कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == शिक्षणक्षेत्रातील योगदान == '''तुकाराम सखाराम भोवड''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == वन्यजीवनातील निपुणता == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == उल्लेखनीय व्यक्तिमत्व == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == समसामयिक सामाजिक स्थिती == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref> '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == खाद्यसंस्कृती == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. == सामाजिक व सांस्कृतिक जीवन == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>. == गावातील सांस्कृतिक परंपरा == === नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref> == निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == शेती आणि स्थलांतर == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == मिरगाची राखण - रखवाली == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - "देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे." या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.<ref>{{Cite web |title=कोकणातील मिरग राखण परंपरा |url=https://windowsofnewthoughts.com/index.php/2024/06/07/mrug-nakshatra/ |access-date=2025-06-14}}</ref> <ref>{{Cite web |title=कोकणातील भातलावणी आणि शेती विधी |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |access-date=2025-06-14}}</ref> == परंपरागत जलव्यवस्था == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही. == गावातील वहाळा व जलस्रोत == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम जलस्रोत माहिती |url=https://ratnagiri.gov.in/public-utility/gram-water-resources-map/ |publisher=रत्नागिरी जिल्हा प्रशासन |access-date=2025-06-14}}</ref> == मासेमारीची पारंपरिक पद्धत == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == पारंपरिक साकव व शेती कामकाज == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १. विस्मरणात गेलेली कुटुंबे - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी. ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == सामाजिक चळवळ व मंडळे == खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ" या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता.<ref>{{Cite news |title=खडीकोळवण गावातील सामाजिक सहभागाचे उदाहरण – गर्जना मित्र मंडळ |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav-mandal |publisher=लोकल कोकण न्यूज |date=2022-09-01 |access-date=2025-06-14}}</ref> या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे. == गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव == [[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]] ९ सप्टेंबर १९९९ रोजी, गर्जना मित्र मंडळाच्या वतीने गावात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद झाली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, अभंगवाणी, सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडले. गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसांस्कृतिकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे मंडळ गावाच्या सामाजिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ"<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता. या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे.<ref>{{Cite web |title=गर्जना मित्र मंडळ – खडीकोळवणचा सार्वजनिक गणेशोत्सव |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav |publisher=लोकल कोकण न्यूज |access-date=2025-06-14}}</ref> == सामाजिक उपक्रम == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == तंटामुक्त गाव अभियान == ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref> गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे: * श्री. संतोष रामचंद्र पांचाळ * श्री. सुरेश धोंडू घोलम * श्री. राजाराम नारायण शिवगण गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता == गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या शालेय व सामाजिक ज्ञानाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. "Save Nature for Your Better Future" या विषयावर लिहिलेल्या इंग्रजी निबंधामुळे त्याची निवड "Climate Ambassador Society, Norway (Netherlands)" या संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेसाठी झाली. त्याने प्रथम क्रमांक मिळवला असून, त्याचा निबंध नॉर्वे येथील संस्थेच्या अधिकृत प्रकाशनात प्रकाशित करण्यात आला.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या यशाबद्दल गावातील शिक्षक, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन केले. हा गौरव संपूर्ण खडीकोळवणसाठी अभिमानाचा क्षण होता. <ref>{{Cite web |title=Climate Ambassador Contest Winner from Khadikholvan |url=https://climateambassador.no/news/winners-2023-rohan-gholam |publisher=Climate Ambassador Society |access-date=2025-06-14}}</ref> == वेध भविष्याचा == खडीकोळवणसारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन आणि तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. अनेक दशकांपासून असलेले सामाजिक संघर्ष, स्थलांतर, आणि संसाधनांची मर्यादा ही आव्हाने असल्याने, सर्व ग्रामस्थांनी समविचारी भूमिका घेतल्यास गावाचा समविकास साधता येईल. आधुनिक शिक्षण, महिला सक्षमीकरण, शाश्वत शेती, आणि पर्यावरण पूरक पर्यटन या गोष्टींना चालना दिल्यास खडीकोळवण पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.<ref>{{Cite web |title=गावांचा समन्वित विकास – शाश्वत धोरणांची गरज |url=https://www.ruraldev.gov.in/integrated-village-development |publisher=भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय |access-date=2025-06-14}}</ref> == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|[[खडीकोळवणचा जागृत देव]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]] </gallery> == संदर्भ = {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:कोकण]] [[वर्ग:महाराष्ट्र]] 66mvpajwv0hxcicvq7n4rf6vuygnp4r 2583328 2583086 2025-06-26T10:45:07Z Wikimarathi999 172574 2583328 wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा = 20 |तापमान_उन्हाळा = 35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ६३ |साक्षरता_स्त्री = ४७ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |नेता_पद_४ = पोलिस पाटील |नेता_नाव_४ =अनिल घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} [[खडीकोळवण]] हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले असून, कोकणातील एक पारंपरिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ म्हणून ओळखले जाते. गावाचा इतिहास सुमारे तीनशे वर्षांहून अधिक कालखंडाचा असल्याचे स्थानिक मौखिक परंपरेतून उल्लेख मिळतो. या परिसरात श्री देव गांगेश्वर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. तसेच, गावात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असून, हे परिसराचे वैशिष्ट्य ठरते. गावाजवळील श्री मार्लेश्वर गुहामंदिर हे धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असून भाविकांची येथे नियमित वर्दळ असते. गावाची लोकसंख्या प्रामुख्याने कुणबी समाज व बौद्ध वस्ती यांवर आधारित आहे. खडीकोळवण हे पारंपरिक कोकणी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे, ग्रामविकास व सामाजिक परिवर्तन यांचे उदाहरण ठरलेले गाव आहे. [[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|thumb|खडीकोळवणचा जागृत देव]][[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]] [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव]] == इतिहास व नावाची उत्पत्ती == खडीकोळवण गावाची सुरुवात पारंपरिक वस्ती पद्धतीतून झाल्याचे दिसते. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवास होते.<ref>{{Cite web |title=Khadi Kolvan Village Profile |url=https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=Villageinfo.in |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्कामासाठी येणाऱ्या प्रवाशांमुळे खडीकोळवणला स्थानिक दळणवळण व देवदर्शन केंद्राचं स्वरूप लाभलं.<ref>{{Cite web |title=श्री मार्लेश्वर गुहामंदिर माहिती |url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple |work=महाराष्ट्र पर्यटन विभाग |access-date=2025-06-13}}</ref> गावाजवळून वाहणारी [[बाव नदी]] व इतर लहान ओहोळ यांमुळे शेतीस पोषक भौगोलिक परिस्थिती तयार झाली. मात्र, नद्यांमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि कालांतराने झालेलं स्थलांतर यामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत बदल घडून आले.<ref>{{Cite web |title=कोकणातील स्थलांतर आणि शेतीतील बदल |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-13}}</ref> गावात पंचनियाय प्रणाली कार्यरत होती. होळी, शिमगा व गणपतीसारख्या सणांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील पंच एकत्र निर्णय घेत. मानपान आधारित पारंपरांचा अंगभूत भाग असलेले हे उत्सव ग्रामस्थांनी एकोप्याने साजरे केले. गेल्या काही दशकांत काही सामाजिक मतभेद व मानपानविषयक वादामुळे या परंपरांमध्ये अडथळे निर्माण झाले.<ref>{{Cite web |title=गावगाडा आणि मानपान चालीरीती |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |work=दैनिक प्रहार |access-date=2025-06-13}}</ref> == भौगोलिक माहिती == खडीकोळवण गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात स्थित आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान|url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या सीमा: पश्चिमेस – [[बामणोली]] दक्षिणेस – [[निवधे]] पूर्वेस – [[ओझरे]] उत्तर व ईशान्येस – [[उदगीर]], [[कोल्हापूर]] जिल्हा हद्द खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अंदाजे १७व्या शतकातील वस्ती मानली जाते. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण लोकसंख्या माहिती |url=https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com |publisher=Census India |access-date=2025-06-14}}</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते. गाव [[बाव नदी]]च्या तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web |title=Daikin & AERF: Community-based forest project |url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects |publisher=AERF India |access-date=2025-06-14}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्णता तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूरस्थितीचे कारण देखील ठरते. गावाजवळून जाणारी एक पुरातन वहिवाटीची वाट "म्हातारी वाट" (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते ग्रामस्थ शेती व दैनंदिन गरजांसाठी वापरतात. सन १९९० नंतर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने पूर्वी घनदाट असलेले जंगल ओसाड झाले. परिणामी, बिबट्यांसारखे वन्यप्राणी गावाजवळ दिसू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संध्याकाळच्या वेळी भीती निर्माण झाली आहे. याला कारण ठरत आहे मागील तीन दशकांतील अति जंगलतोड. Chiplun Assembly constituency मध्ये हे गाव समाविष्ट आहे.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Chiplun_Assembly_constituency</ref> === गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत === १. कळ्याची निवय,२. गुरवयाची निवय,३. वाड्याची निवय, ४. कोबीची निवय,५. बोडणी निवय, ६. पन्हाळ्याची निवय,७. बावळ्याची निवय,८. महारलाईची निवय,९. वतन निवय,१०. आघाडा निवय,११. मैची निवय,१२. पालडीयो निवय१,३. केळीची निवय१,४. घाणमरा निवय,१५. जागलदरा निवय<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक शेती आणि भौगोलिक पद्धती |url=https://agrowon.lokmat.com/agriculture/konkan-farming-pattern |work=Agrowon |access-date=2025-06-14}}</ref> या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. <ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम नकाशा |url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=MapsofIndia |access-date=2025-06-14}}</ref> अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.<ref>{{Cite web |title=Western Ghats Biodiversity and Land Use |url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape |work=Centre for Environment Education |access-date=2025-06-14}}</ref> == भातशेतीचे प्रमुख शेतमळे == भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: [[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]] १. ठोंगळीचा मळा,२. अत्रालीचा मळा, ३. पयलीकडचा मळा, ४. साकव मळा, ५. वाड्याकडचा मळा, ६. भाजीचा मळा, ७. वाज्या फणसाचा मळा, ८. भूरावणीचा मळा, ९. नवोरलाचा मळा, १०. देवरायचा मळा, ११. खोप्याचा कातळमळा, १२. जलावंडा मळा, १३. पायरवणं, १४. पासोडीचा मळा, १५. किजळवन मळा, १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी "तरवा" तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक व शाश्वत पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळीपासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूंनी ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. * हे श्री.मार्लेश्वर मंदिर आणि '''मार्लेश्वर येथील डोंगरातून वाहणारा धबधबा''' *बाव नदी* काठी आहे, जे सह्याद्री पर्वतरांगेतील आश्चर्यकारक दृश्य निर्माण करते।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple and Dhareshwar Waterfall |url=https://www.trawell.in/maharashtra/marleshwar/marleshwar-temple |publisher=Trawell.in |access-date=2025-06-26}}</ref> * मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे '''५३० पायऱ्या''' चढाव्या लागतात, ट्रेकिंगसाठी इच्छुक प्रवाशांसाठी हे ठिकाण आकर्षक ठरते।<ref>{{Cite web |title=530 Steps to Marleshwar Temple |url=https://www.holidify.com/places/marleshwar/ |publisher=Holidify |access-date=2025-06-26}}</ref> * हे धार्मिक स्थळ विशेषतः '''मकरसंक्रांती व महाशिवरात्री''' या सणांवर यात्रेचे ठिकाण बनते।<ref>{{Cite web |title=Festivals Celebrated at Marleshwar |url=https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g1234567-d7890123-Reviews-Marleshwar_Temple-Ratnagiri.html |publisher=TripAdvisor |access-date=2025-06-26}}</ref> * गुहामध्ये साप (cobra) असल्याचे मानले जाते परंतु ते भक्तांना हानी पोचवत नाहीत; या श्रद्धेनं येथील भक्तांचा विश्वास दृढ होतो।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple - Beliefs about Cobras |url=https://www.nativeplanet.com/travel-guide/marleshwar-temple-000120.html |publisher=Native Planet |access-date=2025-06-26}}</ref> श्री देव मार्लेश्वर दर्शन व निसर्ग पर्यटन करण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]] == दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) पूर्वीचे रस्ते व पायवाटा – गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून खडीकोळवण निवडले होते. बामणोली, ओझरे, निनावे, खडीकोळवण यांना कलकदरा हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) डोलीतून रुग्णवाहतूक – गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या. गरोदर स्त्रियाही वेळेवर पोहोचू न शकल्याने अनेक दुर्दैवी मृत्यू झाले. ३) लाकूड व्यापाऱ्यासाठी केलेला प्रथम कच्चा रस्ता – सन १९७० च्या सुमारास श्री. शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून आलेल्या एका लाकूड व्यापाऱ्यासाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते खडीकोळवण पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ४) गावातील रस्ते – आजचे स्वरूप – सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == गावात पहिली एस.टी. सेवा सुरू == [[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]] गावात पहिली एस.टी. सेवा सुरू – १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले. जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता!<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने खडीकोळवण–बामणोली, आणि नंतर देवरुख मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.<ref>{{Cite web |title=संगमेश्वर एस.टी. सेवा मार्ग माहिती |url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance |publisher=Clear Car Rental |access-date=2025-06-14}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. == आजची वाहतूक सेवा == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref> ==हवामान== [[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == स्थान == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. == धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये == [[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]] गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत. श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी. श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === गरम पाण्याचे स्त्रोत === गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == गावातील वाड्या == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत: घोलम – वरची वाडी (रिंगण वाडी) घोलम – खालची वाडी खाडे वाडी बौद्धवाडी रामवाडी == आडनावे, ज्ञाती आणि जुनी दुकाने == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावातील प्रमुख आडनावे: घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. गावात आढळणाऱ्या प्रमुख ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव आदी. गावातील पूर्वीची प्रसिद्ध दुकाने: वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान सुर्वेंचे दुकान बबन गावकरांचे दुकान सितारामचे दुकान == बाराबलुतेदार पद्धती == [[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खाली काही प्रमुख भूमिका आणि जाती दिल्या आहेत: १) शेतकरी (कुणबी) – मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) गुरव – गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) सुतार – घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) सोनार – दागिन्यांची निर्मिती ५) वाणी – किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) गांधी – वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == गावात पहिला दुधाचा चहा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात पूर्वी फक्त कोरा चहा म्हणजेच पाणी व साखरेचा चहा पिण्याची पद्धत होती. दूध घालून चहा पिणे ही केवळ श्रीमंत मुंबईकरांच्या घरीच दिसणारी लक्झरी मानली जात असे. खडीकोळवण गावात पहिला दूध घालून चहा घेऊन आले ते सदु शिवगण गुरुजी, अंदाजे १९२०–१९२५ च्या सुमारास. गावातील 'सरावधी मास्तर' (सुर्वे गुरुजी) हे दूध–चहा पिणारे पहिले स्थानिक शिक्षक मानले जातात. ही घटना गावातील खाद्यसंस्कृतीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. == परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. [[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]] १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई. २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == नाचणी शेती व 'सापाड' परंपरा == [[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]] [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] == रानभाज्या व रानमेवा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो === पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]] अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == प्रेक्षणीय स्थळे == [[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]] * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == आसपासचे गड-किल्ले == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == शैक्षणिक सुविधा == [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव == [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === कार्यक्रमाचे स्वरूप === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === मान्यवर व पाहुणे === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> === कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == शिक्षणक्षेत्रातील योगदान == '''तुकाराम सखाराम भोवड''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == वन्यजीवनातील निपुणता == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == उल्लेखनीय व्यक्तिमत्व == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == समसामयिक सामाजिक स्थिती == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref> '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == खाद्यसंस्कृती == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. == सामाजिक व सांस्कृतिक जीवन == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>. == गावातील सांस्कृतिक परंपरा == === नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref> == निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == शेती आणि स्थलांतर == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == मिरगाची राखण - रखवाली == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - "देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे." या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.<ref>{{Cite web |title=कोकणातील मिरग राखण परंपरा |url=https://windowsofnewthoughts.com/index.php/2024/06/07/mrug-nakshatra/ |access-date=2025-06-14}}</ref> <ref>{{Cite web |title=कोकणातील भातलावणी आणि शेती विधी |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |access-date=2025-06-14}}</ref> == परंपरागत जलव्यवस्था == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही. == गावातील वहाळा व जलस्रोत == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम जलस्रोत माहिती |url=https://ratnagiri.gov.in/public-utility/gram-water-resources-map/ |publisher=रत्नागिरी जिल्हा प्रशासन |access-date=2025-06-14}}</ref> == मासेमारीची पारंपरिक पद्धत == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == पारंपरिक साकव व शेती कामकाज == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १. विस्मरणात गेलेली कुटुंबे - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी. ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == सामाजिक चळवळ व मंडळे == खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ" या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता.<ref>{{Cite news |title=खडीकोळवण गावातील सामाजिक सहभागाचे उदाहरण – गर्जना मित्र मंडळ |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav-mandal |publisher=लोकल कोकण न्यूज |date=2022-09-01 |access-date=2025-06-14}}</ref> या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे. == गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव == [[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]] ९ सप्टेंबर १९९९ रोजी, गर्जना मित्र मंडळाच्या वतीने गावात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद झाली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, अभंगवाणी, सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडले. गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसांस्कृतिकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे मंडळ गावाच्या सामाजिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ"<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता. या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे.<ref>{{Cite web |title=गर्जना मित्र मंडळ – खडीकोळवणचा सार्वजनिक गणेशोत्सव |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav |publisher=लोकल कोकण न्यूज |access-date=2025-06-14}}</ref> == सामाजिक उपक्रम == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == तंटामुक्त गाव अभियान == ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref> गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे: * श्री. संतोष रामचंद्र पांचाळ * श्री. सुरेश धोंडू घोलम * श्री. राजाराम नारायण शिवगण गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता == गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या शालेय व सामाजिक ज्ञानाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. "Save Nature for Your Better Future" या विषयावर लिहिलेल्या इंग्रजी निबंधामुळे त्याची निवड "Climate Ambassador Society, Norway (Netherlands)" या संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेसाठी झाली. त्याने प्रथम क्रमांक मिळवला असून, त्याचा निबंध नॉर्वे येथील संस्थेच्या अधिकृत प्रकाशनात प्रकाशित करण्यात आला.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या यशाबद्दल गावातील शिक्षक, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन केले. हा गौरव संपूर्ण खडीकोळवणसाठी अभिमानाचा क्षण होता. <ref>{{Cite web |title=Climate Ambassador Contest Winner from Khadikholvan |url=https://climateambassador.no/news/winners-2023-rohan-gholam |publisher=Climate Ambassador Society |access-date=2025-06-14}}</ref> == वेध भविष्याचा == खडीकोळवणसारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन आणि तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. अनेक दशकांपासून असलेले सामाजिक संघर्ष, स्थलांतर, आणि संसाधनांची मर्यादा ही आव्हाने असल्याने, सर्व ग्रामस्थांनी समविचारी भूमिका घेतल्यास गावाचा समविकास साधता येईल. आधुनिक शिक्षण, महिला सक्षमीकरण, शाश्वत शेती, आणि पर्यावरण पूरक पर्यटन या गोष्टींना चालना दिल्यास खडीकोळवण पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.<ref>{{Cite web |title=गावांचा समन्वित विकास – शाश्वत धोरणांची गरज |url=https://www.ruraldev.gov.in/integrated-village-development |publisher=भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय |access-date=2025-06-14}}</ref> == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|[[खडीकोळवणचा जागृत देव]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]] </gallery> == संदर्भ = {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:कोकण]] [[वर्ग:महाराष्ट्र]] [[वर्ग:मार्लेश्वर]] 9507t1er27oqhl5o0fuojrsh6zg5ztn 2583329 2583328 2025-06-26T10:50:17Z Wikimarathi999 172574 /* भातशेतीचे प्रमुख शेतमळे */ 2583329 wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा = 20 |तापमान_उन्हाळा = 35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ६३ |साक्षरता_स्त्री = ४७ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |नेता_पद_४ = पोलिस पाटील |नेता_नाव_४ =अनिल घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} [[खडीकोळवण]] हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले असून, कोकणातील एक पारंपरिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ म्हणून ओळखले जाते. गावाचा इतिहास सुमारे तीनशे वर्षांहून अधिक कालखंडाचा असल्याचे स्थानिक मौखिक परंपरेतून उल्लेख मिळतो. या परिसरात श्री देव गांगेश्वर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. तसेच, गावात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असून, हे परिसराचे वैशिष्ट्य ठरते. गावाजवळील श्री मार्लेश्वर गुहामंदिर हे धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असून भाविकांची येथे नियमित वर्दळ असते. गावाची लोकसंख्या प्रामुख्याने कुणबी समाज व बौद्ध वस्ती यांवर आधारित आहे. खडीकोळवण हे पारंपरिक कोकणी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे, ग्रामविकास व सामाजिक परिवर्तन यांचे उदाहरण ठरलेले गाव आहे. [[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|thumb|खडीकोळवणचा जागृत देव]][[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]] [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव]] == इतिहास व नावाची उत्पत्ती == खडीकोळवण गावाची सुरुवात पारंपरिक वस्ती पद्धतीतून झाल्याचे दिसते. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवास होते.<ref>{{Cite web |title=Khadi Kolvan Village Profile |url=https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=Villageinfo.in |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्कामासाठी येणाऱ्या प्रवाशांमुळे खडीकोळवणला स्थानिक दळणवळण व देवदर्शन केंद्राचं स्वरूप लाभलं.<ref>{{Cite web |title=श्री मार्लेश्वर गुहामंदिर माहिती |url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple |work=महाराष्ट्र पर्यटन विभाग |access-date=2025-06-13}}</ref> गावाजवळून वाहणारी [[बाव नदी]] व इतर लहान ओहोळ यांमुळे शेतीस पोषक भौगोलिक परिस्थिती तयार झाली. मात्र, नद्यांमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि कालांतराने झालेलं स्थलांतर यामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत बदल घडून आले.<ref>{{Cite web |title=कोकणातील स्थलांतर आणि शेतीतील बदल |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-13}}</ref> गावात पंचनियाय प्रणाली कार्यरत होती. होळी, शिमगा व गणपतीसारख्या सणांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील पंच एकत्र निर्णय घेत. मानपान आधारित पारंपरांचा अंगभूत भाग असलेले हे उत्सव ग्रामस्थांनी एकोप्याने साजरे केले. गेल्या काही दशकांत काही सामाजिक मतभेद व मानपानविषयक वादामुळे या परंपरांमध्ये अडथळे निर्माण झाले.<ref>{{Cite web |title=गावगाडा आणि मानपान चालीरीती |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |work=दैनिक प्रहार |access-date=2025-06-13}}</ref> == भौगोलिक माहिती == खडीकोळवण गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात स्थित आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान|url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या सीमा: पश्चिमेस – [[बामणोली]] दक्षिणेस – [[निवधे]] पूर्वेस – [[ओझरे]] उत्तर व ईशान्येस – [[उदगीर]], [[कोल्हापूर]] जिल्हा हद्द खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अंदाजे १७व्या शतकातील वस्ती मानली जाते. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण लोकसंख्या माहिती |url=https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com |publisher=Census India |access-date=2025-06-14}}</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते. गाव [[बाव नदी]]च्या तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web |title=Daikin & AERF: Community-based forest project |url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects |publisher=AERF India |access-date=2025-06-14}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्णता तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूरस्थितीचे कारण देखील ठरते. गावाजवळून जाणारी एक पुरातन वहिवाटीची वाट "म्हातारी वाट" (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते ग्रामस्थ शेती व दैनंदिन गरजांसाठी वापरतात. सन १९९० नंतर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने पूर्वी घनदाट असलेले जंगल ओसाड झाले. परिणामी, बिबट्यांसारखे वन्यप्राणी गावाजवळ दिसू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संध्याकाळच्या वेळी भीती निर्माण झाली आहे. याला कारण ठरत आहे मागील तीन दशकांतील अति जंगलतोड. Chiplun Assembly constituency मध्ये हे गाव समाविष्ट आहे.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Chiplun_Assembly_constituency</ref> === गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत === १. कळ्याची निवय,२. गुरवयाची निवय,३. वाड्याची निवय, ४. कोबीची निवय,५. बोडणी निवय, ६. पन्हाळ्याची निवय,७. बावळ्याची निवय,८. महारलाईची निवय,९. वतन निवय,१०. आघाडा निवय,११. मैची निवय,१२. पालडीयो निवय१,३. केळीची निवय१,४. घाणमरा निवय,१५. जागलदरा निवय<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक शेती आणि भौगोलिक पद्धती |url=https://agrowon.lokmat.com/agriculture/konkan-farming-pattern |work=Agrowon |access-date=2025-06-14}}</ref> या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. <ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम नकाशा |url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=MapsofIndia |access-date=2025-06-14}}</ref> अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.<ref>{{Cite web |title=Western Ghats Biodiversity and Land Use |url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape |work=Centre for Environment Education |access-date=2025-06-14}}</ref> == भातशेतीचे प्रमुख शेतमळे == भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: [[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]] १. ठोंगळीचा मळा,२. अत्रालीचा मळा, ३. पयलीकडचा मळा, ४. साकव मळा, ५. वाड्याकडचा मळा, ६. भाजीचा मळा, ७. वाज्या फणसाचा मळा, ८. भूरावणीचा मळा, ९. नवोरलाचा मळा, १०. देवरायचा मळा, ११. खोप्याचा कातळमळा, १२. जलावंडा मळा, १३. पायरवणं, १४. पासोडीचा मळा, १५. किजळवन मळा, १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी "तरवा" तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक व शाश्वत पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळीपासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूंनी ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. == गावातून जाणारा देव मार्लेश्वर दर्शन मार्ग == गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. * हे श्री.मार्लेश्वर मंदिर आणि '''मार्लेश्वर येथील डोंगरातून वाहणारा धबधबा''' *बाव नदी* काठी आहे, जे सह्याद्री पर्वतरांगेतील आश्चर्यकारक दृश्य निर्माण करते।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple and Dhareshwar Waterfall |url=https://www.trawell.in/maharashtra/marleshwar/marleshwar-temple |publisher=Trawell.in |access-date=2025-06-26}}</ref> * मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे '''५३० पायऱ्या''' चढाव्या लागतात, ट्रेकिंगसाठी इच्छुक प्रवाशांसाठी हे ठिकाण आकर्षक ठरते।<ref>{{Cite web |title=530 Steps to Marleshwar Temple |url=https://www.holidify.com/places/marleshwar/ |publisher=Holidify |access-date=2025-06-26}}</ref> * हे धार्मिक स्थळ विशेषतः '''मकरसंक्रांती व महाशिवरात्री''' या सणांवर यात्रेचे ठिकाण बनते।<ref>{{Cite web |title=Festivals Celebrated at Marleshwar |url=https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g1234567-d7890123-Reviews-Marleshwar_Temple-Ratnagiri.html |publisher=TripAdvisor |access-date=2025-06-26}}</ref> * गुहामध्ये साप (cobra) असल्याचे मानले जाते परंतु ते भक्तांना हानी पोचवत नाहीत; या श्रद्धेनं येथील भक्तांचा विश्वास दृढ होतो।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple - Beliefs about Cobras |url=https://www.nativeplanet.com/travel-guide/marleshwar-temple-000120.html |publisher=Native Planet |access-date=2025-06-26}}</ref> श्री देव मार्लेश्वर दर्शन व निसर्ग पर्यटन करण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]] == दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) पूर्वीचे रस्ते व पायवाटा – गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून खडीकोळवण निवडले होते. बामणोली, ओझरे, निनावे, खडीकोळवण यांना कलकदरा हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) डोलीतून रुग्णवाहतूक – गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या. गरोदर स्त्रियाही वेळेवर पोहोचू न शकल्याने अनेक दुर्दैवी मृत्यू झाले. ३) लाकूड व्यापाऱ्यासाठी केलेला प्रथम कच्चा रस्ता – सन १९७० च्या सुमारास श्री. शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून आलेल्या एका लाकूड व्यापाऱ्यासाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते खडीकोळवण पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ४) गावातील रस्ते – आजचे स्वरूप – सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == गावात पहिली एस.टी. सेवा सुरू == [[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]] गावात पहिली एस.टी. सेवा सुरू – १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले. जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता!<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने खडीकोळवण–बामणोली, आणि नंतर देवरुख मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.<ref>{{Cite web |title=संगमेश्वर एस.टी. सेवा मार्ग माहिती |url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance |publisher=Clear Car Rental |access-date=2025-06-14}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. == आजची वाहतूक सेवा == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref> ==हवामान== [[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == स्थान == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. == धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये == [[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]] गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत. श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी. श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === गरम पाण्याचे स्त्रोत === गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == गावातील वाड्या == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत: घोलम – वरची वाडी (रिंगण वाडी) घोलम – खालची वाडी खाडे वाडी बौद्धवाडी रामवाडी == आडनावे, ज्ञाती आणि जुनी दुकाने == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावातील प्रमुख आडनावे: घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. गावात आढळणाऱ्या प्रमुख ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव आदी. गावातील पूर्वीची प्रसिद्ध दुकाने: वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान सुर्वेंचे दुकान बबन गावकरांचे दुकान सितारामचे दुकान == बाराबलुतेदार पद्धती == [[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खाली काही प्रमुख भूमिका आणि जाती दिल्या आहेत: १) शेतकरी (कुणबी) – मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) गुरव – गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) सुतार – घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) सोनार – दागिन्यांची निर्मिती ५) वाणी – किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) गांधी – वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == गावात पहिला दुधाचा चहा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात पूर्वी फक्त कोरा चहा म्हणजेच पाणी व साखरेचा चहा पिण्याची पद्धत होती. दूध घालून चहा पिणे ही केवळ श्रीमंत मुंबईकरांच्या घरीच दिसणारी लक्झरी मानली जात असे. खडीकोळवण गावात पहिला दूध घालून चहा घेऊन आले ते सदु शिवगण गुरुजी, अंदाजे १९२०–१९२५ च्या सुमारास. गावातील 'सरावधी मास्तर' (सुर्वे गुरुजी) हे दूध–चहा पिणारे पहिले स्थानिक शिक्षक मानले जातात. ही घटना गावातील खाद्यसंस्कृतीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. == परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. [[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]] १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई. २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == नाचणी शेती व 'सापाड' परंपरा == [[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]] [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] == रानभाज्या व रानमेवा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो === पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]] अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == प्रेक्षणीय स्थळे == [[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]] * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == आसपासचे गड-किल्ले == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == शैक्षणिक सुविधा == [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव == [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === कार्यक्रमाचे स्वरूप === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === मान्यवर व पाहुणे === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> === कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == शिक्षणक्षेत्रातील योगदान == '''तुकाराम सखाराम भोवड''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == वन्यजीवनातील निपुणता == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == उल्लेखनीय व्यक्तिमत्व == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == समसामयिक सामाजिक स्थिती == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref> '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == खाद्यसंस्कृती == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. == सामाजिक व सांस्कृतिक जीवन == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>. == गावातील सांस्कृतिक परंपरा == === नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref> == निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == शेती आणि स्थलांतर == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == मिरगाची राखण - रखवाली == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - "देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे." या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.<ref>{{Cite web |title=कोकणातील मिरग राखण परंपरा |url=https://windowsofnewthoughts.com/index.php/2024/06/07/mrug-nakshatra/ |access-date=2025-06-14}}</ref> <ref>{{Cite web |title=कोकणातील भातलावणी आणि शेती विधी |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |access-date=2025-06-14}}</ref> == परंपरागत जलव्यवस्था == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही. == गावातील वहाळा व जलस्रोत == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम जलस्रोत माहिती |url=https://ratnagiri.gov.in/public-utility/gram-water-resources-map/ |publisher=रत्नागिरी जिल्हा प्रशासन |access-date=2025-06-14}}</ref> == मासेमारीची पारंपरिक पद्धत == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == पारंपरिक साकव व शेती कामकाज == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १. विस्मरणात गेलेली कुटुंबे - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी. ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == सामाजिक चळवळ व मंडळे == खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ" या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता.<ref>{{Cite news |title=खडीकोळवण गावातील सामाजिक सहभागाचे उदाहरण – गर्जना मित्र मंडळ |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav-mandal |publisher=लोकल कोकण न्यूज |date=2022-09-01 |access-date=2025-06-14}}</ref> या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे. == गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव == [[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]] ९ सप्टेंबर १९९९ रोजी, गर्जना मित्र मंडळाच्या वतीने गावात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद झाली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, अभंगवाणी, सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडले. गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसांस्कृतिकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे मंडळ गावाच्या सामाजिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ"<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता. या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे.<ref>{{Cite web |title=गर्जना मित्र मंडळ – खडीकोळवणचा सार्वजनिक गणेशोत्सव |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav |publisher=लोकल कोकण न्यूज |access-date=2025-06-14}}</ref> == सामाजिक उपक्रम == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == तंटामुक्त गाव अभियान == ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref> गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे: * श्री. संतोष रामचंद्र पांचाळ * श्री. सुरेश धोंडू घोलम * श्री. राजाराम नारायण शिवगण गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता == गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या शालेय व सामाजिक ज्ञानाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. "Save Nature for Your Better Future" या विषयावर लिहिलेल्या इंग्रजी निबंधामुळे त्याची निवड "Climate Ambassador Society, Norway (Netherlands)" या संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेसाठी झाली. त्याने प्रथम क्रमांक मिळवला असून, त्याचा निबंध नॉर्वे येथील संस्थेच्या अधिकृत प्रकाशनात प्रकाशित करण्यात आला.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या यशाबद्दल गावातील शिक्षक, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन केले. हा गौरव संपूर्ण खडीकोळवणसाठी अभिमानाचा क्षण होता. <ref>{{Cite web |title=Climate Ambassador Contest Winner from Khadikholvan |url=https://climateambassador.no/news/winners-2023-rohan-gholam |publisher=Climate Ambassador Society |access-date=2025-06-14}}</ref> == वेध भविष्याचा == खडीकोळवणसारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन आणि तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. अनेक दशकांपासून असलेले सामाजिक संघर्ष, स्थलांतर, आणि संसाधनांची मर्यादा ही आव्हाने असल्याने, सर्व ग्रामस्थांनी समविचारी भूमिका घेतल्यास गावाचा समविकास साधता येईल. आधुनिक शिक्षण, महिला सक्षमीकरण, शाश्वत शेती, आणि पर्यावरण पूरक पर्यटन या गोष्टींना चालना दिल्यास खडीकोळवण पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.<ref>{{Cite web |title=गावांचा समन्वित विकास – शाश्वत धोरणांची गरज |url=https://www.ruraldev.gov.in/integrated-village-development |publisher=भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय |access-date=2025-06-14}}</ref> == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|[[खडीकोळवणचा जागृत देव]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]] </gallery> == संदर्भ = {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:कोकण]] [[वर्ग:महाराष्ट्र]] [[वर्ग:मार्लेश्वर]] ogei4ijkishuovdz613omwep8yglx4g 2583330 2583329 2025-06-26T10:58:34Z Wikimarathi999 172574 /* गावातून जाणारा देव मार्लेश्वर दर्शन मार्ग */ 2583330 wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा = 20 |तापमान_उन्हाळा = 35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ६३ |साक्षरता_स्त्री = ४७ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |नेता_पद_४ = पोलिस पाटील |नेता_नाव_४ =अनिल घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} [[खडीकोळवण]] हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले असून, कोकणातील एक पारंपरिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ म्हणून ओळखले जाते. गावाचा इतिहास सुमारे तीनशे वर्षांहून अधिक कालखंडाचा असल्याचे स्थानिक मौखिक परंपरेतून उल्लेख मिळतो. या परिसरात श्री देव गांगेश्वर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. तसेच, गावात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असून, हे परिसराचे वैशिष्ट्य ठरते. गावाजवळील श्री मार्लेश्वर गुहामंदिर हे धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असून भाविकांची येथे नियमित वर्दळ असते. गावाची लोकसंख्या प्रामुख्याने कुणबी समाज व बौद्ध वस्ती यांवर आधारित आहे. खडीकोळवण हे पारंपरिक कोकणी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे, ग्रामविकास व सामाजिक परिवर्तन यांचे उदाहरण ठरलेले गाव आहे. [[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|thumb|खडीकोळवणचा जागृत देव]][[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]] [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव]] == इतिहास व नावाची उत्पत्ती == खडीकोळवण गावाची सुरुवात पारंपरिक वस्ती पद्धतीतून झाल्याचे दिसते. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवास होते.<ref>{{Cite web |title=Khadi Kolvan Village Profile |url=https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=Villageinfo.in |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्कामासाठी येणाऱ्या प्रवाशांमुळे खडीकोळवणला स्थानिक दळणवळण व देवदर्शन केंद्राचं स्वरूप लाभलं.<ref>{{Cite web |title=श्री मार्लेश्वर गुहामंदिर माहिती |url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple |work=महाराष्ट्र पर्यटन विभाग |access-date=2025-06-13}}</ref> गावाजवळून वाहणारी [[बाव नदी]] व इतर लहान ओहोळ यांमुळे शेतीस पोषक भौगोलिक परिस्थिती तयार झाली. मात्र, नद्यांमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि कालांतराने झालेलं स्थलांतर यामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत बदल घडून आले.<ref>{{Cite web |title=कोकणातील स्थलांतर आणि शेतीतील बदल |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-13}}</ref> गावात पंचनियाय प्रणाली कार्यरत होती. होळी, शिमगा व गणपतीसारख्या सणांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील पंच एकत्र निर्णय घेत. मानपान आधारित पारंपरांचा अंगभूत भाग असलेले हे उत्सव ग्रामस्थांनी एकोप्याने साजरे केले. गेल्या काही दशकांत काही सामाजिक मतभेद व मानपानविषयक वादामुळे या परंपरांमध्ये अडथळे निर्माण झाले.<ref>{{Cite web |title=गावगाडा आणि मानपान चालीरीती |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |work=दैनिक प्रहार |access-date=2025-06-13}}</ref> == भौगोलिक माहिती == खडीकोळवण गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात स्थित आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान|url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या सीमा: पश्चिमेस – [[बामणोली]] दक्षिणेस – [[निवधे]] पूर्वेस – [[ओझरे]] उत्तर व ईशान्येस – [[उदगीर]], [[कोल्हापूर]] जिल्हा हद्द खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अंदाजे १७व्या शतकातील वस्ती मानली जाते. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण लोकसंख्या माहिती |url=https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com |publisher=Census India |access-date=2025-06-14}}</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते. गाव [[बाव नदी]]च्या तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web |title=Daikin & AERF: Community-based forest project |url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects |publisher=AERF India |access-date=2025-06-14}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्णता तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूरस्थितीचे कारण देखील ठरते. गावाजवळून जाणारी एक पुरातन वहिवाटीची वाट "म्हातारी वाट" (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते ग्रामस्थ शेती व दैनंदिन गरजांसाठी वापरतात. सन १९९० नंतर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने पूर्वी घनदाट असलेले जंगल ओसाड झाले. परिणामी, बिबट्यांसारखे वन्यप्राणी गावाजवळ दिसू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संध्याकाळच्या वेळी भीती निर्माण झाली आहे. याला कारण ठरत आहे मागील तीन दशकांतील अति जंगलतोड. Chiplun Assembly constituency मध्ये हे गाव समाविष्ट आहे.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Chiplun_Assembly_constituency</ref> === गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत === १. कळ्याची निवय,२. गुरवयाची निवय,३. वाड्याची निवय, ४. कोबीची निवय,५. बोडणी निवय, ६. पन्हाळ्याची निवय,७. बावळ्याची निवय,८. महारलाईची निवय,९. वतन निवय,१०. आघाडा निवय,११. मैची निवय,१२. पालडीयो निवय१,३. केळीची निवय१,४. घाणमरा निवय,१५. जागलदरा निवय<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक शेती आणि भौगोलिक पद्धती |url=https://agrowon.lokmat.com/agriculture/konkan-farming-pattern |work=Agrowon |access-date=2025-06-14}}</ref> या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. <ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम नकाशा |url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=MapsofIndia |access-date=2025-06-14}}</ref> अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.<ref>{{Cite web |title=Western Ghats Biodiversity and Land Use |url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape |work=Centre for Environment Education |access-date=2025-06-14}}</ref> == भातशेतीचे प्रमुख शेतमळे == भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: [[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]] १. ठोंगळीचा मळा,२. अत्रालीचा मळा, ३. पयलीकडचा मळा, ४. साकव मळा, ५. वाड्याकडचा मळा, ६. भाजीचा मळा, ७. वाज्या फणसाचा मळा, ८. भूरावणीचा मळा, ९. नवोरलाचा मळा, १०. देवरायचा मळा, ११. खोप्याचा कातळमळा, १२. जलावंडा मळा, १३. पायरवणं, १४. पासोडीचा मळा, १५. किजळवन मळा, १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी "तरवा" तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक व शाश्वत पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळीपासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूंनी ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. == गावातून जाणारा देव मार्लेश्वर दर्शन मार्ग == गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. * हे श्री.मार्लेश्वर मंदिर आणि '''मार्लेश्वर येथील डोंगरातून वाहणारा धबधबा''' *बाव नदी* काठी आहे, जे सह्याद्री पर्वतरांगेतील आश्चर्यकारक दृश्य निर्माण करते।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple and Dhareshwar Waterfall |url=https://www.trawell.in/maharashtra/marleshwar/marleshwar-temple |publisher=Trawell.in |access-date=2025-06-26}}</ref> * मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे '''५३० पायऱ्या''' चढाव्या लागतात, ट्रेकिंगसाठी इच्छुक प्रवाशांसाठी हे ठिकाण आकर्षक ठरते।<ref>{{Cite web |title=530 Steps to Marleshwar Temple |url=https://www.holidify.com/places/marleshwar/ |publisher=Holidify |access-date=2025-06-26}}</ref> * हे धार्मिक स्थळ विशेषतः '''मकरसंक्रांती व महाशिवरात्री''' या सणांवर यात्रेचे ठिकाण बनते।<ref>{{Cite web |title=Festivals Celebrated at Marleshwar |url=https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g1234567-d7890123-Reviews-Marleshwar_Temple-Ratnagiri.html |publisher=TripAdvisor |access-date=2025-06-26}}</ref> * गुहामध्ये साप (cobra) असल्याचे मानले जाते परंतु ते भक्तांना हानी पोचवत नाहीत; या श्रद्धेनं येथील भक्तांचा विश्वास दृढ होतो।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple - Beliefs about Cobras |url=https://www.nativeplanet.com/travel-guide/marleshwar-temple-000120.html |publisher=Native Planet |access-date=2025-06-26}}</ref> [[मार्लेश्वर मंदिर]] कोकणातील एक गुढ रहस्यमय तीर्थस्थान. <ref> https://marathibuzz.com/marleshwar-temple</ref>.श्री देव मार्लेश्वर दर्शन व निसर्ग पर्यटन करण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]] == दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) पूर्वीचे रस्ते व पायवाटा – गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून खडीकोळवण निवडले होते. बामणोली, ओझरे, निनावे, खडीकोळवण यांना कलकदरा हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) डोलीतून रुग्णवाहतूक – गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या. गरोदर स्त्रियाही वेळेवर पोहोचू न शकल्याने अनेक दुर्दैवी मृत्यू झाले. ३) लाकूड व्यापाऱ्यासाठी केलेला प्रथम कच्चा रस्ता – सन १९७० च्या सुमारास श्री. शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून आलेल्या एका लाकूड व्यापाऱ्यासाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते खडीकोळवण पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ४) गावातील रस्ते – आजचे स्वरूप – सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == गावात पहिली एस.टी. सेवा सुरू == [[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]] गावात पहिली एस.टी. सेवा सुरू – १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले. जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता!<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने खडीकोळवण–बामणोली, आणि नंतर देवरुख मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.<ref>{{Cite web |title=संगमेश्वर एस.टी. सेवा मार्ग माहिती |url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance |publisher=Clear Car Rental |access-date=2025-06-14}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. == आजची वाहतूक सेवा == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref> ==हवामान== [[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == स्थान == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. == धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये == [[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]] गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत. श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी. श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === गरम पाण्याचे स्त्रोत === गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == गावातील वाड्या == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत: घोलम – वरची वाडी (रिंगण वाडी) घोलम – खालची वाडी खाडे वाडी बौद्धवाडी रामवाडी == आडनावे, ज्ञाती आणि जुनी दुकाने == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावातील प्रमुख आडनावे: घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. गावात आढळणाऱ्या प्रमुख ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव आदी. गावातील पूर्वीची प्रसिद्ध दुकाने: वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान सुर्वेंचे दुकान बबन गावकरांचे दुकान सितारामचे दुकान == बाराबलुतेदार पद्धती == [[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खाली काही प्रमुख भूमिका आणि जाती दिल्या आहेत: १) शेतकरी (कुणबी) – मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) गुरव – गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) सुतार – घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) सोनार – दागिन्यांची निर्मिती ५) वाणी – किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) गांधी – वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == गावात पहिला दुधाचा चहा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात पूर्वी फक्त कोरा चहा म्हणजेच पाणी व साखरेचा चहा पिण्याची पद्धत होती. दूध घालून चहा पिणे ही केवळ श्रीमंत मुंबईकरांच्या घरीच दिसणारी लक्झरी मानली जात असे. खडीकोळवण गावात पहिला दूध घालून चहा घेऊन आले ते सदु शिवगण गुरुजी, अंदाजे १९२०–१९२५ च्या सुमारास. गावातील 'सरावधी मास्तर' (सुर्वे गुरुजी) हे दूध–चहा पिणारे पहिले स्थानिक शिक्षक मानले जातात. ही घटना गावातील खाद्यसंस्कृतीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. == परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. [[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]] १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई. २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == नाचणी शेती व 'सापाड' परंपरा == [[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]] [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] == रानभाज्या व रानमेवा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो === पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]] अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == प्रेक्षणीय स्थळे == [[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]] * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == आसपासचे गड-किल्ले == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == शैक्षणिक सुविधा == [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव == [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === कार्यक्रमाचे स्वरूप === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === मान्यवर व पाहुणे === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> === कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == शिक्षणक्षेत्रातील योगदान == '''तुकाराम सखाराम भोवड''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == वन्यजीवनातील निपुणता == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == उल्लेखनीय व्यक्तिमत्व == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == समसामयिक सामाजिक स्थिती == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref> '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == खाद्यसंस्कृती == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. == सामाजिक व सांस्कृतिक जीवन == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>. == गावातील सांस्कृतिक परंपरा == === नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref> == निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == शेती आणि स्थलांतर == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == मिरगाची राखण - रखवाली == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - "देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे." या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.<ref>{{Cite web |title=कोकणातील मिरग राखण परंपरा |url=https://windowsofnewthoughts.com/index.php/2024/06/07/mrug-nakshatra/ |access-date=2025-06-14}}</ref> <ref>{{Cite web |title=कोकणातील भातलावणी आणि शेती विधी |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |access-date=2025-06-14}}</ref> == परंपरागत जलव्यवस्था == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही. == गावातील वहाळा व जलस्रोत == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम जलस्रोत माहिती |url=https://ratnagiri.gov.in/public-utility/gram-water-resources-map/ |publisher=रत्नागिरी जिल्हा प्रशासन |access-date=2025-06-14}}</ref> == मासेमारीची पारंपरिक पद्धत == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == पारंपरिक साकव व शेती कामकाज == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १. विस्मरणात गेलेली कुटुंबे - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी. ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == सामाजिक चळवळ व मंडळे == खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ" या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता.<ref>{{Cite news |title=खडीकोळवण गावातील सामाजिक सहभागाचे उदाहरण – गर्जना मित्र मंडळ |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav-mandal |publisher=लोकल कोकण न्यूज |date=2022-09-01 |access-date=2025-06-14}}</ref> या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे. == गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव == [[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]] ९ सप्टेंबर १९९९ रोजी, गर्जना मित्र मंडळाच्या वतीने गावात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद झाली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, अभंगवाणी, सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडले. गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसांस्कृतिकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे मंडळ गावाच्या सामाजिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ"<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता. या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे.<ref>{{Cite web |title=गर्जना मित्र मंडळ – खडीकोळवणचा सार्वजनिक गणेशोत्सव |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav |publisher=लोकल कोकण न्यूज |access-date=2025-06-14}}</ref> == सामाजिक उपक्रम == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == तंटामुक्त गाव अभियान == ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref> गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे: * श्री. संतोष रामचंद्र पांचाळ * श्री. सुरेश धोंडू घोलम * श्री. राजाराम नारायण शिवगण गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता == गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या शालेय व सामाजिक ज्ञानाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. "Save Nature for Your Better Future" या विषयावर लिहिलेल्या इंग्रजी निबंधामुळे त्याची निवड "Climate Ambassador Society, Norway (Netherlands)" या संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेसाठी झाली. त्याने प्रथम क्रमांक मिळवला असून, त्याचा निबंध नॉर्वे येथील संस्थेच्या अधिकृत प्रकाशनात प्रकाशित करण्यात आला.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या यशाबद्दल गावातील शिक्षक, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन केले. हा गौरव संपूर्ण खडीकोळवणसाठी अभिमानाचा क्षण होता. <ref>{{Cite web |title=Climate Ambassador Contest Winner from Khadikholvan |url=https://climateambassador.no/news/winners-2023-rohan-gholam |publisher=Climate Ambassador Society |access-date=2025-06-14}}</ref> == वेध भविष्याचा == खडीकोळवणसारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन आणि तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. अनेक दशकांपासून असलेले सामाजिक संघर्ष, स्थलांतर, आणि संसाधनांची मर्यादा ही आव्हाने असल्याने, सर्व ग्रामस्थांनी समविचारी भूमिका घेतल्यास गावाचा समविकास साधता येईल. आधुनिक शिक्षण, महिला सक्षमीकरण, शाश्वत शेती, आणि पर्यावरण पूरक पर्यटन या गोष्टींना चालना दिल्यास खडीकोळवण पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.<ref>{{Cite web |title=गावांचा समन्वित विकास – शाश्वत धोरणांची गरज |url=https://www.ruraldev.gov.in/integrated-village-development |publisher=भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय |access-date=2025-06-14}}</ref> == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|[[खडीकोळवणचा जागृत देव]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]] </gallery> == संदर्भ = {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:कोकण]] [[वर्ग:महाराष्ट्र]] [[वर्ग:मार्लेश्वर]] rwgzxgqxrqr1fylv7oq13pg06xca1yo 2583333 2583330 2025-06-26T11:23:41Z Wikimarathi999 172574 /* गावातून जाणारा देव मार्लेश्वर दर्शन मार्ग */ 2583333 wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा = 20 |तापमान_उन्हाळा = 35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ६३ |साक्षरता_स्त्री = ४७ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |नेता_पद_४ = पोलिस पाटील |नेता_नाव_४ =अनिल घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} [[खडीकोळवण]] हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले असून, कोकणातील एक पारंपरिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ म्हणून ओळखले जाते. गावाचा इतिहास सुमारे तीनशे वर्षांहून अधिक कालखंडाचा असल्याचे स्थानिक मौखिक परंपरेतून उल्लेख मिळतो. या परिसरात श्री देव गांगेश्वर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. तसेच, गावात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असून, हे परिसराचे वैशिष्ट्य ठरते. गावाजवळील श्री मार्लेश्वर गुहामंदिर हे धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असून भाविकांची येथे नियमित वर्दळ असते. गावाची लोकसंख्या प्रामुख्याने कुणबी समाज व बौद्ध वस्ती यांवर आधारित आहे. खडीकोळवण हे पारंपरिक कोकणी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे, ग्रामविकास व सामाजिक परिवर्तन यांचे उदाहरण ठरलेले गाव आहे. [[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|thumb|खडीकोळवणचा जागृत देव]][[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]] [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव]] == इतिहास व नावाची उत्पत्ती == खडीकोळवण गावाची सुरुवात पारंपरिक वस्ती पद्धतीतून झाल्याचे दिसते. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवास होते.<ref>{{Cite web |title=Khadi Kolvan Village Profile |url=https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=Villageinfo.in |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्कामासाठी येणाऱ्या प्रवाशांमुळे खडीकोळवणला स्थानिक दळणवळण व देवदर्शन केंद्राचं स्वरूप लाभलं.<ref>{{Cite web |title=श्री मार्लेश्वर गुहामंदिर माहिती |url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple |work=महाराष्ट्र पर्यटन विभाग |access-date=2025-06-13}}</ref> गावाजवळून वाहणारी [[बाव नदी]] व इतर लहान ओहोळ यांमुळे शेतीस पोषक भौगोलिक परिस्थिती तयार झाली. मात्र, नद्यांमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि कालांतराने झालेलं स्थलांतर यामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत बदल घडून आले.<ref>{{Cite web |title=कोकणातील स्थलांतर आणि शेतीतील बदल |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-13}}</ref> गावात पंचनियाय प्रणाली कार्यरत होती. होळी, शिमगा व गणपतीसारख्या सणांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील पंच एकत्र निर्णय घेत. मानपान आधारित पारंपरांचा अंगभूत भाग असलेले हे उत्सव ग्रामस्थांनी एकोप्याने साजरे केले. गेल्या काही दशकांत काही सामाजिक मतभेद व मानपानविषयक वादामुळे या परंपरांमध्ये अडथळे निर्माण झाले.<ref>{{Cite web |title=गावगाडा आणि मानपान चालीरीती |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |work=दैनिक प्रहार |access-date=2025-06-13}}</ref> == भौगोलिक माहिती == खडीकोळवण गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात स्थित आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान|url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या सीमा: पश्चिमेस – [[बामणोली]] दक्षिणेस – [[निवधे]] पूर्वेस – [[ओझरे]] उत्तर व ईशान्येस – [[उदगीर]], [[कोल्हापूर]] जिल्हा हद्द खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अंदाजे १७व्या शतकातील वस्ती मानली जाते. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण लोकसंख्या माहिती |url=https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com |publisher=Census India |access-date=2025-06-14}}</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते. गाव [[बाव नदी]]च्या तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web |title=Daikin & AERF: Community-based forest project |url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects |publisher=AERF India |access-date=2025-06-14}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्णता तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूरस्थितीचे कारण देखील ठरते. गावाजवळून जाणारी एक पुरातन वहिवाटीची वाट "म्हातारी वाट" (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते ग्रामस्थ शेती व दैनंदिन गरजांसाठी वापरतात. सन १९९० नंतर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने पूर्वी घनदाट असलेले जंगल ओसाड झाले. परिणामी, बिबट्यांसारखे वन्यप्राणी गावाजवळ दिसू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संध्याकाळच्या वेळी भीती निर्माण झाली आहे. याला कारण ठरत आहे मागील तीन दशकांतील अति जंगलतोड. Chiplun Assembly constituency मध्ये हे गाव समाविष्ट आहे.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Chiplun_Assembly_constituency</ref> === गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत === १. कळ्याची निवय,२. गुरवयाची निवय,३. वाड्याची निवय, ४. कोबीची निवय,५. बोडणी निवय, ६. पन्हाळ्याची निवय,७. बावळ्याची निवय,८. महारलाईची निवय,९. वतन निवय,१०. आघाडा निवय,११. मैची निवय,१२. पालडीयो निवय१,३. केळीची निवय१,४. घाणमरा निवय,१५. जागलदरा निवय<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक शेती आणि भौगोलिक पद्धती |url=https://agrowon.lokmat.com/agriculture/konkan-farming-pattern |work=Agrowon |access-date=2025-06-14}}</ref> या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. <ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम नकाशा |url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=MapsofIndia |access-date=2025-06-14}}</ref> अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.<ref>{{Cite web |title=Western Ghats Biodiversity and Land Use |url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape |work=Centre for Environment Education |access-date=2025-06-14}}</ref> == भातशेतीचे प्रमुख शेतमळे == भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: [[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]] १. ठोंगळीचा मळा,२. अत्रालीचा मळा, ३. पयलीकडचा मळा, ४. साकव मळा, ५. वाड्याकडचा मळा, ६. भाजीचा मळा, ७. वाज्या फणसाचा मळा, ८. भूरावणीचा मळा, ९. नवोरलाचा मळा, १०. देवरायचा मळा, ११. खोप्याचा कातळमळा, १२. जलावंडा मळा, १३. पायरवणं, १४. पासोडीचा मळा, १५. किजळवन मळा, १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी "तरवा" तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक व शाश्वत पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळीपासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूंनी ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. == गावातून जाणारा देव मार्लेश्वर दर्शन मार्ग == [[File:स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन.png|thumb|स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन]] गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. * हे श्री.मार्लेश्वर मंदिर आणि '''मार्लेश्वर येथील डोंगरातून वाहणारा धबधबा''' *बाव नदी* काठी आहे, जे सह्याद्री पर्वतरांगेतील आश्चर्यकारक दृश्य निर्माण करते।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple and Dhareshwar Waterfall |url=https://www.trawell.in/maharashtra/marleshwar/marleshwar-temple |publisher=Trawell.in |access-date=2025-06-26}}</ref> * मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे '''५३० पायऱ्या''' चढाव्या लागतात, ट्रेकिंगसाठी इच्छुक प्रवाशांसाठी हे ठिकाण आकर्षक ठरते।<ref>{{Cite web |title=530 Steps to Marleshwar Temple |url=https://www.holidify.com/places/marleshwar/ |publisher=Holidify |access-date=2025-06-26}}</ref>[[File:श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान.png|thumb|श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान]] * हे धार्मिक स्थळ विशेषतः '''मकरसंक्रांती व महाशिवरात्री''' या सणांवर यात्रेचे ठिकाण बनते।<ref>{{Cite web |title=Festivals Celebrated at Marleshwar |url=https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g1234567-d7890123-Reviews-Marleshwar_Temple-Ratnagiri.html |publisher=TripAdvisor |access-date=2025-06-26}}</ref> * गुहामध्ये साप (cobra) असल्याचे मानले जाते परंतु ते भक्तांना हानी पोचवत नाहीत; या श्रद्धेनं येथील भक्तांचा विश्वास दृढ होतो।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple - Beliefs about Cobras |url=https://www.nativeplanet.com/travel-guide/marleshwar-temple-000120.html |publisher=Native Planet |access-date=2025-06-26}}</ref> [[मार्लेश्वर मंदिर]] कोकणातील एक गुढ रहस्यमय तीर्थस्थान. <ref> https://marathibuzz.com/marleshwar-temple</ref>.श्री देव मार्लेश्वर दर्शन व निसर्ग पर्यटन करण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]] == दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) पूर्वीचे रस्ते व पायवाटा – गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून खडीकोळवण निवडले होते. बामणोली, ओझरे, निनावे, खडीकोळवण यांना कलकदरा हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) डोलीतून रुग्णवाहतूक – गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या. गरोदर स्त्रियाही वेळेवर पोहोचू न शकल्याने अनेक दुर्दैवी मृत्यू झाले. ३) लाकूड व्यापाऱ्यासाठी केलेला प्रथम कच्चा रस्ता – सन १९७० च्या सुमारास श्री. शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून आलेल्या एका लाकूड व्यापाऱ्यासाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते खडीकोळवण पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ४) गावातील रस्ते – आजचे स्वरूप – सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == गावात पहिली एस.टी. सेवा सुरू == [[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]] गावात पहिली एस.टी. सेवा सुरू – १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले. जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता!<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने खडीकोळवण–बामणोली, आणि नंतर देवरुख मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.<ref>{{Cite web |title=संगमेश्वर एस.टी. सेवा मार्ग माहिती |url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance |publisher=Clear Car Rental |access-date=2025-06-14}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. == आजची वाहतूक सेवा == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref> ==हवामान== [[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == स्थान == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. == धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये == [[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]] गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत. श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी. श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === गरम पाण्याचे स्त्रोत === गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == गावातील वाड्या == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत: घोलम – वरची वाडी (रिंगण वाडी) घोलम – खालची वाडी खाडे वाडी बौद्धवाडी रामवाडी == आडनावे, ज्ञाती आणि जुनी दुकाने == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावातील प्रमुख आडनावे: घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. गावात आढळणाऱ्या प्रमुख ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव आदी. गावातील पूर्वीची प्रसिद्ध दुकाने: वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान सुर्वेंचे दुकान बबन गावकरांचे दुकान सितारामचे दुकान == बाराबलुतेदार पद्धती == [[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खाली काही प्रमुख भूमिका आणि जाती दिल्या आहेत: १) शेतकरी (कुणबी) – मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) गुरव – गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) सुतार – घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) सोनार – दागिन्यांची निर्मिती ५) वाणी – किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) गांधी – वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == गावात पहिला दुधाचा चहा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात पूर्वी फक्त कोरा चहा म्हणजेच पाणी व साखरेचा चहा पिण्याची पद्धत होती. दूध घालून चहा पिणे ही केवळ श्रीमंत मुंबईकरांच्या घरीच दिसणारी लक्झरी मानली जात असे. खडीकोळवण गावात पहिला दूध घालून चहा घेऊन आले ते सदु शिवगण गुरुजी, अंदाजे १९२०–१९२५ च्या सुमारास. गावातील 'सरावधी मास्तर' (सुर्वे गुरुजी) हे दूध–चहा पिणारे पहिले स्थानिक शिक्षक मानले जातात. ही घटना गावातील खाद्यसंस्कृतीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. == परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. [[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]] १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई. २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == नाचणी शेती व 'सापाड' परंपरा == [[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]] [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] == रानभाज्या व रानमेवा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो === पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]] अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == प्रेक्षणीय स्थळे == [[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]] * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == आसपासचे गड-किल्ले == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == शैक्षणिक सुविधा == [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव == [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === कार्यक्रमाचे स्वरूप === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === मान्यवर व पाहुणे === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> === कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == शिक्षणक्षेत्रातील योगदान == '''तुकाराम सखाराम भोवड''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == वन्यजीवनातील निपुणता == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == उल्लेखनीय व्यक्तिमत्व == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == समसामयिक सामाजिक स्थिती == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref> '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == खाद्यसंस्कृती == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. == सामाजिक व सांस्कृतिक जीवन == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>. == गावातील सांस्कृतिक परंपरा == === नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref> == निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == शेती आणि स्थलांतर == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == मिरगाची राखण - रखवाली == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - "देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे." या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.<ref>{{Cite web |title=कोकणातील मिरग राखण परंपरा |url=https://windowsofnewthoughts.com/index.php/2024/06/07/mrug-nakshatra/ |access-date=2025-06-14}}</ref> <ref>{{Cite web |title=कोकणातील भातलावणी आणि शेती विधी |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |access-date=2025-06-14}}</ref> == परंपरागत जलव्यवस्था == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही. == गावातील वहाळा व जलस्रोत == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम जलस्रोत माहिती |url=https://ratnagiri.gov.in/public-utility/gram-water-resources-map/ |publisher=रत्नागिरी जिल्हा प्रशासन |access-date=2025-06-14}}</ref> == मासेमारीची पारंपरिक पद्धत == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == पारंपरिक साकव व शेती कामकाज == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १. विस्मरणात गेलेली कुटुंबे - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी. ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == सामाजिक चळवळ व मंडळे == खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ" या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता.<ref>{{Cite news |title=खडीकोळवण गावातील सामाजिक सहभागाचे उदाहरण – गर्जना मित्र मंडळ |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav-mandal |publisher=लोकल कोकण न्यूज |date=2022-09-01 |access-date=2025-06-14}}</ref> या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे. == गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव == [[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]] ९ सप्टेंबर १९९९ रोजी, गर्जना मित्र मंडळाच्या वतीने गावात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद झाली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, अभंगवाणी, सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडले. गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसांस्कृतिकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे मंडळ गावाच्या सामाजिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ"<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता. या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे.<ref>{{Cite web |title=गर्जना मित्र मंडळ – खडीकोळवणचा सार्वजनिक गणेशोत्सव |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav |publisher=लोकल कोकण न्यूज |access-date=2025-06-14}}</ref> == सामाजिक उपक्रम == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == तंटामुक्त गाव अभियान == ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref> गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे: * श्री. संतोष रामचंद्र पांचाळ * श्री. सुरेश धोंडू घोलम * श्री. राजाराम नारायण शिवगण गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता == गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या शालेय व सामाजिक ज्ञानाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. "Save Nature for Your Better Future" या विषयावर लिहिलेल्या इंग्रजी निबंधामुळे त्याची निवड "Climate Ambassador Society, Norway (Netherlands)" या संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेसाठी झाली. त्याने प्रथम क्रमांक मिळवला असून, त्याचा निबंध नॉर्वे येथील संस्थेच्या अधिकृत प्रकाशनात प्रकाशित करण्यात आला.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या यशाबद्दल गावातील शिक्षक, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन केले. हा गौरव संपूर्ण खडीकोळवणसाठी अभिमानाचा क्षण होता. <ref>{{Cite web |title=Climate Ambassador Contest Winner from Khadikholvan |url=https://climateambassador.no/news/winners-2023-rohan-gholam |publisher=Climate Ambassador Society |access-date=2025-06-14}}</ref> == वेध भविष्याचा == खडीकोळवणसारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन आणि तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. अनेक दशकांपासून असलेले सामाजिक संघर्ष, स्थलांतर, आणि संसाधनांची मर्यादा ही आव्हाने असल्याने, सर्व ग्रामस्थांनी समविचारी भूमिका घेतल्यास गावाचा समविकास साधता येईल. आधुनिक शिक्षण, महिला सक्षमीकरण, शाश्वत शेती, आणि पर्यावरण पूरक पर्यटन या गोष्टींना चालना दिल्यास खडीकोळवण पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.<ref>{{Cite web |title=गावांचा समन्वित विकास – शाश्वत धोरणांची गरज |url=https://www.ruraldev.gov.in/integrated-village-development |publisher=भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय |access-date=2025-06-14}}</ref> == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|[[खडीकोळवणचा जागृत देव]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]] </gallery> == संदर्भ = {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:कोकण]] [[वर्ग:महाराष्ट्र]] [[वर्ग:मार्लेश्वर]] jwyb6yv65n6ws5ksw9mjydrt2o79rja 2583334 2583333 2025-06-26T11:25:56Z Wikimarathi999 172574 /* चित्रदालन */ 2583334 wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा = 20 |तापमान_उन्हाळा = 35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ६३ |साक्षरता_स्त्री = ४७ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |नेता_पद_४ = पोलिस पाटील |नेता_नाव_४ =अनिल घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} [[खडीकोळवण]] हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले असून, कोकणातील एक पारंपरिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ म्हणून ओळखले जाते. गावाचा इतिहास सुमारे तीनशे वर्षांहून अधिक कालखंडाचा असल्याचे स्थानिक मौखिक परंपरेतून उल्लेख मिळतो. या परिसरात श्री देव गांगेश्वर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. तसेच, गावात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असून, हे परिसराचे वैशिष्ट्य ठरते. गावाजवळील श्री मार्लेश्वर गुहामंदिर हे धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असून भाविकांची येथे नियमित वर्दळ असते. गावाची लोकसंख्या प्रामुख्याने कुणबी समाज व बौद्ध वस्ती यांवर आधारित आहे. खडीकोळवण हे पारंपरिक कोकणी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे, ग्रामविकास व सामाजिक परिवर्तन यांचे उदाहरण ठरलेले गाव आहे. [[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|thumb|खडीकोळवणचा जागृत देव]][[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]] [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव]] == इतिहास व नावाची उत्पत्ती == खडीकोळवण गावाची सुरुवात पारंपरिक वस्ती पद्धतीतून झाल्याचे दिसते. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवास होते.<ref>{{Cite web |title=Khadi Kolvan Village Profile |url=https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=Villageinfo.in |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्कामासाठी येणाऱ्या प्रवाशांमुळे खडीकोळवणला स्थानिक दळणवळण व देवदर्शन केंद्राचं स्वरूप लाभलं.<ref>{{Cite web |title=श्री मार्लेश्वर गुहामंदिर माहिती |url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple |work=महाराष्ट्र पर्यटन विभाग |access-date=2025-06-13}}</ref> गावाजवळून वाहणारी [[बाव नदी]] व इतर लहान ओहोळ यांमुळे शेतीस पोषक भौगोलिक परिस्थिती तयार झाली. मात्र, नद्यांमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि कालांतराने झालेलं स्थलांतर यामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत बदल घडून आले.<ref>{{Cite web |title=कोकणातील स्थलांतर आणि शेतीतील बदल |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-13}}</ref> गावात पंचनियाय प्रणाली कार्यरत होती. होळी, शिमगा व गणपतीसारख्या सणांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील पंच एकत्र निर्णय घेत. मानपान आधारित पारंपरांचा अंगभूत भाग असलेले हे उत्सव ग्रामस्थांनी एकोप्याने साजरे केले. गेल्या काही दशकांत काही सामाजिक मतभेद व मानपानविषयक वादामुळे या परंपरांमध्ये अडथळे निर्माण झाले.<ref>{{Cite web |title=गावगाडा आणि मानपान चालीरीती |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |work=दैनिक प्रहार |access-date=2025-06-13}}</ref> == भौगोलिक माहिती == खडीकोळवण गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात स्थित आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान|url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या सीमा: पश्चिमेस – [[बामणोली]] दक्षिणेस – [[निवधे]] पूर्वेस – [[ओझरे]] उत्तर व ईशान्येस – [[उदगीर]], [[कोल्हापूर]] जिल्हा हद्द खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अंदाजे १७व्या शतकातील वस्ती मानली जाते. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण लोकसंख्या माहिती |url=https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com |publisher=Census India |access-date=2025-06-14}}</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते. गाव [[बाव नदी]]च्या तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web |title=Daikin & AERF: Community-based forest project |url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects |publisher=AERF India |access-date=2025-06-14}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्णता तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूरस्थितीचे कारण देखील ठरते. गावाजवळून जाणारी एक पुरातन वहिवाटीची वाट "म्हातारी वाट" (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते ग्रामस्थ शेती व दैनंदिन गरजांसाठी वापरतात. सन १९९० नंतर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने पूर्वी घनदाट असलेले जंगल ओसाड झाले. परिणामी, बिबट्यांसारखे वन्यप्राणी गावाजवळ दिसू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संध्याकाळच्या वेळी भीती निर्माण झाली आहे. याला कारण ठरत आहे मागील तीन दशकांतील अति जंगलतोड. Chiplun Assembly constituency मध्ये हे गाव समाविष्ट आहे.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Chiplun_Assembly_constituency</ref> === गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत === १. कळ्याची निवय,२. गुरवयाची निवय,३. वाड्याची निवय, ४. कोबीची निवय,५. बोडणी निवय, ६. पन्हाळ्याची निवय,७. बावळ्याची निवय,८. महारलाईची निवय,९. वतन निवय,१०. आघाडा निवय,११. मैची निवय,१२. पालडीयो निवय१,३. केळीची निवय१,४. घाणमरा निवय,१५. जागलदरा निवय<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक शेती आणि भौगोलिक पद्धती |url=https://agrowon.lokmat.com/agriculture/konkan-farming-pattern |work=Agrowon |access-date=2025-06-14}}</ref> या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. <ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम नकाशा |url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=MapsofIndia |access-date=2025-06-14}}</ref> अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.<ref>{{Cite web |title=Western Ghats Biodiversity and Land Use |url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape |work=Centre for Environment Education |access-date=2025-06-14}}</ref> == भातशेतीचे प्रमुख शेतमळे == भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: [[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]] १. ठोंगळीचा मळा,२. अत्रालीचा मळा, ३. पयलीकडचा मळा, ४. साकव मळा, ५. वाड्याकडचा मळा, ६. भाजीचा मळा, ७. वाज्या फणसाचा मळा, ८. भूरावणीचा मळा, ९. नवोरलाचा मळा, १०. देवरायचा मळा, ११. खोप्याचा कातळमळा, १२. जलावंडा मळा, १३. पायरवणं, १४. पासोडीचा मळा, १५. किजळवन मळा, १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी "तरवा" तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक व शाश्वत पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळीपासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूंनी ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. == गावातून जाणारा देव मार्लेश्वर दर्शन मार्ग == [[File:स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन.png|thumb|स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन]] गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे [[श्री मार्लेश्वर]] हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. * हे श्री.मार्लेश्वर मंदिर आणि '''मार्लेश्वर येथील डोंगरातून वाहणारा धबधबा''' *बाव नदी* काठी आहे, जे सह्याद्री पर्वतरांगेतील आश्चर्यकारक दृश्य निर्माण करते।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple and Dhareshwar Waterfall |url=https://www.trawell.in/maharashtra/marleshwar/marleshwar-temple |publisher=Trawell.in |access-date=2025-06-26}}</ref> * मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे '''५३० पायऱ्या''' चढाव्या लागतात, ट्रेकिंगसाठी इच्छुक प्रवाशांसाठी हे ठिकाण आकर्षक ठरते।<ref>{{Cite web |title=530 Steps to Marleshwar Temple |url=https://www.holidify.com/places/marleshwar/ |publisher=Holidify |access-date=2025-06-26}}</ref>[[File:श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान.png|thumb|श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान]] * हे धार्मिक स्थळ विशेषतः '''मकरसंक्रांती व महाशिवरात्री''' या सणांवर यात्रेचे ठिकाण बनते।<ref>{{Cite web |title=Festivals Celebrated at Marleshwar |url=https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g1234567-d7890123-Reviews-Marleshwar_Temple-Ratnagiri.html |publisher=TripAdvisor |access-date=2025-06-26}}</ref> * गुहामध्ये साप (cobra) असल्याचे मानले जाते परंतु ते भक्तांना हानी पोचवत नाहीत; या श्रद्धेनं येथील भक्तांचा विश्वास दृढ होतो।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple - Beliefs about Cobras |url=https://www.nativeplanet.com/travel-guide/marleshwar-temple-000120.html |publisher=Native Planet |access-date=2025-06-26}}</ref> [[मार्लेश्वर मंदिर]] कोकणातील एक गुढ रहस्यमय तीर्थस्थान. <ref> https://marathibuzz.com/marleshwar-temple</ref>.श्री देव मार्लेश्वर दर्शन व निसर्ग पर्यटन करण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]] == दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) पूर्वीचे रस्ते व पायवाटा – गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून खडीकोळवण निवडले होते. बामणोली, ओझरे, निनावे, खडीकोळवण यांना कलकदरा हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) डोलीतून रुग्णवाहतूक – गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या. गरोदर स्त्रियाही वेळेवर पोहोचू न शकल्याने अनेक दुर्दैवी मृत्यू झाले. ३) लाकूड व्यापाऱ्यासाठी केलेला प्रथम कच्चा रस्ता – सन १९७० च्या सुमारास श्री. शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून आलेल्या एका लाकूड व्यापाऱ्यासाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते खडीकोळवण पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ४) गावातील रस्ते – आजचे स्वरूप – सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == गावात पहिली एस.टी. सेवा सुरू == [[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]] गावात पहिली एस.टी. सेवा सुरू – १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले. जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता!<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने खडीकोळवण–बामणोली, आणि नंतर देवरुख मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.<ref>{{Cite web |title=संगमेश्वर एस.टी. सेवा मार्ग माहिती |url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance |publisher=Clear Car Rental |access-date=2025-06-14}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. == आजची वाहतूक सेवा == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref> ==हवामान== [[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == स्थान == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. == धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये == [[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]] गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत. श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी. श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === गरम पाण्याचे स्त्रोत === गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == गावातील वाड्या == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत: घोलम – वरची वाडी (रिंगण वाडी) घोलम – खालची वाडी खाडे वाडी बौद्धवाडी रामवाडी == आडनावे, ज्ञाती आणि जुनी दुकाने == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावातील प्रमुख आडनावे: घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. गावात आढळणाऱ्या प्रमुख ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव आदी. गावातील पूर्वीची प्रसिद्ध दुकाने: वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान सुर्वेंचे दुकान बबन गावकरांचे दुकान सितारामचे दुकान == बाराबलुतेदार पद्धती == [[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खाली काही प्रमुख भूमिका आणि जाती दिल्या आहेत: १) शेतकरी (कुणबी) – मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) गुरव – गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) सुतार – घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) सोनार – दागिन्यांची निर्मिती ५) वाणी – किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) गांधी – वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == गावात पहिला दुधाचा चहा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात पूर्वी फक्त कोरा चहा म्हणजेच पाणी व साखरेचा चहा पिण्याची पद्धत होती. दूध घालून चहा पिणे ही केवळ श्रीमंत मुंबईकरांच्या घरीच दिसणारी लक्झरी मानली जात असे. खडीकोळवण गावात पहिला दूध घालून चहा घेऊन आले ते सदु शिवगण गुरुजी, अंदाजे १९२०–१९२५ च्या सुमारास. गावातील 'सरावधी मास्तर' (सुर्वे गुरुजी) हे दूध–चहा पिणारे पहिले स्थानिक शिक्षक मानले जातात. ही घटना गावातील खाद्यसंस्कृतीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. == परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. [[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]] १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई. २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == नाचणी शेती व 'सापाड' परंपरा == [[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]] [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] == रानभाज्या व रानमेवा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो === पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]] अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == प्रेक्षणीय स्थळे == [[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]] * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == आसपासचे गड-किल्ले == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == शैक्षणिक सुविधा == [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव == [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === कार्यक्रमाचे स्वरूप === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === मान्यवर व पाहुणे === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> === कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == शिक्षणक्षेत्रातील योगदान == '''तुकाराम सखाराम भोवड''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == वन्यजीवनातील निपुणता == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == उल्लेखनीय व्यक्तिमत्व == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == समसामयिक सामाजिक स्थिती == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref> '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == खाद्यसंस्कृती == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. == सामाजिक व सांस्कृतिक जीवन == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>. == गावातील सांस्कृतिक परंपरा == === नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref> == निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == शेती आणि स्थलांतर == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == मिरगाची राखण - रखवाली == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - "देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे." या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.<ref>{{Cite web |title=कोकणातील मिरग राखण परंपरा |url=https://windowsofnewthoughts.com/index.php/2024/06/07/mrug-nakshatra/ |access-date=2025-06-14}}</ref> <ref>{{Cite web |title=कोकणातील भातलावणी आणि शेती विधी |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |access-date=2025-06-14}}</ref> == परंपरागत जलव्यवस्था == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही. == गावातील वहाळा व जलस्रोत == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम जलस्रोत माहिती |url=https://ratnagiri.gov.in/public-utility/gram-water-resources-map/ |publisher=रत्नागिरी जिल्हा प्रशासन |access-date=2025-06-14}}</ref> == मासेमारीची पारंपरिक पद्धत == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == पारंपरिक साकव व शेती कामकाज == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १. विस्मरणात गेलेली कुटुंबे - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी. ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == सामाजिक चळवळ व मंडळे == खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ" या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता.<ref>{{Cite news |title=खडीकोळवण गावातील सामाजिक सहभागाचे उदाहरण – गर्जना मित्र मंडळ |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav-mandal |publisher=लोकल कोकण न्यूज |date=2022-09-01 |access-date=2025-06-14}}</ref> या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे. == गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव == [[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]] ९ सप्टेंबर १९९९ रोजी, गर्जना मित्र मंडळाच्या वतीने गावात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद झाली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, अभंगवाणी, सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडले. गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसांस्कृतिकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे मंडळ गावाच्या सामाजिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ"<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता. या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे.<ref>{{Cite web |title=गर्जना मित्र मंडळ – खडीकोळवणचा सार्वजनिक गणेशोत्सव |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav |publisher=लोकल कोकण न्यूज |access-date=2025-06-14}}</ref> == सामाजिक उपक्रम == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == तंटामुक्त गाव अभियान == ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref> गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे: * श्री. संतोष रामचंद्र पांचाळ * श्री. सुरेश धोंडू घोलम * श्री. राजाराम नारायण शिवगण गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता == गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या शालेय व सामाजिक ज्ञानाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. "Save Nature for Your Better Future" या विषयावर लिहिलेल्या इंग्रजी निबंधामुळे त्याची निवड "Climate Ambassador Society, Norway (Netherlands)" या संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेसाठी झाली. त्याने प्रथम क्रमांक मिळवला असून, त्याचा निबंध नॉर्वे येथील संस्थेच्या अधिकृत प्रकाशनात प्रकाशित करण्यात आला.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या यशाबद्दल गावातील शिक्षक, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन केले. हा गौरव संपूर्ण खडीकोळवणसाठी अभिमानाचा क्षण होता. <ref>{{Cite web |title=Climate Ambassador Contest Winner from Khadikholvan |url=https://climateambassador.no/news/winners-2023-rohan-gholam |publisher=Climate Ambassador Society |access-date=2025-06-14}}</ref> == वेध भविष्याचा == खडीकोळवणसारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन आणि तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. अनेक दशकांपासून असलेले सामाजिक संघर्ष, स्थलांतर, आणि संसाधनांची मर्यादा ही आव्हाने असल्याने, सर्व ग्रामस्थांनी समविचारी भूमिका घेतल्यास गावाचा समविकास साधता येईल. आधुनिक शिक्षण, महिला सक्षमीकरण, शाश्वत शेती, आणि पर्यावरण पूरक पर्यटन या गोष्टींना चालना दिल्यास खडीकोळवण पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.<ref>{{Cite web |title=गावांचा समन्वित विकास – शाश्वत धोरणांची गरज |url=https://www.ruraldev.gov.in/integrated-village-development |publisher=भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय |access-date=2025-06-14}}</ref> == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|[[खडीकोळवणचा जागृत देव]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन.png|thumb|[[स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन]] File:श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान.png|thumb|[[श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]] </gallery> == संदर्भ = {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:कोकण]] [[वर्ग:महाराष्ट्र]] [[वर्ग:मार्लेश्वर]] o8ae1jk47ovml4sobwqs7m6m5692ant 2583335 2583334 2025-06-26T11:27:09Z Wikimarathi999 172574 /* गावातून जाणारा देव मार्लेश्वर दर्शन मार्ग */ 2583335 wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा = 20 |तापमान_उन्हाळा = 35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ६३ |साक्षरता_स्त्री = ४७ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |नेता_पद_४ = पोलिस पाटील |नेता_नाव_४ =अनिल घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} [[खडीकोळवण]] हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले असून, कोकणातील एक पारंपरिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ म्हणून ओळखले जाते. गावाचा इतिहास सुमारे तीनशे वर्षांहून अधिक कालखंडाचा असल्याचे स्थानिक मौखिक परंपरेतून उल्लेख मिळतो. या परिसरात श्री देव गांगेश्वर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. तसेच, गावात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असून, हे परिसराचे वैशिष्ट्य ठरते. गावाजवळील श्री मार्लेश्वर गुहामंदिर हे धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असून भाविकांची येथे नियमित वर्दळ असते. गावाची लोकसंख्या प्रामुख्याने कुणबी समाज व बौद्ध वस्ती यांवर आधारित आहे. खडीकोळवण हे पारंपरिक कोकणी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे, ग्रामविकास व सामाजिक परिवर्तन यांचे उदाहरण ठरलेले गाव आहे. [[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|thumb|खडीकोळवणचा जागृत देव]][[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]] [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव]] == इतिहास व नावाची उत्पत्ती == खडीकोळवण गावाची सुरुवात पारंपरिक वस्ती पद्धतीतून झाल्याचे दिसते. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवास होते.<ref>{{Cite web |title=Khadi Kolvan Village Profile |url=https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=Villageinfo.in |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्कामासाठी येणाऱ्या प्रवाशांमुळे खडीकोळवणला स्थानिक दळणवळण व देवदर्शन केंद्राचं स्वरूप लाभलं.<ref>{{Cite web |title=श्री मार्लेश्वर गुहामंदिर माहिती |url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple |work=महाराष्ट्र पर्यटन विभाग |access-date=2025-06-13}}</ref> गावाजवळून वाहणारी [[बाव नदी]] व इतर लहान ओहोळ यांमुळे शेतीस पोषक भौगोलिक परिस्थिती तयार झाली. मात्र, नद्यांमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि कालांतराने झालेलं स्थलांतर यामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत बदल घडून आले.<ref>{{Cite web |title=कोकणातील स्थलांतर आणि शेतीतील बदल |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-13}}</ref> गावात पंचनियाय प्रणाली कार्यरत होती. होळी, शिमगा व गणपतीसारख्या सणांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील पंच एकत्र निर्णय घेत. मानपान आधारित पारंपरांचा अंगभूत भाग असलेले हे उत्सव ग्रामस्थांनी एकोप्याने साजरे केले. गेल्या काही दशकांत काही सामाजिक मतभेद व मानपानविषयक वादामुळे या परंपरांमध्ये अडथळे निर्माण झाले.<ref>{{Cite web |title=गावगाडा आणि मानपान चालीरीती |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |work=दैनिक प्रहार |access-date=2025-06-13}}</ref> == भौगोलिक माहिती == खडीकोळवण गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात स्थित आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान|url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या सीमा: पश्चिमेस – [[बामणोली]] दक्षिणेस – [[निवधे]] पूर्वेस – [[ओझरे]] उत्तर व ईशान्येस – [[उदगीर]], [[कोल्हापूर]] जिल्हा हद्द खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अंदाजे १७व्या शतकातील वस्ती मानली जाते. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण लोकसंख्या माहिती |url=https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com |publisher=Census India |access-date=2025-06-14}}</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते. गाव [[बाव नदी]]च्या तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web |title=Daikin & AERF: Community-based forest project |url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects |publisher=AERF India |access-date=2025-06-14}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्णता तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूरस्थितीचे कारण देखील ठरते. गावाजवळून जाणारी एक पुरातन वहिवाटीची वाट "म्हातारी वाट" (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते ग्रामस्थ शेती व दैनंदिन गरजांसाठी वापरतात. सन १९९० नंतर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने पूर्वी घनदाट असलेले जंगल ओसाड झाले. परिणामी, बिबट्यांसारखे वन्यप्राणी गावाजवळ दिसू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संध्याकाळच्या वेळी भीती निर्माण झाली आहे. याला कारण ठरत आहे मागील तीन दशकांतील अति जंगलतोड. Chiplun Assembly constituency मध्ये हे गाव समाविष्ट आहे.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Chiplun_Assembly_constituency</ref> === गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत === १. कळ्याची निवय,२. गुरवयाची निवय,३. वाड्याची निवय, ४. कोबीची निवय,५. बोडणी निवय, ६. पन्हाळ्याची निवय,७. बावळ्याची निवय,८. महारलाईची निवय,९. वतन निवय,१०. आघाडा निवय,११. मैची निवय,१२. पालडीयो निवय१,३. केळीची निवय१,४. घाणमरा निवय,१५. जागलदरा निवय<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक शेती आणि भौगोलिक पद्धती |url=https://agrowon.lokmat.com/agriculture/konkan-farming-pattern |work=Agrowon |access-date=2025-06-14}}</ref> या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. <ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम नकाशा |url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=MapsofIndia |access-date=2025-06-14}}</ref> अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.<ref>{{Cite web |title=Western Ghats Biodiversity and Land Use |url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape |work=Centre for Environment Education |access-date=2025-06-14}}</ref> == भातशेतीचे प्रमुख शेतमळे == भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: [[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]] १. ठोंगळीचा मळा,२. अत्रालीचा मळा, ३. पयलीकडचा मळा, ४. साकव मळा, ५. वाड्याकडचा मळा, ६. भाजीचा मळा, ७. वाज्या फणसाचा मळा, ८. भूरावणीचा मळा, ९. नवोरलाचा मळा, १०. देवरायचा मळा, ११. खोप्याचा कातळमळा, १२. जलावंडा मळा, १३. पायरवणं, १४. पासोडीचा मळा, १५. किजळवन मळा, १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी "तरवा" तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक व शाश्वत पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळीपासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूंनी ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. == गावातून जाणारा देव मार्लेश्वर दर्शन मार्ग == [[File:स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन.png|thumb|स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन]] गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे श्री मार्लेश्वर हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. * हे श्री.मार्लेश्वर मंदिर आणि '''मार्लेश्वर येथील डोंगरातून वाहणारा धबधबा''' *बाव नदी* काठी आहे, जे सह्याद्री पर्वतरांगेतील आश्चर्यकारक दृश्य निर्माण करते।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple and Dhareshwar Waterfall |url=https://www.trawell.in/maharashtra/marleshwar/marleshwar-temple |publisher=Trawell.in |access-date=2025-06-26}}</ref> * मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे '''५३० पायऱ्या''' चढाव्या लागतात, ट्रेकिंगसाठी इच्छुक प्रवाशांसाठी हे ठिकाण आकर्षक ठरते।<ref>{{Cite web |title=530 Steps to Marleshwar Temple |url=https://www.holidify.com/places/marleshwar/ |publisher=Holidify |access-date=2025-06-26}}</ref>[[File:श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान.png|thumb|श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान]] * हे धार्मिक स्थळ विशेषतः '''मकरसंक्रांती व महाशिवरात्री''' या सणांवर यात्रेचे ठिकाण बनते।<ref>{{Cite web |title=Festivals Celebrated at Marleshwar |url=https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g1234567-d7890123-Reviews-Marleshwar_Temple-Ratnagiri.html |publisher=TripAdvisor |access-date=2025-06-26}}</ref> * गुहामध्ये साप (cobra) असल्याचे मानले जाते परंतु ते भक्तांना हानी पोचवत नाहीत; या श्रद्धेनं येथील भक्तांचा विश्वास दृढ होतो।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple - Beliefs about Cobras |url=https://www.nativeplanet.com/travel-guide/marleshwar-temple-000120.html |publisher=Native Planet |access-date=2025-06-26}}</ref> [[मार्लेश्वर मंदिर]] कोकणातील एक गुढ रहस्यमय तीर्थस्थान. <ref> https://marathibuzz.com/marleshwar-temple</ref>.श्री देव मार्लेश्वर दर्शन व निसर्ग पर्यटन करण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]] == दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) पूर्वीचे रस्ते व पायवाटा – गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून खडीकोळवण निवडले होते. बामणोली, ओझरे, निनावे, खडीकोळवण यांना कलकदरा हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) डोलीतून रुग्णवाहतूक – गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या. गरोदर स्त्रियाही वेळेवर पोहोचू न शकल्याने अनेक दुर्दैवी मृत्यू झाले. ३) लाकूड व्यापाऱ्यासाठी केलेला प्रथम कच्चा रस्ता – सन १९७० च्या सुमारास श्री. शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून आलेल्या एका लाकूड व्यापाऱ्यासाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते खडीकोळवण पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ४) गावातील रस्ते – आजचे स्वरूप – सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == गावात पहिली एस.टी. सेवा सुरू == [[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]] गावात पहिली एस.टी. सेवा सुरू – १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले. जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता!<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने खडीकोळवण–बामणोली, आणि नंतर देवरुख मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.<ref>{{Cite web |title=संगमेश्वर एस.टी. सेवा मार्ग माहिती |url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance |publisher=Clear Car Rental |access-date=2025-06-14}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. == आजची वाहतूक सेवा == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref> ==हवामान== [[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == स्थान == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. == धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये == [[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]] गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत. श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी. श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === गरम पाण्याचे स्त्रोत === गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == गावातील वाड्या == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत: घोलम – वरची वाडी (रिंगण वाडी) घोलम – खालची वाडी खाडे वाडी बौद्धवाडी रामवाडी == आडनावे, ज्ञाती आणि जुनी दुकाने == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावातील प्रमुख आडनावे: घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. गावात आढळणाऱ्या प्रमुख ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव आदी. गावातील पूर्वीची प्रसिद्ध दुकाने: वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान सुर्वेंचे दुकान बबन गावकरांचे दुकान सितारामचे दुकान == बाराबलुतेदार पद्धती == [[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खाली काही प्रमुख भूमिका आणि जाती दिल्या आहेत: १) शेतकरी (कुणबी) – मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) गुरव – गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) सुतार – घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) सोनार – दागिन्यांची निर्मिती ५) वाणी – किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) गांधी – वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == गावात पहिला दुधाचा चहा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात पूर्वी फक्त कोरा चहा म्हणजेच पाणी व साखरेचा चहा पिण्याची पद्धत होती. दूध घालून चहा पिणे ही केवळ श्रीमंत मुंबईकरांच्या घरीच दिसणारी लक्झरी मानली जात असे. खडीकोळवण गावात पहिला दूध घालून चहा घेऊन आले ते सदु शिवगण गुरुजी, अंदाजे १९२०–१९२५ च्या सुमारास. गावातील 'सरावधी मास्तर' (सुर्वे गुरुजी) हे दूध–चहा पिणारे पहिले स्थानिक शिक्षक मानले जातात. ही घटना गावातील खाद्यसंस्कृतीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. == परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. [[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]] १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई. २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == नाचणी शेती व 'सापाड' परंपरा == [[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]] [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] == रानभाज्या व रानमेवा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो === पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]] अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == प्रेक्षणीय स्थळे == [[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]] * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == आसपासचे गड-किल्ले == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == शैक्षणिक सुविधा == [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव == [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === कार्यक्रमाचे स्वरूप === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === मान्यवर व पाहुणे === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> === कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == शिक्षणक्षेत्रातील योगदान == '''तुकाराम सखाराम भोवड''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == वन्यजीवनातील निपुणता == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == उल्लेखनीय व्यक्तिमत्व == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == समसामयिक सामाजिक स्थिती == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref> '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == खाद्यसंस्कृती == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. == सामाजिक व सांस्कृतिक जीवन == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>. == गावातील सांस्कृतिक परंपरा == === नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref> == निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == शेती आणि स्थलांतर == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == मिरगाची राखण - रखवाली == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - "देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे." या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.<ref>{{Cite web |title=कोकणातील मिरग राखण परंपरा |url=https://windowsofnewthoughts.com/index.php/2024/06/07/mrug-nakshatra/ |access-date=2025-06-14}}</ref> <ref>{{Cite web |title=कोकणातील भातलावणी आणि शेती विधी |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |access-date=2025-06-14}}</ref> == परंपरागत जलव्यवस्था == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही. == गावातील वहाळा व जलस्रोत == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम जलस्रोत माहिती |url=https://ratnagiri.gov.in/public-utility/gram-water-resources-map/ |publisher=रत्नागिरी जिल्हा प्रशासन |access-date=2025-06-14}}</ref> == मासेमारीची पारंपरिक पद्धत == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == पारंपरिक साकव व शेती कामकाज == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १. विस्मरणात गेलेली कुटुंबे - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी. ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == सामाजिक चळवळ व मंडळे == खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ" या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता.<ref>{{Cite news |title=खडीकोळवण गावातील सामाजिक सहभागाचे उदाहरण – गर्जना मित्र मंडळ |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav-mandal |publisher=लोकल कोकण न्यूज |date=2022-09-01 |access-date=2025-06-14}}</ref> या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे. == गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव == [[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]] ९ सप्टेंबर १९९९ रोजी, गर्जना मित्र मंडळाच्या वतीने गावात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद झाली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, अभंगवाणी, सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडले. गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसांस्कृतिकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे मंडळ गावाच्या सामाजिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ"<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता. या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे.<ref>{{Cite web |title=गर्जना मित्र मंडळ – खडीकोळवणचा सार्वजनिक गणेशोत्सव |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav |publisher=लोकल कोकण न्यूज |access-date=2025-06-14}}</ref> == सामाजिक उपक्रम == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == तंटामुक्त गाव अभियान == ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref> गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे: * श्री. संतोष रामचंद्र पांचाळ * श्री. सुरेश धोंडू घोलम * श्री. राजाराम नारायण शिवगण गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता == गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या शालेय व सामाजिक ज्ञानाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. "Save Nature for Your Better Future" या विषयावर लिहिलेल्या इंग्रजी निबंधामुळे त्याची निवड "Climate Ambassador Society, Norway (Netherlands)" या संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेसाठी झाली. त्याने प्रथम क्रमांक मिळवला असून, त्याचा निबंध नॉर्वे येथील संस्थेच्या अधिकृत प्रकाशनात प्रकाशित करण्यात आला.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या यशाबद्दल गावातील शिक्षक, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन केले. हा गौरव संपूर्ण खडीकोळवणसाठी अभिमानाचा क्षण होता. <ref>{{Cite web |title=Climate Ambassador Contest Winner from Khadikholvan |url=https://climateambassador.no/news/winners-2023-rohan-gholam |publisher=Climate Ambassador Society |access-date=2025-06-14}}</ref> == वेध भविष्याचा == खडीकोळवणसारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन आणि तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. अनेक दशकांपासून असलेले सामाजिक संघर्ष, स्थलांतर, आणि संसाधनांची मर्यादा ही आव्हाने असल्याने, सर्व ग्रामस्थांनी समविचारी भूमिका घेतल्यास गावाचा समविकास साधता येईल. आधुनिक शिक्षण, महिला सक्षमीकरण, शाश्वत शेती, आणि पर्यावरण पूरक पर्यटन या गोष्टींना चालना दिल्यास खडीकोळवण पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.<ref>{{Cite web |title=गावांचा समन्वित विकास – शाश्वत धोरणांची गरज |url=https://www.ruraldev.gov.in/integrated-village-development |publisher=भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय |access-date=2025-06-14}}</ref> == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|[[खडीकोळवणचा जागृत देव]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन.png|thumb|[[स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन]] File:श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान.png|thumb|[[श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]] </gallery> == संदर्भ = {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:कोकण]] [[वर्ग:महाराष्ट्र]] [[वर्ग:मार्लेश्वर]] n9dheb445s2ta022g0lwyl0ujm7q5c1 2583341 2583335 2025-06-26T11:32:58Z Wikimarathi999 172574 /* गावातून जाणारा देव मार्लेश्वर दर्शन मार्ग */ 2583341 wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र| | चित्र = |प्रकार = गाव,पर्यटन स्थळ |स्थानिक_नाव = खडीकोळवण |इतर_नाव = "कोळवणकर" |टोपणनाव = खडीकोळवण |आकाशदेखावा = |राज्य_नाव = महाराष्ट्र |मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg |शोधक_स्थान = right |मुळ_नकाशा_पट्टी = हो |आतील_नकाशा_चिन्ह = हो |नकाशा_शीर्षक = खडीकोळवण |क्षेत्रफळ_एकूण = 5.72 |क्षेत्रफळ_आकारमान = १७३४.९८ हेक्टर, १७.३५ चौ.किमी |क्षेत्रफळ_क्रमांक = |क्षेत्रफळ_क्रमांक = 5 |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = |क्षेत्रफळ = 2.5 किमी² |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[2]}} |क्षेत्रफळ_मेट्रो = |क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ = |उंची = ३७ |उंची_संदर्भ = ४१ मीटर |समुद्री_किनारा = |हवामान = दमट, उष्मकटिबंध |वर्षाव = ३८०० |तापमान_वार्षिक = 27 |तापमान_हिवाळा = 20 |तापमान_उन्हाळा = 35 |मुख्यालय = रत्नागिरी |मोठे_शहर = रत्नागिरी |मोठे_मेट्रो = देवरुख |जवळचे_शहर = साखरपा |प्रांत = कोकण |विभाग = संगमेश्वर |जिल्हा = रत्‍नागिरी |लोकसंख्या_एकूण = ३४४ |लोकसंख्या_वर्ष = २०११ |governing_body = ग्रामपंचायत खडीकोळवण |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ = {{संदर्भ|[1]}} |लोकसंख्या_घनता = 480 |लिंग_गुणोत्तर = १२०५ |पीक = भात,नाचणी |साक्षरता_पुरुष = ६३ |साक्षरता_स्त्री = ४७ |अधिकृत_भाषा = कुळवाडी,मराठी |नेता_पद_१ = खासदार |नेता_नाव_१ = विनायक राऊत |नेता_पद_२ = आमदार |नेता_नाव_२ = शेखर गोविंदराव निकम |नेता_पद_३ = सरपंच |नेता_नाव_३ = संतोष घोलम |नेता_पद_४ = पोलिस पाटील |नेता_नाव_४ =अनिल घोलम |संसदीय_मतदारसंघ = रत्नागिरी - सिंधुदुर्ग |विधानसभा_मतदारसं = साखरपा-लांजा-राजापूर |न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय |न्यायक्षेत्र_नाव_१ = रत्नागिरी |न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तालुका तहसिल |न्यायक्षेत्र_नाव_२ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी |न्यायक्षेत्र_नाव_३ = देवरुख |न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक |न्यायक्षेत्र_नाव_४ = साखरपा |कोरे_शीर्षक_१ = कोकण रेल्वे |कोरे_उत्तर_१ = संगमेश्वर |एसटीडी_कोड = 02354 |पिन_कोड = 415802 |आरटीओ_कोड = MH 08एमएच०८ |संकेतस्थळ = https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |संकेतस्थळ_नाव = VillageInfo.in |दालन =|दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा |तळटिपा = |गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही --> |स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }} [[खडीकोळवण]] हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले असून, कोकणातील एक पारंपरिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ म्हणून ओळखले जाते. गावाचा इतिहास सुमारे तीनशे वर्षांहून अधिक कालखंडाचा असल्याचे स्थानिक मौखिक परंपरेतून उल्लेख मिळतो. या परिसरात श्री देव गांगेश्वर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. तसेच, गावात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असून, हे परिसराचे वैशिष्ट्य ठरते. गावाजवळील श्री मार्लेश्वर गुहामंदिर हे धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असून भाविकांची येथे नियमित वर्दळ असते. गावाची लोकसंख्या प्रामुख्याने कुणबी समाज व बौद्ध वस्ती यांवर आधारित आहे. खडीकोळवण हे पारंपरिक कोकणी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे, ग्रामविकास व सामाजिक परिवर्तन यांचे उदाहरण ठरलेले गाव आहे. [[File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|thumb|खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] [[File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|thumb|खडीकोळवणचा जागृत देव]][[File:मुक्काम - खडीकोळवण.jpg|thumb|मुक्काम - खडीकोळवण]] [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:Khadikolvan_Village.webm|thumb|center|खडीकोळवण गाव]] == इतिहास व नावाची उत्पत्ती == खडीकोळवण गावाची सुरुवात पारंपरिक वस्ती पद्धतीतून झाल्याचे दिसते. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवास होते.<ref>{{Cite web |title=Khadi Kolvan Village Profile |url=https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=Villageinfo.in |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्कामासाठी येणाऱ्या प्रवाशांमुळे खडीकोळवणला स्थानिक दळणवळण व देवदर्शन केंद्राचं स्वरूप लाभलं.<ref>{{Cite web |title=श्री मार्लेश्वर गुहामंदिर माहिती |url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple |work=महाराष्ट्र पर्यटन विभाग |access-date=2025-06-13}}</ref> गावाजवळून वाहणारी [[बाव नदी]] व इतर लहान ओहोळ यांमुळे शेतीस पोषक भौगोलिक परिस्थिती तयार झाली. मात्र, नद्यांमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि कालांतराने झालेलं स्थलांतर यामुळे पारंपरिक जीवनपद्धतीत बदल घडून आले.<ref>{{Cite web |title=कोकणातील स्थलांतर आणि शेतीतील बदल |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-13}}</ref> गावात पंचनियाय प्रणाली कार्यरत होती. होळी, शिमगा व गणपतीसारख्या सणांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील पंच एकत्र निर्णय घेत. मानपान आधारित पारंपरांचा अंगभूत भाग असलेले हे उत्सव ग्रामस्थांनी एकोप्याने साजरे केले. गेल्या काही दशकांत काही सामाजिक मतभेद व मानपानविषयक वादामुळे या परंपरांमध्ये अडथळे निर्माण झाले.<ref>{{Cite web |title=गावगाडा आणि मानपान चालीरीती |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |work=दैनिक प्रहार |access-date=2025-06-13}}</ref> == भौगोलिक माहिती == खडीकोळवण गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात स्थित आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान|url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref> गावाच्या सीमा: पश्चिमेस – [[बामणोली]] दक्षिणेस – [[निवधे]] पूर्वेस – [[ओझरे]] उत्तर व ईशान्येस – [[उदगीर]], [[कोल्हापूर]] जिल्हा हद्द खडीकोळवण गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, अंदाजे १७व्या शतकातील वस्ती मानली जाते. पूर्वी येथे सुमारे २००० लोकसंख्या होती.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण लोकसंख्या माहिती |url=https://www.censusindia.co.in/villages/khadi-kolvan-population-ratnagiri-maharashtra-565843?utm_source=chatgpt.com |publisher=Census India |access-date=2025-06-14}}</ref> गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असून, गावाच्या सीमेवरून बाव नदी वाहते. पावसाळ्यात या नदीमुळे काही वेळा पूरस्थिती उद्भवते. गाव [[बाव नदी]]च्या तीरावर वसलेले आहे.<ref>{{Cite web |title=Daikin & AERF: Community-based forest project |url=https://aerfindia.org/forest-revitalization-projects |publisher=AERF India |access-date=2025-06-14}}</ref> गावाजवळून एक लहान नदी आणि अनेक ओहोळ वाहतात. गावाच्या चारही बाजूंनी उंच डोंगर असून, खडीकोळवण एक नैसर्गिक खोऱ्यात वसलेले गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथील हवामान थंड व दमट स्वरूपाचे असते. पावसाळ्यात अत्यधिक पर्जन्यवृष्टी होते, तर उन्हाळ्यातही उष्णता तुलनेत अधिक असते. गावाजवळील जंगल पट्ट्यांमध्ये जैवविविधता मोठ्याप्रमाणात आढळते. गावाला खेटून असलेले [[बाव नदीचे]] पात्र, हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर अनेक वेळा पूरस्थितीचे कारण देखील ठरते. गावाजवळून जाणारी एक पुरातन वहिवाटीची वाट "म्हातारी वाट" (जुना घाटमार्ग) आजही काही जुने जाणते ग्रामस्थ शेती व दैनंदिन गरजांसाठी वापरतात. सन १९९० नंतर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने पूर्वी घनदाट असलेले जंगल ओसाड झाले. परिणामी, बिबट्यांसारखे वन्यप्राणी गावाजवळ दिसू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संध्याकाळच्या वेळी भीती निर्माण झाली आहे. याला कारण ठरत आहे मागील तीन दशकांतील अति जंगलतोड. Chiplun Assembly constituency मध्ये हे गाव समाविष्ट आहे.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Chiplun_Assembly_constituency</ref> === गावातील प्रसिद्ध निवय (शेती क्षेत्र) अशी आहेत === १. कळ्याची निवय,२. गुरवयाची निवय,३. वाड्याची निवय, ४. कोबीची निवय,५. बोडणी निवय, ६. पन्हाळ्याची निवय,७. बावळ्याची निवय,८. महारलाईची निवय,९. वतन निवय,१०. आघाडा निवय,११. मैची निवय,१२. पालडीयो निवय१,३. केळीची निवय१,४. घाणमरा निवय,१५. जागलदरा निवय<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक शेती आणि भौगोलिक पद्धती |url=https://agrowon.lokmat.com/agriculture/konkan-farming-pattern |work=Agrowon |access-date=2025-06-14}}</ref> या साऱ्या "निवय" भागांमध्ये गवताळ नैसर्गिकता, गडद जमिनीची सुपीकता, लहान झाडझुडुपाचे जंगल आणि जैवविविधतेचा समृद्ध वावर आहे. <ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम नकाशा |url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html |work=MapsofIndia |access-date=2025-06-14}}</ref> अनेक पक्षी व प्राणी याठिकाणी विहार करत असल्याने आज या परिसरातील काही भाग अभयारण्य क्षेत्रात रूपांतरित होत आहेत.<ref>{{Cite web |title=Western Ghats Biodiversity and Land Use |url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape |work=Centre for Environment Education |access-date=2025-06-14}}</ref> == भातशेतीचे प्रमुख शेतमळे == भात शेतीसाठी गावात विविध प्रकारचे '''मळे (शेती विभाग)''' प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: [[File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|thumb|गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा]] १. ठोंगळीचा मळा,२. अत्रालीचा मळा, ३. पयलीकडचा मळा, ४. साकव मळा, ५. वाड्याकडचा मळा, ६. भाजीचा मळा, ७. वाज्या फणसाचा मळा, ८. भूरावणीचा मळा, ९. नवोरलाचा मळा, १०. देवरायचा मळा, ११. खोप्याचा कातळमळा, १२. जलावंडा मळा, १३. पायरवणं, १४. पासोडीचा मळा, १५. किजळवन मळा, १६. देवाचा मळा या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी "तरवा" तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक व शाश्वत पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळीपासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूंनी ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, व विविध हंगामी पिके घेतली जात. भातशेतीसाठी तरवा तयार करणे, म्हणजेच पालापाचोळा व गोवऱ्या जाळून माती तयार करून रोपांची पात असलेली शेती, हा एक पारंपरिक पद्धतीने केला जाणारा शास्त्रशुद्ध उपाय होता. पूर्वी ठोंगळी पासून सह्याद्रीच्या कुशीत नदीच्या दोन्ही बाजूने ही भातशेती विस्तारलेली होती. सध्या या शेतीत बदल घडत असून काही निवय क्षेत्र वनविभागाच्या संकल्पनांनुसार संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गावातील सर्वात जुने ग्रामदैवताचे देऊळ पुरातन आहे.<ref>{{Cite web|url=https://findmygov.in|title=खडीकोळवण ग्रामपंचायत|publisher=FindMyGov|access-date=2025-06-07}}</ref> गावाच्या सीमेला बामणोली, ओझरे, निनावे आणि निवे ही गावे आहेत. गावातील धार्मिक परंपरा अत्यंत मजबूत असून, [[श्री देव गांगेश्वर]] हे ग्रामदैवत, [[अत्रल देवी]] आणि [[ठोंगळ देवी]] या नवसाला पावणाऱ्या देवतांप्रमाणे ग्रामस्थांमध्ये श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. या देवस्थानांमध्ये गावाचे उत्सव, वादीत शिमगा आणि [[गौर गणपती]] यावेळी विशेष करून गावातील सार्वजनिक गर्जना मंडळाच्या वतीने करण्सयात येणारे त्यनारायण पूजन, शिवगण परीवार व इतर ग्रामस्थांकडून साजरी होणारी हनुमान जयंती, रामवाडी ग्रामस्थ कडून भव्य साजरा होणारी श्री राम नवमी, तसेच खाडे व वरचे घोलमवाडी वतीने करण्यात येणारी सत्यनारायण पुजन तसेच खालचे घोलम परिवाराकडून साजरा होणारा [[देवी अत्रल]] उत्सव व वार्षिक सत्यनारायण पुजन, रामवाडी मधील शिवगण यांचा "गोंधळ" असे सांस्कृतिक व सामाजिक सोहळे आयोजित केले जातात. गावातील बहुसंख्य लोकमान्य परंपरांमध्ये शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होतो. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिर, अत्रल देवी व ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. == गावातून जाणारा देव मार्लेश्वर दर्शन मार्ग == [[File:स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन.png|thumb|स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन]] गावाच्या पश्चिमेस मुक्काम-मार्ल गाव आहे, जिथे श्री मार्लेश्वर हे शिव शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे पर्यटक [[खडीकोळवण]] गावातून भाविक या ठिकाणी जातात.<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratourism.gov.in/treasures/temple/marleshwar-temple|title=श्री मार्लेश्वर मंदिर - महाराष्ट्र पर्यटन|publisher=महाराष्ट्र पर्यटन विभाग|access-date=2025-06-07}}</ref> शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. हे श्री.मार्लेश्वर मंदिर आणि मार्लेश्वर येथील डोंगरातून वाहणारा धबधबा बाव नदी काठी आहे, जे सह्याद्री पर्वतरांगेतील आश्चर्यकारक दृश्य निर्माण करते।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple and Dhareshwar Waterfall |url=https://www.trawell.in/maharashtra/marleshwar/marleshwar-temple |publisher=Trawell.in |access-date=2025-06-26}}</ref> * मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ५३० पायऱ्या चढाव्या लागतात, ट्रेकिंगसाठी इच्छुक प्रवाशांसाठी हे ठिकाण आकर्षक ठरते।<ref>{{Cite web |title=530 Steps to Marleshwar Temple |url=https://www.holidify.com/places/marleshwar/ |publisher=Holidify |access-date=2025-06-26}}</ref>[[File:श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान.png|thumb|श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान]] * हे धार्मिक स्थळ विशेषतः मकरसंक्रांती व महाशिवरात्री या सणांवर यात्रेचे ठिकाण बनते।<ref>{{Cite web |title=Festivals Celebrated at Marleshwar |url=https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g1234567-d7890123-Reviews-Marleshwar_Temple-Ratnagiri.html |publisher=TripAdvisor |access-date=2025-06-26}}</ref> * गुहामध्ये साप (cobra) असल्याचे मानले जाते परंतु ते भक्तांना हानी पोचवत नाहीत; या श्रद्धेनं येथील भक्तांचा विश्वास दृढ होतो।<ref>{{Cite web |title=Marleshwar Temple - Beliefs about Cobras |url=https://www.nativeplanet.com/travel-guide/marleshwar-temple-000120.html |publisher=Native Planet |access-date=2025-06-26}}</ref> [[मार्लेश्वर मंदिर]] कोकणातील एक गुढ रहस्यमय तीर्थस्थान. <ref> https://marathibuzz.com/marleshwar-temple</ref>.श्री देव मार्लेश्वर दर्शन व निसर्ग पर्यटन करण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक खडीकोळवण गावातून या ठिकाणी जातात. मुंबईपासून खडीकोळवण पर्यंतचा मार्ग MSRTC बसने साधारण ३८४ किमीचा दूर आहे, यात संगमेश्वर ST बस स्टँडचा समावेश होतो. हे गाव सुमारे ३५० किमी आणि कोल्हापूरहून खडीकोळवणला साधारणपणे १४५ किमी अंतर आहे, जे कोल्हापूर – सांगमेश्वर मार्गे मोजले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance|title=Kolhapur To Sangameshwar Distance & Duration|publisher=Clear Car Rental|access-date=2025-06-08}}</ref>पासून १९० किमी अंतरावर आहे. कोकण रेल्वेने येताना संगमेश्वर स्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर देवरुखमार्गे साखरपा आणि तेथून खडीकोळवणकडे एसटीने प्रवास करावा लागतो. एस.टी सुरू होण्याअगोदर ग्रामस्थ [[‘कलकदरा’]] येथे उतरून गावात तासभर पायी चालत येत असत. या गावाची प्रमुख बाजारपेठ साखरपा असून, ती गावापासून सुमारे १ तासाच्या अंतरावर आहे. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून ते गावापासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. येथे जातात, जे गावापासून सुमारे २ तास दूर आहे.[[File:हिरवा निसर्ग.jpg|thumb|हिरवा निसर्ग]] == दळणवळण व संपर्क मार्गांचा इतिहास == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. १) पूर्वीचे रस्ते व पायवाटा – गावात पूर्वी फक्त पायवाटांमधून प्रवास केला जाई. आंबा गाव ते कळकी–दरी फाट्याद्वारे जगलमधून जाणारा अडथळ्यांचा एकमेव मार्ग होता. या भागात अनेक गावांमधून येणाऱ्या लोकांनी विश्रांतीसाठी मुक्काम म्हणून खडीकोळवण निवडले होते. बामणोली, ओझरे, निनावे, खडीकोळवण यांना कलकदरा हीच एकमेव जोडणारी वाट होती – जी घनदाट जंगलातून उभी चढण होती. २) डोलीतून रुग्णवाहतूक – गावात आजारी व्यक्ती असेल, तर त्याला डोलीतून (लाकडी पालखीसदृश झोळी) उचलून ७ किमी चढण चढत कलकदरा मार्गे देवरुख न्यायालय व दवाखान्यात नेलं जाई. यात अनेक व्यक्ती उपचारा अभावी गावाने गमावल्या. गरोदर स्त्रियाही वेळेवर पोहोचू न शकल्याने अनेक दुर्दैवी मृत्यू झाले. ३) लाकूड व्यापाऱ्यासाठी केलेला प्रथम कच्चा रस्ता – सन १९७० च्या सुमारास श्री. शंकर खाडे यांच्या पुढाकाराने मलकापूरहून आलेल्या एका लाकूड व्यापाऱ्यासाठी पहिला ओबडधोबड कच्चा रस्ता तयार झाला – कळकदरा ते खडीकोळवण पर्यंत. लाकडाच्या लहान व्यापारासाठी तयार झालेल्या या रस्त्यावरून हळूहळू गावात कडिपत्ता, बाबू, वावडिंग, करवंद यांचा व्यापार सुरू झाला. ४) गावातील रस्ते – आजचे स्वरूप – सुरुवातीचा रस्ता फक्त उन्हाळ्यात वापरता यायचा, पावसात बंद होत असे. पुढे गावकऱ्यांनी मेहनतीने रस्त्याचे देखभाल काम करत पक्का डांबरी रस्ता निर्माण केला. == गावात पहिली एस.टी. सेवा सुरू == [[File:गावात जाणारा रस्ता.jpg|thumb|गावात जाणारा रस्ता]] गावात पहिली एस.टी. सेवा सुरू – १९८० साली, लाल मातीच्या धुळीतून पहिल्या एस.टी. गाडीची अफवा पसरली. गावकऱ्यांनी आशेने १५ दिवस वाट पाहिली. शेवटी एके दिवशी, श्री. धर्माजी घोलम यांनी सांगितले – “आज संध्याकाळी ४ वाजता एस.टी. येणार!” गावात सणासारखा उत्साह निर्माण झाला – वाड्यांतून ढोल-ताशे निघाले. शाळेच्या आवारात लोक जमले. आरत्या, हार सजले. जेव्हा दूरवर धुरळा दिसला, तेव्हा लोकांनी ओरडून सांगितले – "गाडी आली! गाडी आली!" पण ती एस.टी. नव्हती – लाकडांचा ट्रक (हौदा) होता!<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेवटी प्रत्यक्षात खरी एस.टी. बस आली. गावकऱ्यांनी स्वागत केले. ही बस दोन तास थांबून निघून गेली – पण गावाच्या दळणवळणाच्या इतिहासात तो गावकऱ्यांच्या जगण्यातील प्रथम क्षण अजरामर झाला. कालांतराने खडीकोळवण–बामणोली, आणि नंतर देवरुख मार्गे तीन वेळांची एस.टी. सेवा गावासाठी सुरू झाली.<ref>{{Cite web |title=संगमेश्वर एस.टी. सेवा मार्ग माहिती |url=https://www.clearcarrental.com/kolhapur-to-sangameshwar-distance |publisher=Clear Car Rental |access-date=2025-06-14}}</ref> खडीकोळवण हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, पूर्वीच्या काळी येथे पोहोचणे हे एक मोठं आव्हान होतं. एस.टी. बससेवा, डांबरी रस्ते हे सर्व स्वप्नवत होते. == आजची वाहतूक सेवा == १९८५ पूर्वी ग्रामस्थ [[कलकदरा]] येथे उतरून गावात सुमारे तासभर पायी प्रवास करीत असत. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १९८५–१९९० च्या सुमारास [[साखरपा]]–[[खडीकोळवण]] ही पहिली एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. आजही ही सेवा मासिक मर्यादित फेरीप्रमाणे सुरू आहे, जी गावाला [[साखरपा]], [[देवरुख]] आणि [[संगमेश्वर]] शहरांशी जोडते. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर असून, गाव एका विशाल डोंगरांच्या मधोमध खोऱ्यात आहे. पूर्वीचा घनदाट जंगल परिसर आता जंगल तोड झाल्यामुळे विरळ झाला आहे.<ref>{{Cite web|url=https://ratnagiri.gov.in/notice/invitation-for-suggestions-and-objections-on-draft-coastal-zone-management-plans-czmps-of-ratnagiri-district-under-crz-notification-2019/|title=Invitation for suggestions and objections on draft Coastal Zone Management Plans (CZMPs) of Ratnagiri District under CRZ Notification, 2019|date=22 January 2020|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref> ==हवामान== [[File:गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर.jpg|thumb|गावातून दिसणारा सह्याद्री - हिरवागार डोंगर]] कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.</ref> == स्थान == गाव ''संगमेश्वरपासून'' अंदाजे ४५ मिनिटांच्या अंतरावर असून, त्याच परिसरात प्रसिद्ध [[मार्लेश्वर]] मंदिर आहे. मार्लेश्वर हे श्री शंकराचे एक गुहामंदिर असून दरवर्षी [[१४ जानेवारीला]] येथे यात्रा भरते. हे स्थळ महाराष्ट्रभरातून भक्तांना आकर्षित करणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. == धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये == [[File:खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.jpg|thumb|खडीकोळवण - श्री गांगेश्वर मंदीर.]] गावात खालील प्रमुख देवस्थाने आहेत:[[File:खडीकोळवण कुलाचार.jpg|thumb|खडीकोळवण कुलाचार]] श्री. देव गांगेश्वर – ग्रामदैवत. श्री. अत्राल देवीचे देऊळ – नवसाला पावणारी देवी. श्री. ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमेलगत वसलेली, स्थानिक श्रद्धेचे प्रतीक. === गरम पाण्याचे स्त्रोत === गावात गेल्या १५ वर्षांपासून जमिनीखालून सतत ३६५ दिवस गरम पाण्याचा स्त्रोत सुरू आहे.<ref>{{Cite web|url=https://example.gov.in/hot-springs.pdf|title=Khadi Kolvan geothermal hot spring report|publisher=Ratnagiri District Administration|access-date=2025-06-08}}</ref>आहे. गावकऱ्यांच्या मते हे पाणी ''गंधकयुक्त'' असून ''त्वचा विकारांवर उपयुक्त'' आहे. हे वैशिष्ट्य गावाला एक वेगळे ओळख देते.या झऱ्यामुळे गावाचे नाव आता पर्यटन क्षेत्रातही पुढे येत आहे, आणि परिसरात औषधी पर्यटन (wellness tourism) शक्यता निर्माण झाली आहे. == गावातील वाड्या == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावात खालील वाड्या पुरातन आहेत: घोलम – वरची वाडी (रिंगण वाडी) घोलम – खालची वाडी खाडे वाडी बौद्धवाडी रामवाडी == आडनावे, ज्ञाती आणि जुनी दुकाने == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावातील प्रमुख आडनावे: घोलम, ठोंबरे, म्हादे, शिवगण, जाधव, खाडे, भोवड, सुतार, गुरव, गांधी, माडवकर इत्यादी. गावात आढळणाऱ्या प्रमुख ज्ञाती: कुणबी, बौद्ध, वाणी, वैश्यवाणी, सुतार, गुरव आदी. गावातील पूर्वीची प्रसिद्ध दुकाने: वाण्याची गल्लीतील गांधींचे दुकान सुर्वेंचे दुकान बबन गावकरांचे दुकान सितारामचे दुकान == बाराबलुतेदार पद्धती == [[File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|thumb|खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] पूर्वी खडीकोळवणमध्ये वस्तू विनिमय पद्धती होती. प्रत्येक समाजाच्या विशिष्ट कामामुळे गावगाडा सुरळीत चालायचा. याला बलुतेदारी प्रथा म्हणत. यामध्ये सुतार, सोनार, गुरव, कुंभार, गवंडी, मांग, चांभार, गोसावी इत्यादी जातींनी सामाजिक सेवा दिली. गावातील प्रत्येक घराशी संबंधित कारागीर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते. उदाहरणार्थ, जाधव, घोलम, सुतार, गुरव आदी कुटुंबांनी समाजात विशेष स्थान मिळवलं.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खाली काही प्रमुख भूमिका आणि जाती दिल्या आहेत: १) शेतकरी (कुणबी) – मुख्य उत्पादनकर्ता, शेतीवर आधारित जीवन २) गुरव – गावदेवतेची पूजा, मंदिर देखभाल ३) सुतार – घरबांधणी, शेती अवजारे, मूर्ती तयार करणे ४) सोनार – दागिन्यांची निर्मिती ५) वाणी – किराणा पुरवठा, खाद्यपदार्थ विक्री ६) गांधी – वस्त्रधारण व विणकाम सेवा, गरजेनुसार इतर सेवा हे सर्व व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत होते. गावात एकमेकांवर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अवलंबून असलेली समंजसता होती. == गावात पहिला दुधाचा चहा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात पूर्वी फक्त कोरा चहा म्हणजेच पाणी व साखरेचा चहा पिण्याची पद्धत होती. दूध घालून चहा पिणे ही केवळ श्रीमंत मुंबईकरांच्या घरीच दिसणारी लक्झरी मानली जात असे. खडीकोळवण गावात पहिला दूध घालून चहा घेऊन आले ते सदु शिवगण गुरुजी, अंदाजे १९२०–१९२५ च्या सुमारास. गावातील 'सरावधी मास्तर' (सुर्वे गुरुजी) हे दूध–चहा पिणारे पहिले स्थानिक शिक्षक मानले जातात. ही घटना गावातील खाद्यसंस्कृतीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. == परंपरागत शेतीपद्धती व ग्रामजीवन == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] खडीकोळवण गावात [[कलमी आंबा|रायवळ आंबा]] जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच [[काजू]], [[नारळ]], [[फणस]], [[आमसूल|आमसूल(रातांबा)]] [[पपई]], [[फणस]] इत्यादींची लागवड येथे केली जाते. [[तांदूळ|तांदळाची]] [[चाचणी]] [[वरी]] शेती केली जाते. तसेच [[भाज्या]] येथे प्रामुख्याने केल्या जातात. ग्रामस्थ भात शेती सोबत नाचणी, विविध भाज्या लगावत करीत. काळासोबत माणसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर.स्वतःच्या जमिनीतील घातक द्रव्य नसलेले गाई - म्हशी शेण या खतावर पिकणारे पिक,भाजी खाऊन जीवन निरोगी होते. पण आता अगदी विरोधी आरोग्यास्थिती निर्माण झाली. पारंपरिक शेतीपद्धती व कृषिजीवन [[खडीकोळवण]] गावात पावसाळा सुरू झाला, की शेतकरी भात लावणीचे नियोजन करत. पावसाच्या नियमित आगमनानंतर शेतात आधी पहिली व नंतर दुसरी नांगरणी केली जात असे, जेणेकरून भातामध्ये गवत रुजू नये. [[File:भातशेती लागवड - जमीन.jpg|thumb|भातशेती लागवड - जमीन]] १) '''भात लागवड''' - रोपांची योग्य वाढ झाल्यावर २०–२५ दिवसांनी भात लावणीला सुरुवात होई. नदी, बहाळ (ओहोळ), आणि विहिरींमधून शेतीसाठी पाणी आणण्याचे तात्पुरते पानपाट काढले जात. काही वेळा अनेक शेतकरी एकाच शिवारात शेती करत असल्याने, मळ्याच्या बांधांवर पाणी साठवून ठेवले जाई, आणि तेथील मखमली फुलं व भेंड्याच्या बिया पेरल्या जात. पावसाळ्कयात शेतात काम करताना, महिलांनी डोक्यावर प्लास्टिक ईरल, पुरुषांनी घोंगडीची खोल, कमरेला कोयता, बैलांच्या तोंडाला मुसक्या, हे सर्व वापरून पावसातही काम पूर्ण केले जाई. २) '''डाल पद्धत (मदतीचे चक्र)''' - डाल म्हणजे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन, एकमेकांच्या लावणीस मदत करत. यामुळे गावात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे वातावरण टिकून राहात असे. ३) '''आहार आणि विश्रांती''' - मळ्याच्या बांधावर बसून सकाळ-दुपारी भिजलेल्या अंगाने भाकरी, मासळी यांसारखा पोषणयुक्त आहार घेतला जाई. रात्री, पिरश्याच्या शेकोटीवर' कपडे वाळवले जात. भिजलेले कपडे बाबूच्या मांडवात सुकवले जात. अशा दिवसभराच्या श्रमांनंतर, वन्य भाज्या, सुकवलेली करवंद, फणसाचे साट, भाजलेल्या बिया, हे सर्व खाल्ले जात. ४) '''आरोग्य आणि औषधी उपचार''' - चिखलात काम केल्यामुळे पाय कुजणे, वेदना होणे हे सामान्य होते. त्यावर घरगुती उपचार – हळद, तुरटी, आंबेडा (वनस्पती) याचा लेप लावला जाई. ही आरोग्य शिस्त हाडाच्या शेतकऱ्याची ओळख होती. == नाचणी शेती व 'सापाड' परंपरा == [[File:पावसात गाव हिरवाईने नटले.jpg|thumb|पावसात गाव हिरवाईने नटले]] [[भातलावणी]]नंतर डोंगरभागात वरकस (नाचणी) [[शेती]] केली जात असे. [[नाचणी]]ची खंडाव पद्धती वापरून दाट ठिकाणाहून नाचणीची रोपं उपटून विरळ जागी लावली जात. याला भांगलन म्हणत आणि ते करताना ढोल–ताशे, ताटं वाजवत संगीताच्या तालावर सापाड नावाचा पारंपरिक नाचही केला जाई. यावेळी शेतकरी ढोपरावर बसून, हातात विळा घेऊन गवत कापत, विशिष्ट लयीत पारंपरिक गीते गात.कामगत (मोलमजुरी) करणारे लोकही यासाठी गावात होते.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>[[File:गावा लगतची भातशेती.jpg|thumb|गावा लगतची भातशेती]] == रानभाज्या व रानमेवा == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावकरी पुर्वी आप आपल्या शेतात भाज्या लावायचे तसेच जंगल रानमेवा विपुल रानभाज्यांची व नैसर्गिक अन्नपदार्थांची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये शेवरी, घोरकण, टाकळा, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा,शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, भोपळा, मिरची, भेडी, टोमॅटो === पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[File:पावसातील हिरवा निसर्ग.jpg|thumb|पावसातील हिरवा निसर्ग]] अळंबीप्रमाणे “चितळ”, “जुडी”, “रोवणं” यासारख्या जाती वनसंपदेतून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग पारंपरिक अन्नात केला जातो. तसेच “रान केळीचे सुवरे”, फणसाचे गर, बकऱ्याच्या मांसासह विशेष प्रसंगी बनवली जाणारी भाजी ही खास वैशिष्ट्ये आहेत.अधिक नेहमीच्या जीवनात वापर असायचा त्यामुळे त्यांचे जगणे ठण ठाणीत होते - निरोगी होते. == पुर्वीची शेतीची "आढी" पद्धत == पूर्वी गावात "आढी" पद्धतीने फिरती शेती केली जात असे. जंगल जाळून सात वर्षांनी पुन्हा त्या जमिनीवर शेती करीत. नाचणी, वरई, तूर, गवार, भात, आलं, हळद ही पिकं घेतली जात. लाकडी शेती अवजारे जसे नांगर, तिरावडी इ. गावातील सुतार बनवीत असत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == बैलांची शिकवणी, शेतीची अवजारे == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) नवीन बैलांना जोडी लावणे, जोखड लावणे, आणि खटारा तयार करणे ही प्रक्रिया जुन्या परंपरेप्रमाणे [[मृग नक्षत्र]] मध्ये केली जाते. बैलांना "गौरंग", "तरणा", "हातगा' अशा टोपण नावांनी हाक मारली जाते. २) शेतीची पारंपरिक अवजारे, नांगर, लुमणी, इशाड, तिरावडी, शिवल्या, खडसा इ. अवजारे रानटी लाकडांपासून तयार केली जातात. गावातील सुतार काम जयराम सुतार आणि त्यांच्या बंधूंनी वर्षोंपर्यंत केलं. मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून भाताचे माप देण्यात येत असे. == प्रेक्षणीय स्थळे == [[File:ग्रामदैवत.jpg|thumb|ग्रामदैवत]] * श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत * अत्राल देवीचे देऊळ – वेशीवरील नवसाला पावणारी देवी * ठोंगळ देवीचे देऊळ – गावाच्या सीमारेषेवर * गरम पाण्याचा झरा – नैसर्गिक, गंधकयुक्त पाणी * श्री मार्लेश्वर मंदिर – प्रसिद्ध गुहामंदिर (45 मिनिटे अंतरावर) * बाव नदी व डोंगरकुशीतले निसर्ग दृश्य == आसपासचे गड-किल्ले == [[File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|thumb|बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] * प्रतापगड – 55 किमी, शिवकालीन इतिहास * भगवती गड, देवगड – समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला * राजापूर प्राचीन किल्ला / अवशेष * पावस परिसर – परशुराम मंदिर, डोंगर व जंगल * सिंधुदुर्ग किल्ला – मालवण समुद्रकाठचा दुर्ग * विशालगड == प्राकृतिक वैविध्य आणि जंगलसफारी == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> गावात ३ ते ४ दशकापुर्ववी वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते: -- '''प्राणी''' - बिबट, तरस, गवारेडे, चितळ, भेकर, साळसिंदर, रानडुक्कर, खवल्या मांजर, मुंगूस, कोल्हा, रानमांजर, माकड, वानर, शेकरू, घोरपड, सरडे '''सरपटणारे''' - मण्यार, अजगर, पानसाप, पोणस, घोणस, घोरपड, पाली '''पक्षी''' - मोर, कोकीळ, कवडा, रानकोंबडा, बगळा, पावशा, बुलबुल, टिटवी, गरुड, भारद्वाज, सुतार, साळुंखी, धोबी, मैना, घुबड, वटवाघूळ '''वनस्पती''' - शेवरी घोरकण, नागरी घोरकण, करंडा, सुरण, रताळे, विरंबोळा, जंगली टाका '''मासे''' - मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या '''पाळीव प्राणी''' - गाय, बैल, म्हैस, बकरा, शेळी, कुत्रा, मांजर == शैक्षणिक सुविधा == [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]]गावात जिल्हा परिषद मराठी पूर्व प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आजूबाजूच्या मोठ्या गावांकडे वळतात. == जिल्हा परिषद शाळेचा: अमृतमहोत्सव == [[File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|thumb|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] [[File:खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा.jpg|thumb| खडीकोळवण - जिल्हापरिषद पुर्व प्रा.मराठी शाळा]] <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. २०२१ मध्ये शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन नियमांचे पालन करून छोटेखानी पण उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. === कार्यक्रमाचे स्वरूप === [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२]] शिक्षक श्री. [[शिवाजी पाष्टे]] यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, लेझीम सादरीकरण, आणि मनोगते सादर केली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.[[कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान]]तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवरांना लहानश्या खेड्यातील शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली.७५ वर्ष निमित्त स्मरणिका प्रकाशन करून देणगीदार व ग्रामस्थ यांना वितरीत करण्यात आली. मुलांना बौद्धिक बदलासाठी शैक्षणिक गरजा तातडीने पुर्ती करण्यासाठी अपेक्षा उपस्थित केली. === मान्यवर व पाहुणे === * [[माजी आमदार - श्री. सुभाष बने]] * [[सभापती - श्री.जयसिंग माने]] * [[झेडपी सदस्या - सौ. रजनी चिंगळे]] * [[गट शिक्षणाधिकारी - श्री. शशिकांत त्रिभुवणे]] * [[ग्रामपंचायत सरपंच - श्री. संतोष घोलम]] * [[कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. पांडुरंग रावजी शिवगण]] * [[खजिनदार - श्री.संदिप शांताराम म्हादे]] * [[पोलिस पाटील - श्री. अनिल घोलम]] [[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] === विशेष कार्य – भित्तीचित्र सादरीकरण === लॉकडाऊन काळात श्री. शिवाजी पाष्टे सरांनी शाळेच्या भिंतींवर स्वतः तयार केलेली शैक्षणिक चित्रं व पेंटिंग्स ही गावात चर्चेचा विषय ठरली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सौंदर्यदृष्टीचा अनुभव यामुळे मिळाला.शिक्षणा सोबत कलेची आवड निर्माण झाली.[[File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|thumb|खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला]] === ग्रामस्थ, शिक्षक, मदतीचा हात देणारे यांचे अनमोल सहकार्य === * शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी संकलन * [[माझी शाळा, माझा अनुभव]] या विषयांवर लेख मुलांचा प्रतिसाद. * स्मरणिका - शाळेची ७५ वर्षाची अनेक अडचणीतून यशाकडे नेणारी वाटचाल. * गावातील पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांचा शाळा उभारणीसाठी, जडण घडणीसाठी मोलाचे सहकार्य अडचणीत पण मिळत होते. गावात गेली अनेक वर्ष सामाजिक कलहमुळे सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता. हा महोत्सव एक [[सामाजिक एकतेचा उत्तम अनुभव]] ठरला. == खास ग्रामस्थ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे == [[खडीकोळवण]] गावात अनेक हरहुन्नरी, निष्ठावान व कर्तबगार ग्रामस्थ होऊन गेले, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण स्वराज्य व्यवस्थेच्या माध्यमातून गावगाडा मजबूत केला. त्यांचा योगदान पुढीलप्रमाणे: <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> === कोलबुवा – प.पू. भागोजी बाबा शिवगण === १८४० साली कोलबुवांनी (प.पू. भागोजी बाबा शिवगण) गावात परिसरात अध्यात्माचा उगम घडविला. हे जागृत सिद्धरामेश्वर देवस्थानाचे महान तपस्वी मानले जातात. १९१० च्या सुमारास त्यांचे पहिले शिष्य भागोजी युवा होते, ज्यांनीच आध्यात्मिक परंपरेचा प्रसार केला.[[File:प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी.jpg|thumb|प.पू. जयराम बाबा शिवगण - अलिबागकर महाराजांचे अनुयायी]] त्यांचे शिष्य प.पू. जयराम बाबा शिवगण हे अलिबागकर महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी खेडोपाडी कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यांची परंपरा सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना झाली. जयराम बाबा शिवगण हे पंढरपूरच्या वारकरी परंपरेचे निष्ठावान अनुयायी होते.त्यांनी जीवनात ६० वर्षे पंढरपूरची वारी केली. गुरेढोरे, शेती सांभाळत, ते दररोज जप, तप, पूजाअर्चा करीत. त्यांना पक्षांची भाषा आणि विविध ग्रंथांचे सखोल ज्ञान होते. गावात त्यांनी महाशिवरात्र उत्सव सुरू केला, तसेच श्रावण महिन्यात ग्रंथवाचन परंपरा रुजवली. "एक देव, एक मित्र, एक पत्नी, एक सद्गुरू" असा जीवनविचार त्यांनी दिला. '''कै. सोनू रावजी घोलम (आबा पाटील)''' ब्रिटीश काळापासून गावाच्या कारभारात प्रभावी महत्त्व असलेले, पट्टीचे व्यायामप्रेमी आणि शिस्तबद्ध स्वभावाचे होते. पाटीलकीचा रुबाब असलेले सोनू घोलम हे देवळे महालातील प्रमुख महालकरी पदाच्या पार्श्वभूमीवर पिढीजात जबाबदारी पार पाडणारे कारभारी होते. त्यांच्या नावाचा दरारा पंचक्रोशीत होता. '''कै. देवजी गंगाराम ठोंबरे''' गावातील "गावकर" या संज्ञेचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्त्व. डोंगराच्या पायथ्याशी घर असून, झऱ्याजवळील फुगावणीतून पाणी घेऊन शेती करत, शिस्तबद्ध सामाजिक सहभाग राखणारे होते. फड सांभाळणं, नाचगाणी आयोजित करणं आणि गावच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणे ही त्यांची ओळख होती. '''कै. सखाराम बाळू ठोंबरे''' नमन आणि झांजगी परंपरेचा प्रमुख स्तंभ. स्त्रीवेशातील भूमिका जसे की ‘राधा’, ‘राणी’ त्यांनी अजरामर केल्या. [[तमाशा]], केवणी, झांजगीत निपुण कलाकार असून, [[विचू-सर्पदंश]] उपचार तंत्रातही पारंगत होते. ''' सदाशिव पांचाल''' आयुर्वेदिक मंत्रतज्ञ, मंत्रसाधना, [[पंचकर्म]] आणि झपाटलेल्या अवस्थांवरील उपाय यामध्ये निपुण. सर्पदंश व रानऔषधी उपचारांचे गाढे ज्ञान. '''दिलिप तुकाराम सालप''' स्वतः शिकलेले प्रयोगशील संशोधक, इलेक्ट्रिक व सोलर उपकरण निर्माता. रेडीओ, लाईट, पाणी मोटार, काजूगर फोड मशीन यांची निर्मिती केली. कोकणात आधुनिक शेती व संशोधन रुजवणारा नावाजलेला नाव.विविध संस्था मार्फत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. '''जायगडे गुरुजी''' "किरबेट" संस्थेच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून गौरव प्राप्त केलेले. शैक्षणिक-सामाजिक कार्यात प्रभावी सहभाग. == शिक्षणक्षेत्रातील योगदान == '''तुकाराम सखाराम भोवड''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १९७२ साली शाळेतील विद्यार्थी, पुढे उपसरपंच म्हणून कार्यरत. ‘नारदमुनी’ची भुमिका अजरामर केली. नमन, झांजगी कार्यक्रमांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गावातील भजनमंडळ स्थापनेचा मान. पंचायती बैठकींमध्ये न्यायनिवाड्याची महत्त्वाची भूमिका. '''सखाराम शिवराम जाधव''' शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य. शेतकरी असून गवंडी कामात निपुण. बौद्ध विहार, बोधिवृक्ष स्थापना आणि सामाजिक समतेचे प्रतिक असलेली जागा त्यांनी साकारली. === भारतीय सैनिक – रामचंद्र विश्राम जाधव === जन्म: २ जून १९४४ – निवास: बौद्धवाडी, खडीकोळवण<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शिक्षण: सातवी पास. श्री. रामचंद्र विश्राम जाधव हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये २२ फेब्रुवारी १९६६ ते जानेवारी १९८३ या कालावधीत सेवा बजावत होते. त्यांनी १९६७ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. त्यांना दीर्घ सेवा पदक तसेच "लास्ट नाईक" ही पदवी प्राप्त झाली. == वन्यजीवनातील निपुणता == '''भिवा गंगाराम शिवगण उर्फ उनपाड्या''' सरपटणाऱ्या प्राण्यांचे ज्ञान असलेले. मुंबईत रेल्वेत काम करताना सर्पदंश उपचार करून अधिकारी वाचविला आणि कायम नोकरी मिळवली. त्यांनीच सखाराम ठोंबरे यांना हे तंत्र शिकवले.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == उल्लेखनीय व्यक्तिमत्व == === कै. सखाराम गंगाराम घोलम व कै. रत्नू घोलम === <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण गावातील कै. सखाराम गंगाराम घोलम आणि कै. रत्नू घोलम हे दोघेही गावातील बलाढ्य व पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांची शारीरिक ताकद, निस्वार्थ सेवा आणि गावाबद्दल असलेली निष्ठा यामुळे त्यांचा उल्लेख गावाच्या आधारस्तंभांमध्ये होतो.[[File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|thumb|गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] गावातील कोणतेही जड, अवघड किंवा धाडसी काम असो – मंदिरासाठी दगड वाहणे, शेतीच्या कामासाठी अवजड सामान उचलणे किंवा एखादा उन्मादी व बिनधास्त बैल आवरणे, हे सारे काम ते सहज करत असत. त्यांचा धीर, संयम व खंबीरपणा गावातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या सेवेकरिता वाहून घेतले. गावात सामूहिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर, आणि संकटकाळी धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी अढळ आधार होते. गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कै. सखाराम घोलम व कै. रत्नू घोलम यांचे कर्तृत्व, कष्ट, निःस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव अमर आहे. == समसामयिक सामाजिक स्थिती == [[File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|thumb|खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] खडीकोळवण गावात पुर्वी प्रमाणे ऐकत्मेची माणुसकीची, आदर, सन्मान, आपुलकीची, अकोप्याची भावना व विचार दुरापस्त वाढता वाडी वाडीतील या अंतर्गत संघर्षामुळे गावात एकोप्याची भावना कमी होत गेली असून विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही गावात पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो — जसे की शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्यसेवा, उत्तम शिक्षण सुविधा आणि तांत्रिक संपर्क यंत्रणा यांचा अभाव.[[खडीकोळवण]] गावात पूर्वीची ग्रामीण जीवनपद्धती एक वेगळं वैभव मांडणारी होती. वेशभूषा, राहणीमान, जीवनधारणा व सामाजिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टींनी एक विशिष्ट ठसा गावकऱ्यांच्या जीवनावर उमटवला होता.<ref>https://zeenews.india.com/marathi/tags/khadikolvan-landslide.html</ref> '''पारंपरिक वेशभूषा'''- '''पुरुष''' - पूर्वी बहुतेक पुरुष पावसाळ्यात बारीक लंगोट किंवा खोचलेली कोपरपट्टी नेसत असत. कमरेला सोगा किंवा कंबरेला खोचलेली लुगडी, अंगात बनियन किंवा शर्ट नसायचा. सणासुदीच्या दिवशी मात्र पुरुष धोतर, शर्ट, टोपी आणि कपड्याचा अंगावरचा टॉवेल वापरत. स्त्रिय - रोजच्या वापरासाठी '''स्त्रिया''' - नऊवारी साडी गुंडाळून घालत आणि कास मारीत.डोक्यावर कायम पदर, कमरेला लपवलेला बटवा, आणि पायात साखळी व जोडवी. सणासुदीला "बामणोली पद्धतीने" पायभर नेसलेली नऊवारी, कपाळावर आडवे कुंकू, हातभर बांगड्या, पायात साखळ्या, गळ्यात डवली, वाक्या, मंगळसूत्र, डोळ्यात काजळ, नाकात नथ – अशी पारंपरिक सजावट असे. स्त्रियांच्या अंगावर गोदण - [[गोंदण]] असायचं. '''पावसाळी उपाय''' - अंगावर ईरल म्हणजे झाडाच्या पानांचं झाकण, कधी पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घालायची पद्धत. == खाद्यसंस्कृती == गावात भात, नाचणी, वरी, हरीक हे मुख्य अन्नधान्य होते. याशिवाय भाजीपाला आणि मासे यांचा आहारात मोठा वाटा होता. '''शाकाहारी भोजनात''' – वरण, डाळ, सांबार, मोड आलेली डाळ, अळूचं फतफदं, पिठलं, कढी, कचली, विविध प्रकारचे सार आणि भाजी यांचा समावेश होता. '''मांसाहारी जेवणात''' – नदीमधून पकडलेली मासळी, त्याचे विविध प्रकार (सुकट भाजी, कालवण, कोरडे प्रकार) लोकप्रिय होते. कोण पाहुणा आला तर तलंग - कोंबडीचे लहान पिल्लू, कोंबडी कापली जायची. पाणी उपसण्यासाठी दोन दोरीची झाडे, मासे पकडण्यासाठी टोका, इंद, धडधड, खोखोईन यासारखी पारंपरिक उपकरणे वापरली जात. == सामाजिक व सांस्कृतिक जीवन == गावातील लोकसंगीत, जाखडी नाच, भजन, नमन, पारंपरिक सण जसे की शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती साजरे करण्याची परंपरा होती. ढोलकी, झांज, लावणी आणि नाट्यप्रकार हे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक ठसे आहेत. महिलांनी सामाजिक समारंभांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम |url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations |work=महाराष्ट्र टाइम्स |date=2022-08-14 |access-date=2025-06-12}}</ref>. == गावातील सांस्कृतिक परंपरा == === नमन, झांजगी, ताशा आणि कलगी व वारकरी संप्रदाय === गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी आणि ताशा वादन यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही परंपरा धार्मिक सण, लग्न समारंभ, आणि जत्रांमध्ये विशेषतः जिवंतपणे पाहायला मिळते. गावातील जुने कलाकार आबा पाटील यांनी झांजगी आणि ताशा वादनाच्या सांघिक परंपरेची सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारातून काशिकर वाड्या आणि अन्य भागातील कलाकारांनी आपापल्या वाडीचे वाजंत्री तयार केली. गावातील काही प्रमुख ताशावादक आणि झांजगी - नमन पारंपरिक कलावंतांचे नाव पुढीलप्रमाणे: आबा पाटील, सखाराम पाटील, गंगाराम जयराम, सिताराम घोलम (कोतवाल), राम माईन, सखाराम खाडे, यशवंत खाडे. या कलाकारांनी लग्न व शिमग्याच्या वेळी एकूण सुमारे ५२ पारंपरिक ताशा चाली जतन करून ठेवल्या.गावात ताशावादनामध्ये "काठी वाजवण्याचे हावभाव" आणि तालावर आधारित नृत्यवृत्ती हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. '''कलगी / शक्तीवाले परंपरा''' - खाडे वाडीतील पारंपरिक कलगी व शक्तीवाले ही भक्तीप्रधान सांस्कृतिक परंपरा खूप गाजलेली आहे. या घराण्याने अनेक दशके ही परंपरा टिकवून ठेवली. कै. सखाराम खाडे (खाडे बुवा) हे शंकरनाथ परंपरेचे वारसदार होते. त्यांनी तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश केला आणि विलेपार्ले, मुंबई येथे आध्यात्मिक कुटुंब उभे केले. त्यांचे प्रवचन, भजन आणि कथा कार्य अनेक भक्तांपर्यंत पोहोचले. शंकर खाडे (माजी पोलीस पाटील) यांनीही काही काळ डफावरील शक्ती गाण्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विठोबा सोमा खाडे यांनी जाखडी नाच व शक्तीवाले परंपरेचा मोठ्या उत्साहात विस्तार केला. पवित्रा घेऊन दाफावरील गाणी सादरीकरण, गंभीर आवाजातील सादरीकरण हे त्यांच्या कार्यक्रमांचे विशेष होते. या परंपरा विशेषतः श्रावण, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष), व दसरा या काळात विशेष जोमाने साजऱ्या केल्या जात.<ref>https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html</ref> == निरक्षर स्त्रियांचे जीवन व योगदान == पारंपरिक ग्रामीण भागात स्त्रियांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. त्यांचा दिनक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध घरगुती व शेतीविषयक कामांमध्ये जात असे. बाळंतपणात मदत करणाऱ्या "आया" (उदा. रामो काकू, परबते आजी) यांचं योगदान मोठं होतं. याशिवाय अनसूया घोलम, गोसावी आजी, अंबु गोसावी इत्यादींनी आरोग्य, संगीत, व परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं.<ref>{{Cite web |title=ग्रामीण स्त्रियांचे कष्टमय जीवन: एक अभ्यास |url=https://feminisminindia.com/marathi-rural-women-work |work=FII Marathi |date=2021-10-12 |access-date=2025-06-12}}</ref> == जुनी आरोग्य परंपरागत उपचारशैली == गावात सर्पदंश, कावीळ, मुर्दुस यांसारख्या आजारांवर पारंपरिक वैद्य व आजीबाई उपाय करत असत. औषधी वनस्पती, पाणीउपचार, झाडांची पाने, अंधश्रद्धा विरहित उपाय यांचा वापर केला जाई. सुतार, घोलम, ठोंबरे कुटुंबे अशा उपचारांमध्ये अग्रेसर होती.आज ही कोकणातील आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाही.गंभीर उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. <ref>{{Cite web |title=कोकणातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि औषधी वनस्पती |url=https://www.aayush.gov.in/folk-medicine-konkan |work=आयुष मंत्रालय |access-date=2025-06-12}}</ref> == शेती आणि स्थलांतर == पूर्वी शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय होता, परंतु आता गावातील तरुण पिढी स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. परिणामी, अनेक शेतीची जमिनी ओस पडल्या आहेत. पूर्वी जनावरांसाठी असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांवर नवीन घरे बांधली गेली आहेत. गावाची जुनी ओळख आणि पारंपरिक जीवनपद्धती हळूहळू लोप पावत आहे.शेती संकटात आली. <ref>{{Cite news |title=कोकणातील तरुणांचे स्थलांतर आणि शेतीच्या संकटावर परिणाम |url=https://divyamarathi.bhaskar.com/news/ratnagiri-village-migration-farm-decline-report-129203894.html |work=Divya Marathi |date=2023-06-20 |access-date=2025-06-12}}</ref> == मिरगाची राखण - रखवाली == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> [[खडीकोळवण]]ची पारंपरिक शेती व जलव्यवस्था खडीकोळवण गावात मृग नक्षत्राच्या काळात (सुमारे जून महिना) शेतीची सुरुवात करताना ग्रामस्थ आपली ग्रामदेवता, कुलाचार, आणि पूर्वजांना नारळ व कोंबडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला "मिरगाची राखण" म्हणतात. पाण्याच्या अखंड वाहत्या धारेची सुरुवात होताच देवतेला पहिली राखण अर्पण केली करून सुखासाठी, भातशेती रक्षणासाठी गाऱ्हाणे एकत्रित किंवा एकट्याने घालतात ते असे - "देवा महाराजा, ही तुझी जागा, आम्ही संकरा करत आहोत, आता शेतीला सुरुवात करतो. मुलाबाळांची रोता, भाताची तू रखवाली कर, गुरं सांभाळ, पाणी-पिक भरभरून येऊ दे." या श्रद्धा व आशेने शेतीची सुरुवात होत असे. या काळात गावातील अनेक शिवारांतून "राखणीची गाणी" ऐकू यायची. '''मिरगाची राखण म्हणजे काय?''' <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> शेतात रात्रंदिवस माणूस ठेवून उभ्या पिकांचे संरक्षण करणे म्हणजे राखण. यासाठी झोपडी बांधली जाई. सणासुदीला ही राखणही देवाच्या धाग्याने जोडलेली असे.गावात भात पेरणीपूर्वी रोवलीत बी भरून, ग्रामदेवतेला प्रार्थना करून बियाणे पेरले जाते. महिला मातीची दीपळ फोडत आणि माती समतल करतात. हा विधी [[मिरगाची राखण]] म्हणून ओळखला जातो. नदीला ‘साखळी’ गेल्यावर राखण दिली जाते. यामुळे ग्रामदेवतेची कृपा पिकावर राहील, असा विश्वास आहे.<ref>{{Cite web |title=कोकणातील मिरग राखण परंपरा |url=https://windowsofnewthoughts.com/index.php/2024/06/07/mrug-nakshatra/ |access-date=2025-06-14}}</ref> <ref>{{Cite web |title=कोकणातील भातलावणी आणि शेती विधी |url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/ |access-date=2025-06-14}}</ref> == परंपरागत जलव्यवस्था == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> '''बावोचा गोवंड – जलसंधारण व रहाट पद्धती''' बावोचा गोवंड हा गावाच्या शेतीसाठी महत्त्वाचा भूभाग. "[[बाव]]" म्हणजे विहीर आणि "गोवंड" म्हणजे जनावरांची मुख्य येजा वाट. हाच कच्चा रस्ता जनावरे व लोक वापरत असत. '''कोळब्याची वाव''' - "कोळब्या" म्हणजे माडाच्या बुंध्याला आतून कोरून तयार केलेला पाण्याचा डबा, ज्यात रहाट पद्धतीने विहिरीतून पाणी काढले जाई. हे पाणी पुढे दोडी किंवा दौणी नावाच्या लांबट झाडाच्या खांड्यात साठवले जाई आणि त्यातून जनावरे पाणी पीत. '''बुडवणूकीची बाव''' - पावसाआधी बुडवणूकीची बाव म्हणजे तिरकी विहीर – ती महिलांना सहज उतरता यावी अशा रचनेत खोदलेली असे. यातून हंडा-घागर सहज बुडवून पाणी काढता येई. हे पाणी पावसाआधी शेत रोप लावण्यासाठी वापरले जाई. आज या पद्धती हळूहळू विस्मरणात जात आहेत. नव्या पिढीला याचा अनुभव नाही. मुंबईत किंवा शहरांत वाढलेल्या मुलांना हे "बावी", "रहाट", "कोळब्या", "गोवंड", "बुडवणूक" काय आहे याची कल्पनाही येत नाही. == गावातील वहाळा व जलस्रोत == खडीकोळवण गावात अनेक पारंपरिक वहाळा (पाण्याचे लहान प्रवाह/नदी ओढे) आहेत. काही प्रमुख वहाळांची नावे:-- लेवाडीची वहाळ, बुचाची वहाळ, शाळेची वहाळ, रागरे वहाळ, सत्यागी वहाळ, पालडीची वहाळ, उपरवणं वहाळ, केळीची वहाळ, माणसरा वहाळ, धोंडीयी वहाळ, बड़ीभी वहाळ, झारीची वहाळ, गायद वहाळ, कळयाची वहाळ, कोगबीया वहाळ, पुरवलची वहाळ, आंबेभरडपाया वहाळ, टाक्यायी वहाळ, पाणेरी वहाळ, बांवरणी वहाळ, केानरोधी वहाळ, महारलाईची वहाळ, आगाडयाची वहाळ, टोपलीची वहाळ इत्यादी. हे सर्व जलस्रोत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण ग्राम जलस्रोत माहिती |url=https://ratnagiri.gov.in/public-utility/gram-water-resources-map/ |publisher=रत्नागिरी जिल्हा प्रशासन |access-date=2025-06-14}}</ref> == मासेमारीची पारंपरिक पद्धत == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> ग्रामस्थ जुलै–ऑगस्ट महिन्यांत नदीत मासे प्रजननासाठी वरती प्रवास करतात. स्थानिक लोक या मास्यांना "चढणीचे मासे" म्हणतात. मासे पकडण्यासाठी बांधन, पाळणे, टोके अशी पारंपरिक साधने वापरली जातात. नदीच्या वाहत्या प्रवाहात टोके लावून मासे सहज पकडले जातात. मासेमारीत सहभाग हा गावच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.आज ही अनेकांना गावाच्या नदीमधील मासे खाण्याचा आनंद मिळतो. == पारंपरिक साकव व शेती कामकाज == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> पूर्वी पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी लाकडी साकव उभारले जात. हे साकव गावाला शेतीकडे नेणारा महत्त्वाचा दुवा ठरत. [[साकव]] वाहून गेल्यास लोक नदी पार करत असत. बैलांना पाण्यातून उतरवून नेत असत आणि गावातील कुशल पोहणारे तरुण ही जबाबदारी निभावत.अनेकवेळा पावसात साकव कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. == इतिहासातील हरवलेली कुटुंबे व पारंपरिक जीवनपद्धती == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १. विस्मरणात गेलेली कुटुंबे - गावात पूर्वी अनेक आडनावे व कुटुंबे होती, जी आता गावातून लुप्त झाली आहेत. यामध्ये पुढील कुटुंबांचा समावेश होतो: '''जोशी आडनावाचे कुटुंब''' - सुमारे १०० वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वस्तीला होते. त्यांची वाडी बावीच्या गोवडाकडील टेकाडावर होती. त्यांनी लागवड केलेल्या मोठ्या फणसाच्या झाडाला "जोयशाचा फणस" असे नाव आजही ग्रामस्थ वापरतात. '''देगण आडनावाचे कुटुंब''' - हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीपासून गावात होते. त्यांचे घर गोसावी यांचे घराच्या मागील बाजूस होते. या घराचा जोता (पायाभूत रचना) अजूनही गावात आहे. '''पाकतेकर व एकतेकर आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ७५ वर्षांपूर्वी हे कुटुंब गावात वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य वाण्याच्या गल्लीतील साठल्याच्या घरासमोर होते. '''मालप (मलाप) आडनावाचे कुटुंब''' - सुमारे ५० वर्षांपूर्वी या कुटुंबाचा गावात वावर होता. त्यांच्या घराचा जोता आजही उरलेला आहे. २. '''पारंपरिक जीवनशैली''' पूर्वी गावाचा जीवनप्रवास पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. शेती, गुरेढोरे, आणि श्रमाधारित जीवन हीच संपत्ती होती. त्या काळी शहरांचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा सहवास नव्हता. '''बांबूपासून बनणाऱ्या वस्तू''' - गावातील अनेक उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जात: - टोपला, सुप, हारा, रोवली, चाळण, डोरली, पाळणा, टोका, डालगं, शिडपं, डोंब, खोईन, धाबड, घळ, मुलांचा झुलता पाळणा इत्यादी. ही कारागिरी घराघरांत केली जात असे. पण आज ही कौशल्ये व त्या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत. '''मातीच्या भांड्यांचा वापर''' - प्राचीन काळात पाणी, दूध, दही, स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात. त्यामध्ये: - मटका, माठ, बिनगा, माट, तवा, पडगा, तपेली, खापर, राजण, बुडकूला इत्यादी. '''आज या भांड्यांची जागा प्लास्टिक, स्टील व अल्युमिनियमने घेतली आहे.''' == सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जतन == आज गावातील अनेक पारंपरिक परंपरा, कारागिरी, आणि सामाजिक व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडत आहेत. तरीही कोकणात काही गावकरी पुरातन अजूनही सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम जपून ठेवत आहेत.<ref>{{Cite web |title=कोकणातील गावांमध्ये पारंपरिक शिमगा - होळी सण, गौरी गणपती उत्सव आणि कुलदेवतांची सेवा आजही कायम सुरु.|url=https://www.loksatta.com/cultural/konkan-folk-traditions-festivals-religious-practices-preserved-marathi-article-3248345/ |work=लोकसत्ता |date=2022-12-10 |access-date=2025-06-12}}</ref> == सामाजिक चळवळ व मंडळे == खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ" या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता.<ref>{{Cite news |title=खडीकोळवण गावातील सामाजिक सहभागाचे उदाहरण – गर्जना मित्र मंडळ |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav-mandal |publisher=लोकल कोकण न्यूज |date=2022-09-01 |access-date=2025-06-14}}</ref> या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे. == गावातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव == [[File:गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी.jpg|thumb|गावातील गणपती विसर्जन सोहळा प्रसन्न मुद्रेत ग्रामस्थ व चाकरमानी]] ९ सप्टेंबर १९९९ रोजी, गर्जना मित्र मंडळाच्या वतीने गावात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील पहिल्या पाच सार्वजनिक गणपतींपैकी एक म्हणून या उत्सवाची नोंद झाली. भ.प. पांडुरंग यांच्या मंत्रोच्चारांनी आरंभ, अभिषेक, आरती यासह भजन, फुगड्या, टिश्यू नृत्य, अभंगवाणी, सत्यनारायण पूजन असे विविध कार्यक्रम पार पडले. गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ, ही संस्था गावात एकी, समाजकार्य आणि सुसांस्कृतिकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेचे पायाभूत स्तंभ असलेले कै. नामदेव जयराम शिवगण यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे मंडळ गावाच्या सामाजिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. खडीकोळवण गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर १९९९ रोजी "गर्जना मित्र मंडळ"<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या नावाने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या स्थापनेमागे कै. नामदेव जयराम शिवगण, अनिल शांताराम घोलम, समीर सखाराम घोलम, विश्वनाथ अनंत घोलम, संजय (नित्या) सिताराम गुरव, संतोष नारायण घोलम, रवींद्र राजाराम घोलम यांचा महत्त्वाचा वाटा होता. या मंडळाची सुरुवात शाळेजवळील लाकडी बाकावर बसलेल्या चर्चेतून झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाद्वारे गावात एकोप्याचा संदेश दिला. आज हे मंडळ गावातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था बनली आहे.<ref>{{Cite web |title=गर्जना मित्र मंडळ – खडीकोळवणचा सार्वजनिक गणेशोत्सव |url=https://lokalkonkannews.in/khadikholvan-ganeshotsav |publisher=लोकल कोकण न्यूज |access-date=2025-06-14}}</ref> == सामाजिक उपक्रम == <ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> १) शाळेच्या इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन. २) [[श्री.गांगेश्वर]] मंदिरासमोरील नदीवरील साकव दुरुस्ती ३) मोफत वह्या वाटप ४) आरोग्य शिबिरांचे आयोजन ४) [[जंगल सफारी]], वनभोजन आणि सांस्कृतिक कार्यशाळा == तंटामुक्त गाव अभियान == ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवले आहे. हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत १५ ऑगस्ट २००७ पासून सुरू झाले असून ग्रामस्थांमधील तंटे, गैरसमज, वाद कोर्टकचेरीपर्यंत न नेता <ref>https://www.loksatta.com/vruthanta/responsibility-of-tantamukta-village-288544/</ref> गावपातळीवरच सामोपचाराने सोडवण्यावर भर देण्यात येतो. ग्रामस्तरीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी या व्यक्तींनी पार पाडली आहे: * श्री. संतोष रामचंद्र पांचाळ * श्री. सुरेश धोंडू घोलम * श्री. राजाराम नारायण शिवगण गावाच्या सलोख्याच्या वाटचालीत या सर्वांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. सद्याचे अध्यक्ष: श्री. सिताराम गुणाजी खाडे यांची नुकतीच या पदावर निवड झाली आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> == आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेता == गावातील रोहन अनिल घोलम या तरुणाने आपल्या शालेय व सामाजिक ज्ञानाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. "Save Nature for Your Better Future" या विषयावर लिहिलेल्या इंग्रजी निबंधामुळे त्याची निवड "Climate Ambassador Society, Norway (Netherlands)" या संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेसाठी झाली. त्याने प्रथम क्रमांक मिळवला असून, त्याचा निबंध नॉर्वे येथील संस्थेच्या अधिकृत प्रकाशनात प्रकाशित करण्यात आला.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref> या यशाबद्दल गावातील शिक्षक, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन केले. हा गौरव संपूर्ण खडीकोळवणसाठी अभिमानाचा क्षण होता. <ref>{{Cite web |title=Climate Ambassador Contest Winner from Khadikholvan |url=https://climateambassador.no/news/winners-2023-rohan-gholam |publisher=Climate Ambassador Society |access-date=2025-06-14}}</ref> == वेध भविष्याचा == खडीकोळवणसारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गावांसाठी स्थानिक ऐक्य, नवा दृष्टिकोन आणि तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. अनेक दशकांपासून असलेले सामाजिक संघर्ष, स्थलांतर, आणि संसाधनांची मर्यादा ही आव्हाने असल्याने, सर्व ग्रामस्थांनी समविचारी भूमिका घेतल्यास गावाचा समविकास साधता येईल. आधुनिक शिक्षण, महिला सक्षमीकरण, शाश्वत शेती, आणि पर्यावरण पूरक पर्यटन या गोष्टींना चालना दिल्यास खडीकोळवण पुन्हा एकदा वैभवाकडे वाटचाल करू शकेल.<ref>{{Cite web |title=गावांचा समन्वित विकास – शाश्वत धोरणांची गरज |url=https://www.ruraldev.gov.in/integrated-village-development |publisher=भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय |access-date=2025-06-14}}</ref> == श्रेणी == [[महाराष्ट्रातील गाव]] [[रत्‍नागिरी जिल्हा]] [[भारतीय ग्रामसंस्कृती]] [[भारतीय पारंपरिक समाज]] [[कोकण]] [[भारतीय स्त्रियांचे जीवन]] [[गडकिल्ले]] [[बाव नदी]] == चित्रदालन == <gallery mode="packed" heights= "200"> File:Khadikolvan_Village.webm|खडीकोळवण गाव – निसर्गसंपन्न व्हिडीओ File:खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य.jpg|[[खडीकोळवण गावातील पावसाळ्यातील विहंगम दृश्य]] File:खडीकोळवणचा जागृत देव.jpg|[[खडीकोळवणचा जागृत देव]] File:खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी.jpg|[[खडीकोळवण गावातून वाहणारी बाव नदी]] File:बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी.jpg|[[बाव नदी पात्र - भरून वाहणारी नदी]] File:खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत.jpg|[[खडीकोळवण गावातून दिसणारा - हिरवागार सह्याद्री पर्वत]] File:खडीकोळवण कुलाचार.jpg[[खडीकोळवण कुलाचार]] File:स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन.png|thumb|[[स्वयंभूः श्री. देव मार्लेश्वर, गाभाऱ्यातील दर्शन]] File:श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान.png|thumb|[[श्री.देव मार्लेश्वर - कोकणातील प्रसिद्ध देवस्थान]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळा - मुलांनी सजविल्या आकर्षक भिंती]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग -२.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव साजरा प्रसंग]] File:खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी मुल व महीला.jpg|[[खडीकोळवण - जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव प्रसंगी उपस्थित मुल व महीला]] File:गावची शाळा.jpg [[गावची शाळा]] File:भातशेती लागवड - जमीन.jpg|[[भातशेती लागवड - जमीन]] File:गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.jpg|[[गावा लागतचा पावसात डोंगरातून वाहणारा झरा.]] File:जंगल सफारी.jpg|[[जंगल सफारी]] File:हिरवा निसर्ग.jpg|[[हिरवा निसर्ग]] File:गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम.jpg|[[गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व कै. सखाराम गंगाराम घोलम]] File:खडीकोळवण - गावात आपले स्वागत.png|[[खडीकोळवण - गावात आपले स्वागत]] File:खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२.pdf|खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका २०२१-२०२२]] File:ग्रामदैवत.jpg|[[ग्रामदैवत]] </gallery> == संदर्भ = {{संदर्भयादी}} [[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:कोकण]] [[वर्ग:महाराष्ट्र]] [[वर्ग:मार्लेश्वर]] 0zorpkdpukh5pl0g8dwwgdtw7jzjmwl टाटा मेमोरियल सेंटर 0 254637 2583308 2204792 2025-06-26T09:33:42Z नरेश सावे 88037 2583308 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''टाटा मेमोरियल हॉस्पिटल''' भारतातील मुंबईच्या [[परळ]] येथे आहे. हे कर्करोगाचा एक उपचार आणि संशोधन केंद्र आहे, जे '''कर्करोगाच्या उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्राशी (ACTREC)''' संबंधित आहे. हे केंद्र कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी, उपचार, शिक्षण आणि संशोधनासाठीचे राष्ट्रीय सर्वसमावेशक कर्करोग केंद्र आहे आणि जगाच्या या भागात कर्करोगाच्या प्रमुख केंद्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. ही एक स्वायत्त संस्था आहे जी भारत सरकारच्या अणु उर्जा विभागामार्फत वित्तिय आणि नियंत्रित आहे जी १९६२ पासून संस्थेच्या कारभाराची देखरेख करते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Rs 4369.17 Grant released to various Cancer Hospitals in Financial Year 2014-15|दुवा=https://pib.gov.in/newsite/PrintRelease.aspx?relid=121284|संकेतस्थळ=pib.gov.in|अॅक्सेसदिनांक=१९ एप्रिल २०२०}}</ref> सुरुवातीला टाटा मेमोरियल हॉस्पिटल सर दोराबजी टाटा ट्रस्टने २८ फेब्रुवारी १९४१ रोजी स्थायी मूल्य आणि भारतीय लोकांच्या चिंतेचे केंद्र म्हणून सुरू केले. डायरेक्टर डॉ. के. ए. दिनशॉ यांच्याकडून पदभार स्वीकारणाऱ्या डॉ. राजेंद्र ए बडवे हे हॉस्पिटलचे विद्यमान संचालक आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://tmc.gov.in/misc/governing%20council%20.htm|title="Welcome to Tata Memorial Centre"|अॅक्सेसदिनांक=१९ एप्रिल २०२०|archive-date=2021-05-24|archive-url=https://web.archive.org/web/20210524144349/https://tmc.gov.in/misc/governing%20council%20.htm|url-status=dead}}</ref> टाटा मेमोरियल हॉस्पिटल ते आयटीसी हॉटेल ह्या रस्त्याला कर्करोग तज्ञ [[डॉ.]][[अर्नेस्ट बोर्जेस]] ह्यांचे नाव दिलेले आहे.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,२६ जून २०२५</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} 38hqy5nhjj5dbd2tnseji1sbgt1ukur अरुण फडके 0 255441 2583065 2345262 2025-06-25T12:33:28Z Ketaki Modak 21590 2583065 wikitext text/x-wiki '''अरुण फडके''' ([[इ.स. १४ जुलै १९५५|१९६०]] - [[१४ मे]], [[इ.स. २०२०|२०२०]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/marathi-grammarist-arun-phadke-passes-away-vrd/|title=मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन|last=author/online-lokmat|date=2020-05-14|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2020-05-14}}</ref>):[[नाशिक]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) हे मराठी लेखक होते. हे मराठी शुद्धलेखन विषयावर पुस्तके लिहिणारे, त्यासाठी व मराठी शिबिरे घेणारे एक तज्ज्ञ होते. त्यांच्या शिबिरात मराठी शुद्धलेखनाचे नियम, वाक्यरचना आणि लिखित मराठी मजकुराचे संपादन हे विषय शिकवले जात. त्यांची [https://play.google.com/store/apps/details?id=com.mitpl.shuddhalekhan.basic&hl=en_IN&gl=US शुद्धलेखन ठेवा खिशात] ही छोटी पुस्तिका प्रमाण मराठी शुद्धलेखनाचा संदर्भ होता. ''शुद्धलेखन हा आग्रह न होता सवय झाली पाहिजे'' हे फडक्यांचे मानणे होते. ''भाषा या विषयात गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखननियम या चारही विभागांना समान गुणसंख्या असेल तर शुद्धलेखनाचे अध्ययन गांभीर्याने होईल'', असे अरुण फडके यांचे मत होते. लेखन नियम आणि व्याकरण यांकडे दुर्लक्ष झाले तर ती भाषा संकटात येऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. लेखनाच्या नियमांमध्ये एकवाक्यता असणारी भाषाच वेगात प्रगती करू शकते, असा त्यांचा विश्वास होता. २०२०मध्ये कर्करोगाने नाशिक येथे त्यांचे निधन झाले. शेवटची चार वर्षे ते [[नाशिक|नाशिकला]] आणि त्याआधी ते [[ठाणे|ठाण्याला]] असत. ==पुस्तके== * मराठी लेखन कोश, प्रथम आवृत्ती - २००१ * मराठी शुद्धलेखन प्रदीप, (सहलेखक - [[मो.रा. वाळंबे]]) * शुद्धलेखन ठेवा खिशात == पुरस्कार == == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:फडके, अरुण}} [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:इ.स. १९६० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. २०२० मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] f9rpirqyvvy1s1p43ylxk5lyz56ckgz 2583087 2583065 2025-06-25T13:14:53Z Ketaki Modak 21590 2583087 wikitext text/x-wiki '''अरुण फडके''' ([[इ.स. १४ जुलै १९५५|१९६०]] - [[१४ मे]], [[इ.स. २०२०|२०२०]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/marathi-grammarist-arun-phadke-passes-away-vrd/|title=मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन|last=author/online-lokmat|date=2020-05-14|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2020-05-14}}</ref>):[[नाशिक]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) हे मराठी लेखक होते. हे मराठी शुद्धलेखन विषयावर पुस्तके लिहिणारे, त्यासाठी व मराठी शिबिरे घेणारे एक तज्ज्ञ होते. त्यांच्या शिबिरात मराठी शुद्धलेखनाचे नियम, वाक्यरचना आणि लिखित मराठी मजकुराचे संपादन हे विषय शिकवले जात. त्यांची [https://play.google.com/store/apps/details?id=com.mitpl.shuddhalekhan.basic&hl=en_IN&gl=US शुद्धलेखन ठेवा खिशात] ही छोटी पुस्तिका प्रमाण मराठी शुद्धलेखनाचा संदर्भ होता. ''शुद्धलेखन हा आग्रह न होता सवय झाली पाहिजे'' हे फडक्यांचे मानणे होते. ''भाषा या विषयात गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखननियम या चारही विभागांना समान गुणसंख्या असेल तर शुद्धलेखनाचे अध्ययन गांभीर्याने होईल'', असे अरुण फडके यांचे मत होते. लेखन नियम आणि व्याकरण यांकडे दुर्लक्ष झाले तर ती भाषा संकटात येऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. लेखनाच्या नियमांमध्ये एकवाक्यता असणारी भाषाच वेगात प्रगती करू शकते, असा त्यांचा विश्वास होता. २०२०मध्ये कर्करोगाने नाशिक येथे त्यांचे निधन झाले. शेवटची चार वर्षे ते [[नाशिक|नाशिकला]] आणि त्याआधी ते [[ठाणे|ठाण्याला]] असत. ==पुस्तके== * मराठी लेखन कोश, प्रथम आवृत्ती - २००१<ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी लेखन-कोश|last=अरुण फडके|publisher=अंकुर प्रकाशन|year=२०२०|edition=१० वी आवृत्ती|location=ठाणे}}</ref> * मराठी शुद्धलेखन प्रदीप, (सहलेखक - [[मो.रा. वाळंबे]]) * शुद्धलेखन ठेवा खिशात == पुरस्कार == * महाराष्ट्र राज्य शासनाचा [[नारायण गोविंद नांदापूरकर|ना.गो.नांदापूरकर]] पुरस्कार * ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वा.अ.रेगे पुरस्कार * [[मराठी अभ्यास परिषद|मराठी अभ्यास परिषदे]]<nowiki/>चा महाबँक पुरस्कार * सांगाती साहित्य अकादमी, बेळगाव यांचा [[वि.वा. शिरवाडकर|कुसुमाग्रज]] पुरस्कार == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:फडके, अरुण}} [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:इ.स. १९६० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. २०२० मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] nznjw0nis9nlyqa7uzwn1011vaptv48 वहिनीसाहेब 0 258725 2583286 2580838 2025-06-26T07:43:05Z CommonsDelinker 685 मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे. 2583286 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम | कार्यक्रम = वहिनीसाहेब | चित्र = | लोगो_चित्र_शीर्षक = | उपशीर्षक = | प्रकार = | निर्माता = स्मिता ठाकरे | निर्मिती संस्था = राहुल प्रोडक्शन | दिग्दर्शक = विरेन प्रधान | क्रिएटीव्ह दिग्दर्शक = | सूत्रधार = | कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]] | पंच = | आवाज = | अभिवाचक = | थीम संगीत संगीतकार = | शीर्षकगीत = | अंतिम संगीत = | संगीतकार = | देश = [[भारत]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | वर्ष संख्या = | एपिसोड संख्या = ७३९ | कार्यकारी निर्माता = | सुपरवायझिंग निर्माता = | असोसिएट निर्माता = | सह निर्माता = | कथा संकलन = | संकलन = | स्थळ = [[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] | कॅमेरा = | चालण्याचा वेळ = * सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता * सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता आणि दुपारी १२ वाजता (पुनःप्रक्षेपण) (९ एप्रिल २००७ पासून) | वाहिनी = [[झी मराठी]] | चित्र प्रकार = | ध्वनी प्रकार = | पहिला भाग = | प्रथम प्रसारण = २० नोव्हेंबर २००६ | शेवटचे प्रसारण = ९ मे २००९ | आधी = [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]] | नंतर = [[अवघाचि संसार]] | सारखे = }} '''वहिनीसाहेब''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. == कलाकार == * [[सुचित्रा बांदेकर]] - यामिनी किर्लोस्कर (अक्का) * [[भार्गवी चिरमुले]] - भैरवी विश्वास किर्लोस्कर (कुसुम / पद्मिनी) * [[विनय आपटे]] - भैय्यासाहेब किर्लोस्कर * [[ऋग्वेदी प्रधान]] / भाग्यश्री राणे - नेहा कुणाल जयकर / आकांक्षा आकाश ससाणे * ओंकार कर्वे - विश्वास किर्लोस्कर (रंगा) * अभिजीत केळकर / केतन क्षीरसागर - जयसिंग किर्लोस्कर * सई रानडे - जानकी धर्मा देशमुख / जानकी जयसिंग किर्लोस्कर (मृण्मयी) * संध्या म्हात्रे - कालिंदी किर्लोस्कर * गिरीश परदेशी - कुणाल प्रताप जयकर (राजा) * प्रसन्न केतकर - सुधीर प्रताप जयकर * स्वानंद जोशी - नाना जोशी / माधव शिंदे * [[अश्विनी एकबोटे]] - कावेरी सुधीर जयकर / कावेरी सदानंद फुले * [[सीमा देशमुख]] - रुक्मिणी सुधीर जयकर * [[शरद पोंक्षे]] - धर्मा देशमुख * [[बाळ कर्वे]] - आनंदा जयकर (आबा) * [[अशोक शिंदे]] - भवानी शंकर * [[लोकेश गुप्ते]] - नरेश दळवी * [[जयंत सावरकर]] - रंगा दळवी * [[अविनाश नारकर]] - श्रीकांत दळवी * [[रोहिणी हट्टंगडी]] - शालिनी भोसले * [[सुहास भालेकर]] - वसंत कुलकर्णी * [[वृषसेन दाभोळकर]] - दिनेश वसंत कुलकर्णी * [[मानसी मागीकर]] - प्रमिला टिळक * [[रुपाली भोसले]] - चारु देशमुख * [[सुनील तावडे]] - गंगा * [[समिधा गुरु]] - स्वीटी * चिन्मय कुलकर्णी - सूर्या सुधीर जयकर * विजय मिश्रा - सदानंद फुले * शंतनू मोघे - सुमेध मुजुमदार * कश्यप परुळेकर - अभय भोसले * शिल्पा नवलकर - दीक्षा गडकरी * अतुल महाजन - वैद्य गडकरी * सुनील गोडबोले - वैद्य अग्निहोत्री * किर्ती पेंढारकर - सुषमा कुलकर्णी * उदय नेने - सिद्धार्थ टिळक * प्राजक्ता केळकर - सायली टिळक * अनिल‌ गवस - नंदा * पौर्णिमा अहिरे - बयो * रमेश चांदणे - दादू * ज्योत्स्ना दास - अहिल्या * गौरी जाधव - भिंगरी * आनंद काळे - विक्रम * निशा परुळेकर - जुई * प्रकाश भागवत - सदाशिव * अरुण भडसावळे - रुस्तम * राजश्री निकम - रंजना * [[वसुधा देशपांडे]] * [[अभिजीत चव्हाण]] * [[विशाखा सुभेदार]] * [[स्मिता सरोदे]] * संजय क्षेमकल्याणी * प्रतिभा गोरेगावकर * अमृता रावराणे * गुरुराज अवधानी * शमा निनावे * विवेक जोशी * रमा जोशी == टीआरपी == {| class="wikitable sortable" style="text-align:center" ! rowspan="2" | आठवडा ! rowspan="2" | वर्ष ! rowspan="2" | TAM TVT ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | संदर्भ |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- |आठवडा ४६ |२००८ |०.७१ |५ |९५ | |- |आठवडा ४७ |२००८ |०.७ |६ |८९ |<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 16/11/2008 to 22/11/2008|archive-url=https://web.archive.org/web/20081208092225/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=16/11/2008&endperiod=22/11/2008|archive-date=2008-12-08|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=16/11/2008&endperiod=22/11/2008}}</ref> |- |आठवडा ५१ |२००८ |०.९ |३ |८८ | |- |आठवडा ३ |२००९ |०.८९ |५ |८९ |<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 18/01/2009 to 24/01/2009|archive-url=https://web.archive.org/web/20090208173523/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=18/01/2009&endperiod=24/01/2009|archive-date=2009-02-08|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=18/01/2009&endperiod=24/01/2009}}</ref> |} == नव्या वेळेत == {| class="wikitable sortable" ! क्र. !! दिनांक !! वार !! वेळ |- | १ || २० नोव्हेंबर २००६ – ६ एप्रिल २००७ || सोम-शुक्र || रात्री ९ |- | २ || ९ एप्रिल २००७ – ९ मे २००९ || सोम-शनि || संध्या. ७ |} == पुरस्कार == {| class="wikitable" |+[[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]] !वर्ष !श्रेणी !प्राप्तकर्ता !भूमिका |- |२००७ |सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री |[[ऋग्वेदी प्रधान]] |नेहा |- |२००८ |सर्वोत्कृष्ट नायिका |[[भार्गवी चिरमुले]] |भैरवी |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{झी मराठी रात्री ९च्या मालिका}} {{झी मराठी संध्या. ७च्या मालिका}} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] ixxhiyne5uvdud4gotxtw34f2pug9ur मोरबे 0 262259 2583304 2393705 2025-06-26T09:14:29Z नरेश सावे 88037 /* प्रेक्षणीय स्थळे */ 2583304 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मोरबे''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=खालापूर | जिल्हा = [[रायगड जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' मोरबे''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] मध्य कोकणातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[खालापूर तालुका|खालापूर तालुक्यातील]] एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== #[[मोरबे धरण]]<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,२६ जून २०२५</ref> ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== १.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:खालापूर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]] roobzl275yg84y7cshdoh55e1k69yjo कृष्णपूर 0 264974 2583295 2493328 2025-06-26T08:57:31Z नरेश सावे 88037 2583295 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''कृष्णपूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' कृष्णपूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] qmihjwd1uzqgt9a5ebip9v6qvlkjc09 लखमपूर (बाभुळगाव) 0 264975 2583294 2493346 2025-06-26T08:57:10Z नरेश सावे 88037 2583294 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''लखमपूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' लखमपूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] 1bi7l0j9314nnrhp1xhpnbyymmu7gfe लोणी (बाभुळगाव) 0 264976 2583293 2493347 2025-06-26T08:56:55Z नरेश सावे 88037 2583293 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''लोणी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' लोणी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] 1txbskvovwziafaietur1l01zzj8en5 मदानी 0 264977 2583292 2493339 2025-06-26T08:56:29Z नरेश सावे 88037 2583292 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मदानी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' मदानी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] ng6izsl59gg4g5ea3bexjp26qa50i45 कोंढा 0 265027 2583302 2411012 2025-06-26T08:59:50Z नरेश सावे 88037 2583302 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''कोंढा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' कोंढा''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==वाटखेड खुर्द नायगाव मिटनापुर वेणी== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] dbbxi7ikg8q2u8tay311onpxyu0d9y8 कोपारा 0 265028 2583301 1983263 2025-06-26T08:59:35Z नरेश सावे 88037 2583301 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''कोपारा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' कोपारा''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] 8aic18zjvd43krvpbyvigy7dwd7s92x कोपारा१ 0 265029 2583300 1983264 2025-06-26T08:59:20Z नरेश सावे 88037 2583300 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''कोपारा१''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' कोपारा१''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] h7akacgir1ww2xz9yhwtnrzre26blx9 कोपारा२ 0 265030 2583299 1983265 2025-06-26T08:58:48Z नरेश सावे 88037 2583299 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''कोपारा२''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' कोपारा२''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] 299xkfb34te17p79r8bb9z2sciazmx8 कोप्रा (बाभुळगाव) 0 265031 2583298 2492811 2025-06-26T08:58:33Z नरेश सावे 88037 2583298 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''कोप्रा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' कोप्रा''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] pzv4lf20ddt0runlhv2o4sbh9aa9cg2 कोटांबा 0 265032 2583297 1983247 2025-06-26T08:58:01Z नरेश सावे 88037 2583297 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''कोटांबा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' कोटांबा''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] gp2daqwof6y02z9tg180mnmoxnjbpzp कोठा अलीपूर 0 265034 2583296 1983251 2025-06-26T08:57:45Z नरेश सावे 88037 2583296 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''कोठा अलीपूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=बाभुळगाव | जिल्हा = [[यवतमाळ जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/२९ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} ''' कोठा अलीपूर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्यातील]] [[बाभुळगाव]] तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:बाभुळगाव तालुक्यातील गावे]] [[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील गावे]] 1cibsz9voxg6wpkeaenpli0y7znt02i वर्ग:भारतातील पोलिस विभागाचे काल्पनिक चित्रण 14 270246 2583188 1853748 2025-06-26T03:45:50Z Dharmadhyaksha 28394 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583188 wikitext text/x-wiki [[वर्ग:भारतीय पोलीस]] fiepwhepmslaafswrea8l7dw9a95d3x माझी तुझी रेशीमगाठ 0 289553 2583215 2580075 2025-06-26T04:55:00Z 103.185.174.126 /* विशेष भाग */ 2583215 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम | कार्यक्रम = माझी तुझी रेशीमगाठ | चित्र = | लोगो_चित्र_शीर्षक = | उपशीर्षक = | प्रकार = | निर्माता = | निर्मिती संस्था = क्रिएटिव्ह माइंड प्रोडक्शन | क्रियेटीव्ह दिग्दर्शक = | सूत्रधार = | दिग्दर्शक = अजय मयेकर | कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]] | पंच = | आवाज = | अभिवाचक = | थीम संगीत संगीतकार = | शीर्षकगीत = | अंतिम संगीत = | संगीतकार = | देश = [[भारत]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | वर्ष संख्या = | एपिसोड संख्या = ४५८ | कार्यकारी निर्माता = | सुपरवायझिंग निर्माता = | असोसिएट निर्माता = | सह निर्माता = | कथा संकलन = | संकलन = | स्थळ = | कॅमेरा = | चालण्याचा वेळ = * सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता * सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता | वाहिनी = [[झी मराठी]] | चित्र प्रकार = | ध्वनी प्रकार = | प्रथम प्रसारण = २३ ऑगस्ट २०२१ | शेवटचे प्रसारण = २२ जानेवारी २०२३ | आधी = [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]] | नंतर = [[अप्पी आमची कलेक्टर]] | सारखे = }} '''माझी तुझी रेशीमगाठ''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय मालिका आहे. == कलाकार == * [[श्रेयस तळपदे]] - यशवर्धन चौधरी (यश) * [[प्रार्थना बेहेरे]] - नेहा कामत / नेहा अविनाश नायक / नेहा यशवर्धन चौधरी / अनुष्का जयंतीभाई मेहता * मायरा वायकुळ - परी अविनाश नायक / परी यशवर्धन चौधरी * [[संकर्षण कऱ्हाडे]] - समीर * [[मोहन जोशी]] - जगन्नाथ चौधरी (जग्गू) ** [[प्रदीप वेलणकर]] - जगन्नाथ चौधरी * निखिल राजेशिर्के - अविनाश नायक * शीतल क्षीरसागर - सीमा सत्यजित चौधरी (सिम्मी) * स्वाती पानसरे - मिथिला विश्वजीत चौधरी * चैतन्य चंद्रात्रे - राजन हेमंत परांजपे * स्वाती देवल - मीनाक्षी कामत * आनंद काळे - विश्वजीत जगन्नाथ चौधरी * वेद आंब्रे - पुष्कराज सत्यजित चौधरी (पिकुचू) * अतुल महाजन - सत्यजित जगन्नाथ चौधरी * मानसी मागीकर - अरुणा बंडोपंत नाईक * अजित केळकर - बंडोपंत नाईक (बंडू) * काजल काटे - शेफाली * दिनेश कानडे - घारतोंडे * वर्षा घाटपांडे - अनुराधा कर्णिक * प्रणाली ओव्हाळ - गुड्डी * चारुता सुपेकर - प्रीती * सानिका बनारसवाले-जोशी - चारूलता * जेन कटारिया - जेसिका * गौरी केंद्रे - मोहिनी * नुपूर दैठणकर - रेवती देसाई * [[माधव अभ्यंकर]] - जयंतीभाई मेहता * विनायक भावे - रितेश मेहता * गीतांजली गणगे - किंजल रितेश मेहता * योगिनी पोफळे - सुजाता == विशेष भाग == # धागा धागा विणतो आता, माझी तुझी रेशीमगाठ. <u>(२३ ऑगस्ट २०२१)</u> # परीच्या वाढदिवशी नेहाची होणार फ्रेंडशी भेट. <u>(२४ ऑगस्ट २०२१)</u> # ती तशी असूच शकत नाही! नकळत यश व्यक्त करतो नेहाच्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वास. <u>(२५ ऑगस्ट २०२१)</u> # असं म्हणतात हक्काच्या माणसांवरच राग निघतो! यशने नकळत नेहावर काढलेल्या रागाचं परी ठरणार औषध. <u>(२६ ऑगस्ट २०२१)</u> # नेहा आणि परीच्या लाईफमध्ये यश घेऊन येणार स्माईलवाली मॅजिक. <u>(२७ ऑगस्ट २०२१)</u> # आपली काळजी घ्यायला हक्काचं माणूस लागतंच! नेहाच्या आपुलकीने यश भारावून जातो. <u>(२८ ऑगस्ट २०२१)</u> # परी आणि यशच्या वाढत्या मैत्रीने नेहा झाली खट्टू. (३० ऑगस्ट २०२१) # नेहाच्या भाबडेपणामुळे आजोबांच्या कचाट्यात सापडणार बिचारा यश. (१ सप्टेंबर २०२१) # दारावर घराच्या जप्तीची नोटीस असताना परी पाहतेय पॅलेसचं स्वप्न. <u>(३ सप्टेंबर २०२१)</u> # अडचणीत आलेल्या नेहाला यश देऊ शकेल का साथ? (६ सप्टेंबर २०२१) # कठीण प्रसंगात यश कशी करणार नेहाची सोबत? (८ सप्टेंबर २०२१) # नेहासमोर येईल का यशची खरी ओळख? (१० सप्टेंबर २०२१) # नेहा आणि परीसोबत यश अनुभवणार रविवारच्या सुट्टीची धमाल. (१३ सप्टेंबर २०२१) # आई आणि परीसाठी हवंय एक छोटंसं घर! नेहाची घरासाठीची धडपड पाहून यश होणार भावूक. (१५ सप्टेंबर २०२१) # आईच्या कष्टांना परी लावतेय हातभार, फ्रेंड देणार परीची साथ. (१७ सप्टेंबर २०२१) # विसर्जनाच्या कार्यक्रमात होणार परीचा डान्स परफॉर्मन्स, सोबतीला रंगणार बंडूकाकांचा धमाल नाट्यप्रवेश. (२० सप्टेंबर २०२१) # नेहामुळे आजोबा-समीरच्या तावडीत सापडणार बिचारा यश. (२२ सप्टेंबर २०२१) # यशचं जुळवण्यासाठी नेहा करणार पावभाजीचा बेत, काय होणार बिचाऱ्या यशचं? (२४ सप्टेंबर २०२१) # ॲडव्हान्स सॅलरीची रक्कम पाहून नेहाला सिम्मी सुनावणार, यश कशी करणार नेहाची मदत? (२७ सप्टेंबर २०२१) # दुखावलेल्या परी आणि नेहामध्ये यश सारं आलबेल करणार. (२९ सप्टेंबर २०२१) # नेहाच्या मदतीसाठी धावून येणार तिचा हक्काचा मित्र यशवर्धन. (१ ऑक्टोबर २०२१) # नेहाच्या आजारपणात यश आणि परी घेणार तिची काळजी. (४ ऑक्टोबर २०२१) # नेहा आणि यशमध्ये गुंफली जाणार नव्या नात्याची रेशीमगाठ. (६ ऑक्टोबर २०२१) # नेहावर परीला पाळणाघरात ठेवायची वेळ येणार. (८ ऑक्टोबर २०२१) # परीसाठी तळमळणाऱ्या नेहाची घालमेल पाहून यश अस्वस्थ. (११ ऑक्टोबर २०२१) # यश देणार नेहाला आपुलकीची साथ. (१३ ऑक्टोबर २०२१) # यश परत मिळवून देणार बंडू काका-काकूंचं घर. (१५ ऑक्टोबर २०२१) # हरवलेल्या परीला शोधून परांजपे नेहाच्या मनात जागा मिळवणार का? (१८ ऑक्टोबर २०२१) # यशसाठी नेहाच्या मनात उमलणार प्रेम भावना. (२० ऑक्टोबर २०२१) # विसरले शब्द हरपले भान, नेहाचा बदललेला अंदाज पाहून यश हरवून जातो. (२२ ऑक्टोबर २०२१) # यशने फाईलमध्ये लपवलेली चिठ्ठी नेहापर्यंत पोहोचणार का? (२५ ऑक्टोबर २०२१) # नेहाला कळणार का यशच्या मनातल्या प्रेम भावना? (२७ ऑक्टोबर २०२१) # यशला उमगणार परफेक्ट लाईफ पार्टनरचा अर्थ. <u>(३१ ऑक्टोबर २०२१)</u> # नेहामुळे पुन्हा जुळणार यश-समीरची गट्टी. (२ नोव्हेंबर २०२१) # जुळणार का नेहा आणि यशची रेशीमगाठ? (४ नोव्हेंबर २०२१) # यशने ऑफिसमध्ये ओळख लपवल्याचं गुपित सिम्मीला कळणार. (६ नोव्हेंबर २०२१) # चौधरींच्या घरच्या भावी लक्ष्मीची पाऊलं घरात पडणार, नेहाच्या हातून यशच्या घरचं लक्ष्मीपूजन पूर्ण होणार. (९ नोव्हेंबर २०२१) # नेहा जिंकणार यशच्या घरातल्यांची मनं. (११ नोव्हेंबर २०२१) # यश नेहासाठी पाठवणार खास भेट. (१३ नोव्हेंबर २०२१) # नेहाच्या आयुष्यात यश आणणार आनंदाचे क्षण. (१६ नोव्हेंबर २०२१) # नेहा-परांजपेच्या भेटीने वाढणार यशची अस्वस्थता. (१८ नोव्हेंबर २०२१) # यशला कळेल का नेहाच्या मनातलं गुपित? (२० नोव्हेंबर २०२१) # नेहाच्या खोटं बोलण्याने यश दुखावणार. <u>(२४ नोव्हेंबर २०२१)</u> # यशच्या खरेपणावर नेहाचा विश्वास पाहून यश अस्वस्थ होणार. (२७ नोव्हेंबर २०२१) # यशवर दिली जाणार नवी जबाबदारी, परांजपेसोबत लग्नासाठी मिळवणार का नेहाचा होकार? (१ डिसेंबर २०२१) # यश नेहाला परांजपेसोबत लग्न करायला सांगू शकेल का? (४ डिसेंबर २०२१) # लग्नासाठी नेहा करणार का यशचा विचार? (८ डिसेंबर २०२१) # परीचा होकार मिळाला तर परांजपेसोबत लग्न करेल का नेहा? (११ डिसेंबर २०२१) # आईच्या भल्यासाठी डायबेटिस असूनही परीचा निर्जळी उपवास, परीच्या या चिमुकल्या प्रयत्नाचे काय होतील परिणाम? (१५ डिसेंबर २०२१) # परी घेणार परांजपेचा इंटरव्ह्यू. (१८ डिसेंबर २०२१) # नियती जुळवून आणणार का नेहा आणि यशची रेशीमगाठ? <u>(२१ डिसेंबर २०२१)</u> # नेहा देणार का यशला प्रेमाची साथ? (२३ डिसेंबर २०२१) # नेहासमोर येणार यशचं सत्य. <u>(२५ डिसेंबर २०२१)</u> # नेहाला थांबवू शकणार का यश? (२९ डिसेंबर २०२१) # यशच्या चुकीला माफ करणार का नेहा? <u>(१ जानेवारी २०२२)</u> # नेहाचं हक्काचं घर परत मिळवून देणार का यश? (८ जानेवारी २०२२) # यश नेहाशी जोडू पाहतोय घरमालक-भाडेकरूचं प्रेमळ नातं. (१५ जानेवारी २०२२) # नेहासोबत सुंदर भविष्याच्या स्वप्नात हरवणार यश. (२२ जानेवारी २०२२) # यशच्या काळजीने होणार नेहाची तळमळ, हे प्रेम नाही तर काय? (२९ जानेवारी २०२२) # यशने घेतलेल्या निर्णयाने नेहाला बसला धक्का. <u>(१ फेब्रुवारी २०२२)</u> # यशला येणार लग्नाचं स्थळ, पहिल्यांदा नेहाला लागणार प्रेमाची झळ. <u>(६ फेब्रुवारी २०२२)</u> # सुरू होणार नेहा आणि यशच्या प्रेमाची गोष्ट. <u>(१६ फेब्रुवारी २०२२)</u> # नेहा आणि यशच्या प्रेमाची स्वप्नपूर्ती. <u>(२६ फेब्रुवारी २०२२)</u> # नात्यामध्ये प्रेमाचा धागा विणणार, यश नेहाच्या प्रेमळ बंधनात अडकणार. <u>(२० मार्च २०२२)</u> # परीचा पॅलेसचा हट्ट यश करेल का पूर्ण? (२६ मार्च २०२२) # नेहा आणि यशच्या प्रेमाची जुळू लागली आहे रेशीमगाठ. (२ एप्रिल २०२२) # यश आणि नेहाची प्रेमकहाणी घेणार सुंदर वळण. (९ एप्रिल २०२२) # भूतकाळातलं सत्य आणणार नेहा आणि यशमध्ये दुरावा? (१६ एप्रिल २०२२) # नेहाला मनवण्यासाठी चौधरी बॉईजची गँग तयार. (२३ एप्रिल २०२२) # यश निभावणार परीच्या वडिलांची भूमिका. (३० एप्रिल २०२२) # नेहाच्या गैरहजेरीत यश निभावतोय परीच्या आई-बाबांची दुहेरी भूमिका. (७ मे २०२२) # परीचं खरं अस्तित्त्व आणणार का नेहा आणि यशला अडचणीत? (१४ मे २०२२) # परीच्या काळजीपोटी नेहाचं आईपण गहिवरणार! (२१ मे २०२२) # नेहा-परीचं सत्य आजोबांसमोर आणण्यासाठी सिम्मीचा नवा डाव. (२८ मे २०२२) # नेहा आणि यश बदलणार का आजोबांचा परीला दत्तक घेण्याचा निर्णय? (१ जून २०२२) # बांधली जाणार यश आणि नेहाची रेशीमगाठ की येणार विघ्न सतराशे साठ? (४ जून २०२२) # नेहा-यशच्या साखरपुड्यात परीच्या हातून घडली जादू. (७ जून २०२२) # माझ्या आईच्या लग्नाला यायचं हं! <u>(१२ जून २०२२)</u> # नेहा आणि यशच्या प्रेमाची बांधली जाणार रेशीमगाठ. (१८ जून २०२२) # यश आणि नेहा मिळून बांधत आहेत आयुष्याची रेशीमगाठ. (२५ जून २०२२) # नेहाच्या सुखी संसारात होणार तिच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री. (२ जुलै २०२२) # नेहा ओळखू शकेल का अविनाशला, तिच्या भूतकाळाला? (९ जुलै २०२२) # नेहा आणि यशची रेशीमगाठ आणखी घट्ट होणार. (१६ जुलै २०२२) # नेहा करु शकेल का ती निष्पाप असल्याचं सिद्ध? <u>(२४ जुलै २०२२)</u> # नेहा आणि यशच्या नात्यात कटुता आणण्यासाठी सिम्मीचा नवा खेळ. (३० जुलै २०२२) # नव्या जोडप्यामध्ये दुरावा आणण्याचा सिम्मीचा शिजतोय कट. <u>(१४ ऑगस्ट २०२२)</u> # यश आणि नेहाच्या प्रेमाचे बंध नव्याने बहरणार. (२७ ऑगस्ट २०२२) # नेहा-यशच्या नात्यामध्ये दुरावा आणेल का अविनाश? (४ सप्टेंबर २०२२) # नेहा ओळखू शकेल का अविनाशचा आवाज? (११ सप्टेंबर २०२२) # नेहासमोर सिम्मीचं सत्य उघड. (१९ सप्टेंबर २०२२) # नेहा आणि अविनाशचा पहिल्यांदाच होणार आमना-सामना. (१ ऑक्टोबर २०२२) # नेहा सांगणार यशला कटू सत्य. <u>(१७ ऑक्टोबर २०२२)</u> # सर्वांसमोर येणार नेहाच्या पहिल्या नवऱ्याचं सत्य. <u>(२२ ऑक्टोबर २०२२)</u> # अविनाशच्या सत्यामुळे यश आणि नेहामध्ये दुरावा येणार. <u>(१३ नोव्हेंबर २०२२)</u> # नात्यांची गाठ अजून घट्ट होणार, यश आणि नेहा नव्या वेळेत भेटायला येणार. <u>(१६ नोव्हेंबर २०२२)</u> # यश आणि नेहाच्या नात्याची होणार नवी सुरुवात. <u>(१५ जानेवारी २०२३)</u> # नेहा आणि यश देणार का घरच्यांना गोड बातमी? <u>(२२ जानेवारी २०२३)</u> == पुनर्निर्मिती == {|class="wikitable" style="text-align:center" ! भाषा ! नाव ! वाहिनी ! प्रकाशित |- | [[कन्नड]] | सीथा रामा | [[झी कन्नडा]] | १७ जुलै २०२३ - चालू |- | [[उडिया]] | श्री | [[झी सार्थक]] | २२ जानेवारी - १ जून २०२४ |- | [[हिंदी]] | मैं हूँ साथ तेरे | [[झी टीव्ही]] | २९ एप्रिल - १८ ऑगस्ट २०२४ |- | [[बंगाली]] | के प्रोथोम कच्छे एसेच्छी | [[झी बांग्ला]] | २७ मे - २२ सप्टेंबर २०२४ |} == बाह्य दुवे == {{झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका}} {{झी मराठी संध्या. ६.३०च्या मालिका}} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]] gj96uyjl6hxd4d9e3k470zk1b3ufhf1 बंदे मातरम (वृत्तपत्र) 0 292943 2583132 2518598 2025-06-25T17:41:51Z Ketaki Modak 21590 बाह्य दुवा जोडला. 2583132 wikitext text/x-wiki {{गल्लत|वंदे मातरम}}प्रारंभ - दि.०६ ऑगस्ट १९०६ अखेर - ऑक्टोबर १९०८ <ref name=":1" />{{माहितीचौकट वृत्तपत्र | नाव = | लोगो = | लोगो रुंदी = | चित्र = Bande Mataram 29 September 1907.jpg | चित्र रुंदी = 220px | चित्र शीर्षक = २९ सप्टेंबर १९०७ च्या साप्ताहिक आवृत्तीचे मुखपृष्ठ | प्रकार = साप्ताहिक | आकारमान = | स्थापना = १९०६ | प्रकाशन बंद =ऑक्टोबर १९०८ | किंमत = | मालक = [[बिपिनचंद्र पाल]] | प्रकाशक = | संपादक = [[बिपिनचंद्र पाल]] | मुख्य संपादक = | सहसंपादक =श्यामसुंदर चक्रवर्ती, हेमेंद्र प्रसाद घोष, बिजॉय चटर्जी | व्यवस्थापकीय संपादक = | वृत्तसंपादक = | व्यवस्थापकीय डिझाइन संपादक = | निवासी संपादक = | निवासी प्रमुख = | मतसंपादक = | क्रीडासंपादक = | छायाचित्रसंपादक = | पत्रकारवर्ग = | भाषा = इंग्रजी | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | खप = | मुख्यालय = [[कोलकाता]] | भगिनी वृत्तपत्रे = | ISSN = | oclc = | संकेतस्थळ = |संस्थापक संपादक=[[बिपिनचंद्र पाल]]}} '''बंदे मातरम''' हे [[बिपिनचंद्र पाल]] यांनी प्रकाशित केलेले एक वर्तमान पत्र होते. इंग्लिश भाषेतील हे वर्तमान पत्र [[कोलकाता]] येथून प्रकाशित होत असे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.sriaurobindoinstitute.org/saioc/Sri_Aurobindo/bande_mataram_newspaper |title='Bande Mataram' English Newspaper - Sri Aurobindo (1906-1910) | संकेतस्थळ=Sri Aurobindo Institute of Culture| भाषा=इंग्रजी}}</ref> ०२ जून १९०७ पासून ते साप्ताहिक या स्वरुपात प्रकाशित होऊ लागले. <ref name=":0" /> जून १९०७ ते सप्टेंबर १९०८ या कालावधीत ते साप्ताहिक स्वरुपात प्रकाशित होत असे. <ref name=":1" /> == संपादक-मंडळ == प्रारंभी बिपिनचंद्र पाल हे या साप्ताहिकाचे संपादक होते. पण ते राजकीय दौऱ्यावर असताना श्रीअरविंद घोष यांनी या साप्ताहिकाची जबाबदारी सांभाळली होती. पुढे सह-संपादक असणाऱ्या श्यामसुंदर चक्रवर्ती आणि हेमेंद्र प्रसाद घोष यांचे बिपिनचंद्र पाल यांच्याशी मतभेद झाले आणि त्यामुळे १९०६ च्या अखेरीस पाल यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला. <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=Sri Aurobindo - A biography and a history|last=K.R.Srinivasa Iyengar|publisher=Sri Aurobindo International Centre of Education|year=1945|isbn=81-7058-813-8|edition=5th ed. 2006|location=Pondicherry}}</ref> कालावधी बिपिनचंद्र पाल - ०६ ऑगस्ट १९०६ ते १५ ऑक्टोबर १९०६ श्रीअरविंद घोष (निनावी पद्धतीने) - २४ ऑक्टोबर १९०६ ते २७ मे १९०७) <ref name=":2">{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO|last=Sri Aurobindo|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2002|volume=06 and 07|location=Pondicherry}}</ref> स्वातंत्र्यपूर्व काळात [[लाल-बाल-पाल|लाल, बाल आणि पाल]] ही त्रयी प्रसिद्ध होती. लाल म्हणजे पंजाबचे सिंह [[लाला लजपतराय]], बाल म्हणजे लोकमान्य [[बाळ गंगाधर टिळक|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] तर पाल म्हणजे बंगालचे लेखक [[बिपिनचंद्र पाल]]. या तिघांनीही आपापल्या प्रांतात अनुक्रमे [[यंग इंडिया]], [[केसरी (वृत्तपत्र)]] आणि 'बंदे मातरम्' ही वृत्तपत्रे चालविली. [[अरविंद घोष]] हेही मुख्य लेखक या नात्याने वंदे मातरम् मध्ये सहभागी झाले. 'बंदे मातरम्' या दैनिकाचे ते काही काळ संपादक म्हणूनही काम पाहत होते. १९०७ ते १९०८ या कालावधीमध्ये या साप्ताहिकाला अरविंद घोष संपूर्ण मार्गदर्शन करत होते, त्याचा खप भारतभरामध्ये होता. भारताच्या पुढील राजकारणावर यातील विचारसरणीचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो. == लेखक-मंडळी == या नियतकालिकामध्ये बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष यांच्या समवेत हेमचंद्र प्रसाद घोष, श्यामसुंदर चक्रवर्ती, बिजॉय चटर्जी, सतीश मुखर्जी आणि उपेंद्रनाथ बॅनर्जी ही मंडळी निनावी पद्धतीने लेखन करत असत. <ref name=":2" /> == धोरण == बंदे मातरमचे मूळ धोरण असे होते - (१) हिंसेचा प्रतिकार हिंसेने करणे. (२) स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह, चिकाटी आणि एकजूट टिकविण्यासाठी अन्यायाला विरोध करणे आवश्यक. (३) प्रहाराच्या बदल्यात प्रहार करणे, आक्रमणाविरुद्ध उभे राहणे आणि राष्ट्रात पुरुषत्व जागृत करणे. पारतंत्र्यातील राष्ट्रासाठी हे खूप महत्त्वाचे असते. (४) देशाचा विश्वासघात करणाऱ्या आणि बेफिकीरी बाळगणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक असते. तशी शिक्षा झाली नाही तर या गोष्टी थांबणार नाहीत. (५) ज्या राष्ट्राला स्वतंत्र व्हायचे आहे त्यांनी अत्याचार आणि छळ सहन करण्यास तयार असले पाहिजे. <ref name=":1" /> == ब्रिटिश सरकारचा रोष == 'बंदे मातरम' मधून देशप्रेमाचा आणि परकीय सत्तेच्या गुलामीविरुद्धचा संदेश दिला जात असे पण त्याची शब्दयोजना अशी असे की त्यावर कोणताही कायदेशीर आक्षेप घेणे ब्रिटिश सरकारला शक्य होत नव्हते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Evening Talks with Sri Aurobindo|last=A.B.Purani|publisher=Sri Aurobindo Ashram Trust|year=1959|isbn=81-7060-093-6|location=Pondicherry|pages=550}}</ref> ३० जुलै १९०७ रोजी बंदे मातरम् कार्यालयावर छापा टाकण्यात आला.<ref name=":1" /> श्रीअरविंद यांनी सुमारे चार महिने संपादकपदाची जबाबदारी सांभाळली होती असे दिसते. परन्तु त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात येत नसे. <ref name=":1" /> एकदाच श्रीअरविंद घोष यांचे नाव संपादक म्हणून घेण्यात आले होते पण तसे करण्यात येऊ नये अशी ताकीद नंतर त्यांनी दिली होती. <ref name=":0" /> 'बंदे मातरम्'चे खरे संपादक कोण याचा शोध घेण्यासाठी सरकारने बिपिनचंद्र पाल यांची साक्ष काढली. आपण खरे बोललो तर अरविंद घोष यांना शिक्षा होण्याची शक्यता होती म्हणून पाल यांनी साक्षच देणे नाकारले. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली पण ती त्यांनी आनंदाने स्वीकारली.<ref>स्फूर्तिकथा - लेखक व संकलक भा.द.लिमये आणि विमल भिडे, श्रीअरविंद आश्रम प्रकाशन</ref> वास्तविक ब्रिटिश सरकार श्रीअरविंद घोष यांना अटक करू इच्छित होते. युगांतर या नियतकालिकामधील लेखाच्या भाषांतराच्या पुनर्प्रकाशानाच्या आरोपाखाली हा खटला चालविण्यात आला. परंतु श्रीअरविंद घोष यांच्यावरील आरोप सिद्ध करता न आल्यामुळे, या वृत्तपत्राच्या मुद्रकाला - अपूर्व बोस यांना अटक करण्यात आली. <ref name=":0" /> == योगदान == * 'बंदे मातरम्'ने देशासमोर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, निष्क्रिय प्रतिकार ही चतुःसूत्री ठेवली. समांतर सरकार स्थापन करण्याच्या आदर्शही समोर ठेवण्यात आला होता. <ref name=":1" /> * निष्क्रिय प्रतिकाराचा सिद्धांत मांडणारी 'द डॉक्ट्रिन ऑफ पॅसिव्ह रेझिस्टन्स' नावाची श्रीअरविंद घोष लिखित लेखमाला यामध्ये प्रकाशित करण्यात आली होती. <ref name=":1" /> ११ ते २३ एप्रिल १९०७ या कालावधीत या मालिकेचे सात भाग प्रकाशित झाले होते. <ref name=":2" /> * बंदे मातरमच्या खटल्यामुळे श्रीअरविंद घोष प्रथमच देशाच्या राजकीय पटलावर उजेडात आले. तोपर्यंतचे त्यांचे सर्व लेखन व कार्य निनावी पद्धतीने चालत असे. <ref name=":1" /> * श्रीअरविंद घोष लिखित 'पर्सियस द डिलिव्हरर' हे नाटक प्रथमच प्रकाशित करण्यात आले. प्रकाशन कालावधी - ३० जून ते १३ ऑक्टोबर १९०७ <ref name=":1" /> * श्रीअरविंद घोष लिखित विदुला हे काव्य ०९ जून १९०७ मध्ये बंदे मातरम्'मध्ये 'द मदर टू हर सन' या नावाने प्रकाशित झाले.<ref name=":1" /> * श्रीअरविंद घोष लिखित 'ऋषी बंकिम चंद्र' हा लेखही बंदे मातरम्' मध्येच प्रथम प्रकाशित करण्यात आला. प्रकाशन दिनांक - १६ एप्रिल १९०७ <ref name=":1" /> == वृत्तपत्रकारितेमधील स्थान == स्टेटसमनचे संपादक, एस.के. रॅटक्लिफ यांनी डिसेंबर १९५० मध्ये (श्रीअरविंद यांच्या देहान्तानंतर) मँचेस्टर गार्डियनला कळविले होते की, "ते अरबिंदो घोष यांना एक क्रांतिकारी राष्ट्रवादी आणि भारतीय दैनिक पत्रकारितेमध्ये एक नवीन स्वर बनलेल्या ज्वलंत वृत्तपत्राचे संपादक" म्हणून ओळखतात. या साप्ताहिकाचे पुढे वर्णन करताना, रॅटक्लिफने लिहिले: "पूर्ण आकाराच्या हिरव्या कागदावर बंदे मातरम् सुस्पष्टपणे छापले जात असे. हे साप्ताहिक इंग्रजीमध्ये लिहिलेल्या अग्रगण्य आणि विशेष लेखांनी भरलेले असे. त्या लेखांच्या भाषेतील तिखटपणा आणि ओजस्वीपणा हा भारतीय वृत्तपत्रसृष्टीस आजवर अज्ञात होता. आपण ज्याला अतिरेकी राष्ट्रवाद म्हणत होतो त्याचा तो सर्वात प्रभावी आवाज होता.<nowiki>''</nowiki> <ref name=":0" /> स्वतः बिपिनचंद्र पाल यांनी बंदे मातरम् मधील श्रीअरविंद यांच्या योगदानाविषयी सांगितले होते की, त्यांच्या लेखणीची धाडसी वृत्ती, तिची ज्वलंत विचारसरणी, स्पष्ट कल्पना, शुद्ध आणि शक्तिशाली शब्दरचना, ज्वलंत व्यंग्ये आणि शुद्ध विनोदबुद्धी यांची बरोबरी देशातील कोणत्याही भारतीय किंवा अँग्लो-इंडियन दैनिकाला करता आली नाही.<ref name=":0" /> या साप्ताहिकामधील दीर्घ उतारे टाईम्स ऑफ लंडनमध्ये पुनर्प्रकाशित केले जात असत. == आर्थिक बाजू == या साप्ताहिकाची आर्थिक बाजू नीट सांभाळता यावी या दृष्टीने 'बंदे मातरम् कंपनी' तयार करावी अशी सूचना श्रीअरविंद घोष यांनी केली आणि त्यानुसार दि. १३ ऑक्टोबर १९०६ रोजी ही कंपनी स्थापन झाली. <ref name=":0" /> <ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=Life of Sri Aurobindo|last=A.B.Purani|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2013|isbn=978-9352100521|edition=5th|location=Pondicherry}}</ref> जोपर्यंत श्रीअरविंद सक्रियपणे कार्यरत होते तोपर्यंत त्यांनी पेपर चालवण्यासाठी पुरेसा सार्वजनिक पाठिंबा मिळवून दिला होता पण पुढे जेव्हा त्यांना अलीपूर बॉम्बकेस प्रकरणात अटक करण्यात आली आणि एक वर्ष तुरुंगात ठेवण्यात आले, तेव्हा बंदे मातरमची आर्थिक परिस्थिती खालावली. साप्ताहिक आर्थिक कारणाने बंद करण्याची नामुष्की पत्करण्याऐवजी वीरमरण स्वीकारावे अशी भूमिका इतर संपादकांनी घेतली. ज्यासाठी सरकार निश्चितपणे पेपरचे प्रकाशन थांबवेल असा एखादा प्रक्षोभक लेख लिहिण्याची जबाबदारी बेजॉय चॅटर्जी यांना देण्यात आली. युक्ती यशस्वी झाली आणि श्रीअरविंदांच्या अनुपस्थितीत बंदे मातरमचे जीवन संपुष्टात आले. <ref name=":1" /> ब्रिटीश शासनाच्या १९०८ सालच्या प्रेस ऍक्टनुसार त्यावर बंदी घालण्यात आली.<ref name=":2" /> == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/bande-mataram-weekly बंदे मातरम् साप्ताहिकाचे अंक] == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:वृत्तपत्रे]] [[वर्ग:भारतामधील वृत्तपत्रे]] [[वर्ग:इंग्लिश भाषेमधील वृत्तपत्रे]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] 3nbfjgg7w3qitvds4x4idtatibx2df2 आर्य मासिक 0 293064 2583125 2520301 2025-06-25T17:15:23Z Ketaki Modak 21590 2583125 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} {{बदल}} == प्रारंभ आणि अखेर == * प्रारंभ - दि. १५ ऑगस्ट १९१४ * अखेर - जानेवारी १९२१ == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. येथेच श्रीअरविंद वास्तव्यास होते. == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == ०१) Life of Sri Aurobindo by A.B.Purani [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] gjmojy21offmcsqr80qqcc3bxg1cs7m 2583126 2583125 2025-06-25T17:18:34Z Ketaki Modak 21590 संदर्भ विकिपीडियाच्या पद्धतीने नोंदविला. 2583126 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} {{बदल}} == प्रारंभ आणि अखेर == * प्रारंभ - दि. १५ ऑगस्ट १९१४ * अखेर - दि. १५ जानेवारी १९२१ <ref>Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref> == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. येथेच श्रीअरविंद वास्तव्यास होते. == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] a03af4wuxj17qwl3nulhswn2rk5obdn 2583128 2583126 2025-06-25T17:21:11Z Ketaki Modak 21590 2583128 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} {{बदल}} == प्रारंभ आणि अखेर == * प्रारंभ - दि. १५ ऑगस्ट १९१४ * अखेर - दि. १५ जानेवारी १९२१ <ref name=":0">Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref> == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. आर्य मासिकातील लेखन हे उच्च मनाच्या स्तरावरून झाले असल्याचे श्रीअरविंद यांनी नमूद केले आहे.<ref name=":0" /> == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. येथेच श्रीअरविंद वास्तव्यास होते. == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] atpia3sqf7d449fj97rx2rvk8b6473g 2583129 2583128 2025-06-25T17:22:49Z Ketaki Modak 21590 2583129 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} {{बदल}} == प्रारंभ आणि अखेर == * प्रारंभ - दि. १५ ऑगस्ट १९१४ * अखेर - दि. १५ जानेवारी १९२१ <ref name=":0">Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref> == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. आर्य मासिकातील लेखन हे उच्च मनाच्या स्तरावरून झाले असल्याचे श्रीअरविंद यांनी नमूद केले आहे.<ref name=":0" /> == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. मासिकाच्या संपूर्ण काळात श्रीअरविंद येथेच वास्तव्यास होते.<ref name=":0" /> == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] qrhrkf9pz430zzot445bs0yfiryjfvy 2583130 2583129 2025-06-25T17:28:46Z Ketaki Modak 21590 2583130 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} {{बदल}} == प्रारंभ आणि अखेर == * प्रारंभ - दि. १५ ऑगस्ट १९१४ * अखेर - दि. १५ जानेवारी १९२१ <ref name=":0">Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref> == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. == फ्रेंच आवृत्ती == श्रीअरविंद यांचे विचार, तत्त्वज्ञान फ्रान्समध्ये प्रसृत व्हावेत या हेतुने आर्य मासिकाची फ्रेंच आवृत्ती प्रकाशित होत असे. त्याचे नाव Revue de la Grande Synthèse असे होते.<ref name=":0" /> त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> परंतु पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ७ अंकांनंतर फ्रेंच आवृत्ती बंद करावी लागली.<ref name=":0" /> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. आर्य मासिकातील लेखन हे उच्च मनाच्या स्तरावरून झाले असल्याचे श्रीअरविंद यांनी नमूद केले आहे.<ref name=":0" /> == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. मासिकाच्या संपूर्ण काळात श्रीअरविंद येथेच वास्तव्यास होते.<ref name=":0" /> == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] gmk5wrcdzz28vzl6n9w6d7l7nkjvk5k 2583220 2583130 2025-06-26T05:18:36Z Ketaki Modak 21590 आशयाची भर - संदर्भासहित 2583220 wikitext text/x-wiki '''"आर्य: अ फिलॉसॉफिकल रिव्ह्यू"''' हे ६४ पानांचे इंग्रजी मासिक होते आणि ते १९१४ ते १९२१ दरम्यान भारतात प्रकाशित होत होते. [[मीरा अल्फासा]], पॉल रिचर्ड आणि [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] त्याचे संस्थापक होते. पुढे पहिल्या महायुद्धामुळे मीरा अल्फासा, रिचर्डस यांना फ्रान्सला परत जावे लागले. त्यामुळे नंतर या मासिकाची संपूर्ण जबाबदारी श्रीअरविंद यांनी सांभाळली. मुळात हे मासिक काढण्याची संकल्पना पॉल रिचर्ड (मीरा अल्फासा यांचे पती) यांची होती. माझ्या कार्याची बौद्धिक बाजू असे यातील लेखनाचे वर्णन करता येईल, असे श्रीअरविंद यांनी म्हटले होते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-01-23|title=Arya: A Philosophical Review|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Arya:_A_Philosophical_Review&oldid=1271238687|journal=Wikipedia|language=en}}</ref>{{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} {{बदल}} == प्रारंभ आणि अखेर == * प्रारंभ - दि. १५ ऑगस्ट १९१४ * अखेर - दि. १५ जानेवारी १९२१ <ref name=":0">Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref> == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. == फ्रेंच आवृत्ती == श्रीअरविंद यांचे विचार, तत्त्वज्ञान फ्रान्समध्ये प्रसृत व्हावेत या हेतुने आर्य मासिकाची फ्रेंच आवृत्ती प्रकाशित होत असे. त्याचे नाव Revue de la Grande Synthèse असे होते.<ref name=":0" /> त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> परंतु पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ७ अंकांनंतर फ्रेंच आवृत्ती बंद करावी लागली.<ref name=":0" /> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. आर्य मासिकातील लेखन हे उच्च मनाच्या स्तरावरून झाले असल्याचे श्रीअरविंद यांनी नमूद केले आहे.<ref name=":0" /> == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. मासिकाच्या संपूर्ण काळात श्रीअरविंद येथेच वास्तव्यास होते.<ref name=":0" /> == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] s7y6bwmmzokgm1gygw71n1fcl5bb98w 2583225 2583220 2025-06-26T05:20:25Z Ketaki Modak 21590 2583225 wikitext text/x-wiki '''"आर्य: अ फिलॉसॉफिकल रिव्ह्यू"''' हे ६४ पानांचे इंग्रजी मासिक होते आणि ते १९१४ ते १९२१ दरम्यान भारतात प्रकाशित होत होते. [[मीरा अल्फासा]], पॉल रिचर्ड आणि [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] त्याचे संस्थापक होते. पुढे पहिल्या महायुद्धामुळे मीरा अल्फासा, रिचर्डस यांना फ्रान्सला परत जावे लागले. त्यामुळे नंतर या मासिकाची संपूर्ण जबाबदारी श्रीअरविंद यांनी सांभाळली. मुळात हे मासिक काढण्याची संकल्पना पॉल रिचर्ड (मीरा अल्फासा यांचे पती) यांची होती. माझ्या कार्याची बौद्धिक बाजू असे यातील लेखनाचे वर्णन करता येईल, असे श्रीअरविंद यांनी म्हटले होते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-01-23|title=Arya: A Philosophical Review|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Arya:_A_Philosophical_Review&oldid=1271238687|journal=Wikipedia|language=en}}</ref>{{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} {{बदल}} == प्रारंभ आणि अखेर == दि. १५ ऑगस्ट १९१४ या दिवशी आर्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. सात वर्षांनंतर म्हणजे दि. १५ जानेवारी १९२१ रोजी याचा अखेरचा अंक प्रकाशित झाला. <ref name=":0">Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref> == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. == फ्रेंच आवृत्ती == श्रीअरविंद यांचे विचार, तत्त्वज्ञान फ्रान्समध्ये प्रसृत व्हावेत या हेतुने आर्य मासिकाची फ्रेंच आवृत्ती प्रकाशित होत असे. त्याचे नाव Revue de la Grande Synthèse असे होते.<ref name=":0" /> त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> परंतु पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ७ अंकांनंतर फ्रेंच आवृत्ती बंद करावी लागली.<ref name=":0" /> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. आर्य मासिकातील लेखन हे उच्च मनाच्या स्तरावरून झाले असल्याचे श्रीअरविंद यांनी नमूद केले आहे.<ref name=":0" /> == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. मासिकाच्या संपूर्ण काळात श्रीअरविंद येथेच वास्तव्यास होते.<ref name=":0" /> == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] 9x7e0lvw5opfd0zysgtz1t00p5rlg3b 2583228 2583225 2025-06-26T05:24:18Z Ketaki Modak 21590 2583228 wikitext text/x-wiki '''"आर्य: अ फिलॉसॉफिकल रिव्ह्यू"''' हे ६४ पानांचे इंग्रजी मासिक होते आणि ते १९१४ ते १९२१ दरम्यान भारतात प्रकाशित होत होते. [[मीरा अल्फासा]], पॉल रिचर्ड आणि [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] त्याचे संस्थापक होते. पुढे पहिल्या महायुद्धामुळे मीरा अल्फासा, रिचर्डस यांना फ्रान्सला परत जावे लागले. त्यामुळे नंतर या मासिकाची संपूर्ण जबाबदारी श्रीअरविंद यांनी सांभाळली. मुळात हे मासिक काढण्याची संकल्पना पॉल रिचर्ड (मीरा अल्फासा यांचे पती) यांची होती. माझ्या कार्याची बौद्धिक बाजू असे यातील लेखनाचे वर्णन करता येईल, असे श्रीअरविंद यांनी म्हटले होते.<ref name=":1">{{जर्नल स्रोत|date=2025-01-23|title=Arya: A Philosophical Review|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Arya:_A_Philosophical_Review&oldid=1271238687|journal=Wikipedia|language=en}}</ref> वेदान्त तत्त्वज्ञान (वैदिक वेदान्त) जगासमोर नव्या परिभाषेत मांडणे हा याचा एक हेतू होता.<ref name=":1" />{{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} {{बदल}} == प्रारंभ आणि अखेर == दि. १५ ऑगस्ट १९१४ या दिवशी आर्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. सात वर्षांनंतर म्हणजे दि. १५ जानेवारी १९२१ रोजी याचा अखेरचा अंक प्रकाशित झाला. <ref name=":0">Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref> == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. == फ्रेंच आवृत्ती == श्रीअरविंद यांचे विचार, तत्त्वज्ञान फ्रान्समध्ये प्रसृत व्हावेत या हेतुने आर्य मासिकाची फ्रेंच आवृत्ती प्रकाशित होत असे. त्याचे नाव Revue de la Grande Synthèse असे होते.<ref name=":0" /> त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> परंतु पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ७ अंकांनंतर फ्रेंच आवृत्ती बंद करावी लागली.<ref name=":0" /> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. आर्य मासिकातील लेखन हे उच्च मनाच्या स्तरावरून झाले असल्याचे श्रीअरविंद यांनी नमूद केले आहे.<ref name=":0" /> == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. मासिकाच्या संपूर्ण काळात श्रीअरविंद येथेच वास्तव्यास होते.<ref name=":0" /> == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] aa0va5h1fl76t3iez3yiihyfevtlqsu 2583235 2583228 2025-06-26T05:26:54Z Ketaki Modak 21590 2583235 wikitext text/x-wiki '''"आर्य: अ फिलॉसॉफिकल रिव्ह्यू"''' हे ६४ पानांचे इंग्रजी मासिक होते आणि ते १९१४ ते १९२१ दरम्यान भारतात प्रकाशित होत होते. [[मीरा अल्फासा]], पॉल रिचर्ड आणि [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] त्याचे संस्थापक होते. पुढे पहिल्या महायुद्धामुळे मीरा अल्फासा, रिचर्डस यांना फ्रान्सला परत जावे लागले. त्यामुळे नंतर या मासिकाची संपूर्ण जबाबदारी श्रीअरविंद यांनी सांभाळली. मुळात हे मासिक काढण्याची संकल्पना पॉल रिचर्ड (मीरा अल्फासा यांचे पती) यांची होती. माझ्या कार्याची बौद्धिक बाजू असे यातील लेखनाचे वर्णन करता येईल, असे श्रीअरविंद यांनी म्हटले होते.<ref name=":1">{{जर्नल स्रोत|date=2025-01-23|title=Arya: A Philosophical Review|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Arya:_A_Philosophical_Review&oldid=1271238687|journal=Wikipedia|language=en}}</ref> वेदान्त तत्त्वज्ञान (वैदिक वेदान्त) जगासमोर नव्या परिभाषेत मांडणे हा याचा एक हेतू होता.<ref name=":1" />{{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} {{बदल}} == प्रारंभ आणि अखेर == दि. १५ ऑगस्ट १९१४ या दिवशी आर्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. सात वर्षांनंतर म्हणजे दि. १५ जानेवारी १९२१ रोजी याचा अखेरचा अंक प्रकाशित झाला. <ref name=":0">Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref> आपली सर्व ऊर्जा अध्यात्म-साधनेसाठी उपयोगात आणण्याची आवश्यकता श्रीअरविंद यांना जाणवली त्यामुळे त्यांनी हे मासिक बंद केले. == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. == फ्रेंच आवृत्ती == श्रीअरविंद यांचे विचार, तत्त्वज्ञान फ्रान्समध्ये प्रसृत व्हावेत या हेतुने आर्य मासिकाची फ्रेंच आवृत्ती प्रकाशित होत असे. त्याचे नाव Revue de la Grande Synthèse असे होते.<ref name=":0" /> त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> परंतु पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ७ अंकांनंतर फ्रेंच आवृत्ती बंद करावी लागली.<ref name=":0" /> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. आर्य मासिकातील लेखन हे उच्च मनाच्या स्तरावरून झाले असल्याचे श्रीअरविंद यांनी नमूद केले आहे.<ref name=":0" /> == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. मासिकाच्या संपूर्ण काळात श्रीअरविंद येथेच वास्तव्यास होते.<ref name=":0" /> == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] m3mc0cjr22m9pukd8ycnfykct8hdouu 2583253 2583235 2025-06-26T05:37:14Z Ketaki Modak 21590 2583253 wikitext text/x-wiki '''"आर्य: अ फिलॉसॉफिकल रिव्ह्यू"''' हे ६४ पानांचे इंग्रजी मासिक होते आणि ते १९१४ ते १९२१ दरम्यान भारतात प्रकाशित होत होते. [[मीरा अल्फासा]], पॉल रिचर्ड आणि [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] त्याचे संस्थापक होते. पुढे पहिल्या महायुद्धामुळे मीरा अल्फासा, रिचर्डस यांना फ्रान्सला परत जावे लागले. त्यामुळे नंतर या मासिकाची संपूर्ण जबाबदारी श्रीअरविंद यांनी सांभाळली. मुळात हे मासिक काढण्याची संकल्पना पॉल रिचर्ड (मीरा अल्फासा यांचे पती) यांची होती. माझ्या कार्याची बौद्धिक बाजू असे यातील लेखनाचे वर्णन करता येईल, असे श्रीअरविंद यांनी म्हटले होते.<ref name=":1">{{जर्नल स्रोत|date=2025-01-23|title=Arya: A Philosophical Review|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Arya:_A_Philosophical_Review&oldid=1271238687|journal=Wikipedia|language=en}}</ref> वेदान्त तत्त्वज्ञान (वैदिक वेदान्त) जगासमोर नव्या परिभाषेत मांडणे हा याचा एक हेतू होता.<ref name=":1" />{{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} {{बदल}} == प्रारंभ आणि अखेर == दि. १५ ऑगस्ट १९१४ या दिवशी आर्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. सात वर्षांनंतर म्हणजे दि. १५ जानेवारी १९२१ रोजी याचा अखेरचा अंक प्रकाशित झाला. <ref name=":0">Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref> आपली सर्व ऊर्जा अध्यात्म-साधनेसाठी उपयोगात आणण्याची आवश्यकता श्रीअरविंद यांना जाणवली त्यामुळे त्यांनी हे मासिक बंद केले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Evening Talks with Sri Aurobindo,|last=ए.बी.पुराणी|publisher=Sri Aurobindo Ashram Trust.|year=१९७०|location=पुडुचेरी}}</ref> == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. == फ्रेंच आवृत्ती == श्रीअरविंद यांचे विचार, तत्त्वज्ञान फ्रान्समध्ये प्रसृत व्हावेत या हेतुने आर्य मासिकाची फ्रेंच आवृत्ती प्रकाशित होत असे. त्याचे नाव Revue de la Grande Synthèse असे होते.<ref name=":0" /> त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> परंतु पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ७ अंकांनंतर फ्रेंच आवृत्ती बंद करावी लागली.<ref name=":0" /> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. आर्य मासिकातील लेखन हे उच्च मनाच्या स्तरावरून झाले असल्याचे श्रीअरविंद यांनी नमूद केले आहे.<ref name=":0" /> == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. मासिकाच्या संपूर्ण काळात श्रीअरविंद येथेच वास्तव्यास होते.<ref name=":0" /> == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] 8nz9e6zhfbw63eb1vdl5zguxtxqo4av 2583306 2583253 2025-06-26T09:22:31Z संतोष गोरे 135680 2583306 wikitext text/x-wiki '''"आर्य: अ फिलॉसॉफिकल रिव्ह्यू"''' हे ६४ पानांचे इंग्रजी मासिक होते आणि ते १९१४ ते १९२१ दरम्यान भारतात प्रकाशित होत होते. [[मीरा अल्फासा]], पॉल रिचर्ड आणि [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] त्याचे संस्थापक होते. पुढे पहिल्या महायुद्धामुळे मीरा अल्फासा, रिचर्डस यांना फ्रान्सला परत जावे लागले. त्यामुळे नंतर या मासिकाची संपूर्ण जबाबदारी श्रीअरविंद यांनी सांभाळली. मुळात हे मासिक काढण्याची संकल्पना पॉल रिचर्ड (मीरा अल्फासा यांचे पती) यांची होती. माझ्या कार्याची बौद्धिक बाजू असे यातील लेखनाचे वर्णन करता येईल, असे श्रीअरविंद यांनी म्हटले होते.<ref name=":1">{{जर्नल स्रोत|date=2025-01-23|title=Arya: A Philosophical Review|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Arya:_A_Philosophical_Review&oldid=1271238687|journal=Wikipedia|language=en}}</ref> वेदान्त तत्त्वज्ञान (वैदिक वेदान्त) जगासमोर नव्या परिभाषेत मांडणे हा याचा एक हेतू होता.<ref name=":1" />{{माहितीचौकट नियतकालिक | नाव = आर्य | प्रकार = तत्त्वज्ञानात्मक मासिक | स्थापना = १९१४ | प्रकाशन बंद = १९२१ | पृष्ठसंख्या = ६४ | मालक = अरविंद घोष | संपादक = अरविंद घोष | सहसंपादक = मि.पॉल रिचईस | व्यवस्थापकीय संपादक = मिसेस मीरा अल्फान्सा | भाषा = इंग्रजी, फ्रेंच | राजकीय बांधिलकी = राष्ट्रीय | मुख्यालय = No.41 Rue Francois Martin, Pondicherry | खप = भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |देश=भारत|पहिल्या अंकाचा दिनांक=१५ ऑगस्ट १९१४}} == प्रारंभ आणि अखेर == दि. १५ ऑगस्ट १९१४ या दिवशी आर्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. सात वर्षांनंतर म्हणजे दि. १५ जानेवारी १९२१ रोजी याचा अखेरचा अंक प्रकाशित झाला. <ref name=":0">Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref> आपली सर्व ऊर्जा अध्यात्म-साधनेसाठी उपयोगात आणण्याची आवश्यकता श्रीअरविंद यांना जाणवली त्यामुळे त्यांनी हे मासिक बंद केले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Evening Talks with Sri Aurobindo,|last=ए.बी.पुराणी|publisher=Sri Aurobindo Ashram Trust.|year=१९७०|location=पुडुचेरी}}</ref> == संस्थापक == इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.[[पॉल रिचईस]] यांच्या समवेत योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे. == फ्रेंच आवृत्ती == श्रीअरविंद यांचे विचार, तत्त्वज्ञान फ्रान्समध्ये प्रसृत व्हावेत या हेतुने आर्य मासिकाची फ्रेंच आवृत्ती प्रकाशित होत असे. त्याचे नाव Revue de la Grande Synthèse असे होते.<ref name=":0" /> त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नूलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन|location=सोलापूर}}</ref> परंतु पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ७ अंकांनंतर फ्रेंच आवृत्ती बंद करावी लागली.<ref name=":0" /> == लेखन == श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे - * Synthesis of Yoga ([[योग समन्वय|योगसमन्वय]]), * Essays on the Gita ([[गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)|गीतेवरील निबंध]]), * Isha Upanishad ([[ईश उपनिषद (पुस्तक)|ईश-उपनिषदा]]<nowiki/>वरील भाष्य), * Life Divine ([[दिव्य जीवन (ग्रंथ)|दिव्य जीवन]]), * The foundation of Indian Culture ([[भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)|भारतीय संस्कृतीचा पाया]]), * The secret of the Veda ([[वेद-रहस्य (पुस्तक)|वेदरहस्य]]) * The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस [[मीरा अल्फान्सा]] या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. आर्य मासिकातील लेखन हे उच्च मनाच्या स्तरावरून झाले असल्याचे श्रीअरविंद यांनी नमूद केले आहे.<ref name=":0" /> == कार्यालय == No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. मासिकाच्या संपूर्ण काळात श्रीअरविंद येथेच वास्तव्यास होते.<ref name=":0" /> == उपलब्ध अंक == [https://incarnateword.in/journals-and-magazines/arya-1914-1921 आर्य मासिकाचे अंक] == संदर्भ == [[वर्ग:नियतकालिके]] [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] o35t3zm6iubve7b85he9kdq7enhd2tq चर्चा:आर्य मासिक 1 293073 2583131 1963621 2025-06-25T17:38:35Z Ketaki Modak 21590 /* साचा काढून टाकावा का? */ नवीन विभाग 2583131 wikitext text/x-wiki नमस्कार, एक शंका * या पानावरील source editing मध्ये एक माहितीसाचा वापरला आहे, त्यात आवश्यकतेनुसार काही बदल केला आहे, पण त्या साच्यातील सर्व मजकूर प्रकाशित का झालेला नसावा? कृपया मार्गदर्शन करावे. ''[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २३:०६, १६ ऑक्टोबर २०२१ (IST)'' * दिलेले संदर्भ यथायोग्य असूनही काढून टाकण्यात आलेले दिसतात. काय सुधारणा अपेक्षित आहे? ''[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]])'' == साचा काढून टाकावा का? == विकिपीडियाच्या पद्धतीनुसार लेखाची पुनर्मांडणी केली आहे. आशयाची भर घातली आहे. आता साचा काढून टाकण्यास हरकत नसावी असे वाटते. काढून टाकावा का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २३:०८, २५ जून २०२५ (IST) nkyzerpi4yo9j0728vju4kzj5k1c9md 2583141 2583131 2025-06-25T18:09:56Z संतोष गोरे 135680 /* साचा काढून टाकावा का? */ Reply 2583141 wikitext text/x-wiki नमस्कार, एक शंका * या पानावरील source editing मध्ये एक माहितीसाचा वापरला आहे, त्यात आवश्यकतेनुसार काही बदल केला आहे, पण त्या साच्यातील सर्व मजकूर प्रकाशित का झालेला नसावा? कृपया मार्गदर्शन करावे. ''[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २३:०६, १६ ऑक्टोबर २०२१ (IST)'' * दिलेले संदर्भ यथायोग्य असूनही काढून टाकण्यात आलेले दिसतात. काय सुधारणा अपेक्षित आहे? ''[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]])'' == साचा काढून टाकावा का? == विकिपीडियाच्या पद्धतीनुसार लेखाची पुनर्मांडणी केली आहे. आशयाची भर घातली आहे. आता साचा काढून टाकण्यास हरकत नसावी असे वाटते. काढून टाकावा का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २३:०८, २५ जून २०२५ (IST) :नमस्कार, लेखात प्रस्तावना नाहीये. इंग्लिश लेखावरून प्रस्तावना भाषांतरित करून जोडावी. तसेच ''प्रारंभ आणि अखेर'' हा विभाग देखील अयोग्य/अपुरा वाटतोय. जमल्यास इंग्लिश पानावरून पुनर्लिखाण करून घेणे.--[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:३९, २५ जून २०२५ (IST) ea09cbpnto1xh6dvbl1dovy5zbsempg 2583256 2583141 2025-06-26T05:39:15Z Ketaki Modak 21590 /* साचा काढून टाकावा का? */ Reply 2583256 wikitext text/x-wiki नमस्कार, एक शंका * या पानावरील source editing मध्ये एक माहितीसाचा वापरला आहे, त्यात आवश्यकतेनुसार काही बदल केला आहे, पण त्या साच्यातील सर्व मजकूर प्रकाशित का झालेला नसावा? कृपया मार्गदर्शन करावे. ''[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २३:०६, १६ ऑक्टोबर २०२१ (IST)'' * दिलेले संदर्भ यथायोग्य असूनही काढून टाकण्यात आलेले दिसतात. काय सुधारणा अपेक्षित आहे? ''[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]])'' == साचा काढून टाकावा का? == विकिपीडियाच्या पद्धतीनुसार लेखाची पुनर्मांडणी केली आहे. आशयाची भर घातली आहे. आता साचा काढून टाकण्यास हरकत नसावी असे वाटते. काढून टाकावा का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २३:०८, २५ जून २०२५ (IST) :नमस्कार, लेखात प्रस्तावना नाहीये. इंग्लिश लेखावरून प्रस्तावना भाषांतरित करून जोडावी. तसेच ''प्रारंभ आणि अखेर'' हा विभाग देखील अयोग्य/अपुरा वाटतोय. जमल्यास इंग्लिश पानावरून पुनर्लिखाण करून घेणे.--[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:३९, २५ जून २०२५ (IST) ::आपण सुचविले आहे त्याप्रमाणे बदल केले आहेत, कृपया पाहावे. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ११:०९, २६ जून २०२५ (IST) c4jktnh7af4a9hyhhnr1bhs0kh6ft2q 2583307 2583256 2025-06-26T09:30:28Z संतोष गोरे 135680 /* साचा काढून टाकावा का? */ Reply 2583307 wikitext text/x-wiki नमस्कार, एक शंका * या पानावरील source editing मध्ये एक माहितीसाचा वापरला आहे, त्यात आवश्यकतेनुसार काही बदल केला आहे, पण त्या साच्यातील सर्व मजकूर प्रकाशित का झालेला नसावा? कृपया मार्गदर्शन करावे. ''[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २३:०६, १६ ऑक्टोबर २०२१ (IST)'' * दिलेले संदर्भ यथायोग्य असूनही काढून टाकण्यात आलेले दिसतात. काय सुधारणा अपेक्षित आहे? ''[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]])'' == साचा काढून टाकावा का? == विकिपीडियाच्या पद्धतीनुसार लेखाची पुनर्मांडणी केली आहे. आशयाची भर घातली आहे. आता साचा काढून टाकण्यास हरकत नसावी असे वाटते. काढून टाकावा का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २३:०८, २५ जून २०२५ (IST) :नमस्कार, लेखात प्रस्तावना नाहीये. इंग्लिश लेखावरून प्रस्तावना भाषांतरित करून जोडावी. तसेच ''प्रारंभ आणि अखेर'' हा विभाग देखील अयोग्य/अपुरा वाटतोय. जमल्यास इंग्लिश पानावरून पुनर्लिखाण करून घेणे.--[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २३:३९, २५ जून २०२५ (IST) ::आपण सुचविले आहे त्याप्रमाणे बदल केले आहेत, कृपया पाहावे. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ११:०९, २६ जून २०२५ (IST) :::{{झाले}}, याच सोबत एक गोष्ट लक्षात घ्यावी की विकिपीडियाच्या धोरणा नुसार कोणताही लेख अचूक आणि परिपूर्ण नसतो. त्यावर अनंत संपादने होऊन तो अधिकाधिक समृद्ध करता येऊ शकतो. सबब परत कधी यात मजकूर तसेच संदर्भ जोडता येईल तसा जोडत जावा. याशिवाय कुणीही त्यात बदल करू शकतो. -[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १५:००, २६ जून २०२५ (IST) t0huy4xqoegrmxom35qeq986bsqvl7g थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम 0 293945 2583316 2435794 2025-06-26T10:15:20Z KrushiN17 151196 2583316 wikitext text/x-wiki '''थेट शेेतकऱ्यांच्या बांधावर''' ही अभिनव मोहीम विचारवंत व प्रसिद्ध साहित्यिक [[एकनाथ पवार|एकनाथराव पवार]] यांनी सन २०११ मध्ये [[कृषि दिन (महाराष्ट्र)|कृषीदिन]] पासून सुरुवात केली. शेतकरी सन्मान, समुुुपदेशन व सहाय्यता या त्रिसुत्रावर ही मोहीम आधारित असून कृृृषी प्रधान देशात शेतकऱ्यांप्रति कृतज्ञताचे मूूूूल्येेेे नव्या पिढीत रूजावीत , आत्मबळ मिळावेत. नव कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी शिवाय आत्महत्येच्या नकारात्मक विचारापासून दूर करण्यासाठी '''थेट शेतकऱ्यांच्या बांधावर''' ही अभिनव संकल्पना राबविल्या गेली. अन्नदाता शेतकऱ्याप्रति कृतज्ञतेचे मूल्ये नव्या पिढीत रुजावीत म्हणून त्यांनी 'सेल्फी विथ फार्मर', ' फळझाड भेट', 'बांधावरची वारी', 'बांधावरची शेतीशाळा' ही अभिनव संकल्पना एकनाथराव पवार यांनी 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेतून पुढे आणली. देशात पहिल्यांदाच एकनाथराव पवार यांच्या संकल्पनेतून [[कृषि दिन (महाराष्ट्र)|कृषी दिन]] थेट बांधावर साजरा केला गेला. पुढे शासन स्तरावर या मोहिमेची दखल घेण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.deshonnati.com/article/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A4%B2/226_17015863|title=कृषीदूताच्या मोहीमेची शासनस्तरावर दखल|publisher=देशोन्नती|year=२०२०|location=नागपूर|accessdate=2021-10-31|archive-date=2021-10-31|archive-url=https://web.archive.org/web/20211031051532/https://www.deshonnati.com/article/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A4%B2/226_17015863|url-status=dead}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=पठाण|first=शफी|url=https://www.lokmat.com/nagpur/first-time-country-directly-agriculture/|title=देशात पहिल्यांदाच कृषीदिन थेट बांधावर|publisher=लोकमत न्यूझ|year=२०१७}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=Vasantrao Naik A Pioneer in Politics and the Father of Agro Industrial Revolution|publisher=BlueRose Publisher's, Delhi|year=2020|isbn=978-93-90396-21-4|pages=416, 417}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.hindusthansamachar.in/Encyc/2022/7/3/Vasantrao-Naik-votery-of-farmers.php|title='शेतकऱ्यांचे कैवारी वसंतराव नाईक'|website=marathi.hindusthansamachar.in|language=en|access-date=2022-07-07}}{{मृत दुवा|date=February 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref> ==विधानपरिषद व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये उल्लेख== या मोहिमेचे राज्य विधीमंडळाच्या [[विधान परिषद|विधानपरिषदेत]] विशेष उल्लेख सन २०१७ मध्ये केला गेला. 'चांदा ते बांदा' ही मोहीम राबवून हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली. थेट बांधावर या मोहिमेतून विस हजार फळझाडांची मोफत लागवड करून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत ही उपलब्ध करून दिली. सन २०१९ मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 'रिव्ह्यूल्योशनरी इनिशीवेटीव्ह फाॅर फार्मर्स' या नावाने या संकल्पनेची नोंद झाली. तत्कालीन कृषी मंत्री स्व.[[पांडुरंग पुंडलिक फुंडकर|पांडुरंग फुंडकर]] यांनी "''थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम, कृषीप्रधान राज्याला कृषी क्षेत्रात नवी दिशा देणारी आहे. " या शब्दांत गौरव केला. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर या मोहीमेचेे प्रणेेेतेेे म्हणून [[एकनाथ पवार]] ओळखले जाते. शेेतकऱ्यांंसाठी खऱ्याअर्थानेे ते 'कृषीदूत' ठरले.<ref>{{स्रोत बातमी|last=मोहोड|first=सागर|url=https://www.thehitavada.com/Encyc/2019/9/24/-Krushidoot-toiling-to-save-farmers-from-ending-lives.html|title=Krushidoot toiling to save farmers from ending lives|publisher=हितवाद , इंग्रजी वृत्तपत्र|year=२०१९|location=नागपूर}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/20-thousand-saplings-planted-on-the-dam/amp_articleshow/76776270.cms|title=फळझाडांची लागवड : बांधावर लागली २० हजार रोपटे|publisher=महाराष्ट्र टाईम्स|year=२०२०|location=नागपूर}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-pride-direct-builds-nagpur-20951?amp|title=नागपुरात शेतकऱ्याचा थेट बांधावर गौरव|publisher=ऍग्रोवन|year=२०१९|location=नागपूर}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/honoring-farmers-through-campaign-in-nagpur/mh20200711185704858|title='थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेतून शेतकऱ्यांचा सन्मान|publisher=ई टीव्ही भारत|year=२०२०|location=नागपूर}}</ref>''<ref>{{स्रोत पुस्तक|title=थेट शेतकऱ्यांच्या बांधावर|publisher=वन्हार्टी|year=२०१८|location=नागपूर}}</ref> ==शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणारे प्रयत्न== महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी शासन, समाजसेवी, कृषितज्ज्ञ अशा विविध माध्यमातून प्रयत्न केला जातो. शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी व आत्महत्येच्या विचारातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यासाठी 'वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन' स्थापन केले असून त्याचे मुख्यालय अमरावती येथे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://vnss-mission.gov.in/|title=वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन|url-status=dead|access-date=2021-11-22|archive-date=2021-11-29|archive-url=https://web.archive.org/web/20211129030100/http://vnss-mission.gov.in/}}</ref> ==संदर्भ== 9npvt9qe6trwgcilq2ehvk4nokvn6w3 फ्रीड्म चषक (क्रिकेट) 0 294156 2583084 1967765 2025-06-25T13:12:54Z Khirid Harshad 138639 पुनर्निर्देशन लक्ष्य [[फ्रीडम चषक (क्रिकेट)]] पासून [[गांधी–मंडेला चषक]] ला बदलविले 2583084 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[गांधी–मंडेला चषक]] kk4m962lmf9nu7dvkrvjoe6heu4lqeu फ्रिडम चषक 0 309278 2583083 2141888 2025-06-25T13:12:46Z Khirid Harshad 138639 पुनर्निर्देशन लक्ष्य [[फ्रीडम चषक (क्रिकेट)]] पासून [[गांधी–मंडेला चषक]] ला बदलविले 2583083 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[गांधी–मंडेला चषक]] kk4m962lmf9nu7dvkrvjoe6heu4lqeu फुलांचे आध्यात्मिक अर्थ 0 324508 2583092 2582400 2025-06-25T13:25:05Z Ketaki Modak 21590 2583092 wikitext text/x-wiki == इतिहास == श्रीमाताजी ऊर्फ [[मीरा अल्फासा]], या श्रीअरविंद आश्रमात त्यांना भेटायला येणाऱ्या साधकांशी संवाद साधण्याचे एक माध्यम म्हणून फुलांचा उपयोग करत असत. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच त्यांनी फुलांचे आध्यात्मिक अर्थ सांगायला सुरुवात केली होती. अशा रीतीने फुलांची जणू काही एक भाषाच तयार झाली आणि या भाषेच्या माध्यमातून श्रीमाताजी साधकांशी संवाद साधत असत. त्यांनी फुलांना आध्यात्मिक भावसूचक, गुणसूचक नावे दिली होती. == ग्रंथसंपदा == * १९७३ मध्ये प्रकाशित झालेल्या Flowers and Their Messages या पुस्तकामध्ये एकंदर ८७९ फुलांचे आध्यात्मिक अर्थ देण्यात आले आहेत. * इ. स. २००० मध्ये The Spiritual Significance of Flowers या नावाने आणखी एक पुस्तक प्रकाशित केले गेले, त्यामध्ये फुलांच्या शास्त्रीय नावांची भर घालण्यात आली आहे तसेच आणखी १९ फुलांचे अर्थ नव्याने देण्यात आले आहेत. {| class="wikitable sortable" |+ !क्र. !शास्त्रीय नाव !आध्यात्मिक अर्थ !आध्यात्मिक अर्थ (इंग्रजी) !प्रचलित नाव !छायाचित्र |- |०१ |Abutilon indicum |अभिवचन |Mental Promise |पेटारी |[[चित्र:Indian abutilon Abutilon indicum 3268.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०२ |Arrhostoxylum costatum |वीराला उचित कृती |Heroic Action | | |- | |Artabotrys hexapetalus (Climbing Lang-lang) |निर्मळ मन |Clear Mind | | |- |०३ |Amaranthus caudatus |कृतीमधील निर्भयता |Fearlessness in Action |राजगिरा, उनाडभाजी |[[चित्र:Love-Lies-Bleeding, Tassel Flower (Amaranthus caudatus).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०४ |Anethum graveolens (Dill) |रक्तामध्ये प्रकाश |Light in the blood | | |- |०५ |Anthocephalus cadamba |अतिमानसिक सूर्य |Supramental Sun |कदंब, निपा (संस्कृत) <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=The spirit of Auroville|last=Huta Hindocha|publisher=Havyavahana Trust|year=2002|isbn=|pages=}}</ref> |[[चित्र:Cadamba tree Neolamarckia cadamba fruit by Raju Kasambe DSCN5650.JPG 09.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०६ |Asclepias curassavica |भौतिक मनाने अतिमानसिक प्रकाशाला दिलेला प्रतिसाद |Response of the Physical Mind to the Supramental Light |पिवळा चित्रक / हळदीकुंकू |[[चित्र:31 Halad-Kumku.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०७ |Asparagus racemosus |आत्मसमर्पणातून उदयाला येणारे सौंदर्य |Beauty Arising from Consecration |शतावरी |[[चित्र:Asparagus racemosus - Satawari flowers - at Peravoor 2018 (13).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०८ |Atalantia monophylla |इच्छाविरहितता |Absence of Desire |माकडलिंबू |[[चित्र:Atalantia monophylla 02.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०९ |[[:en:Barringtonia_asiatica|Barringtonia asiatica]] |अतिमानसिक कृती |Supramental Action | |[[चित्र:Barringtonia asiatica - twin flower.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१० |Begonia |संतुलन |Balance |काप्रू | |- |११ |Bixa orellana |एक नवीन जगत् |New World |शेंदरी | |- |१२ |Bougainvillea |संरक्षण |Protection |बोगनवेल | |- |१३ |Brownea coccinea |विश्वावर अधिराज्य गाजविणारे ईश्वरी प्रेम |Divine Love Governing the World | | |- |१४ |Belamcanda chinensis. Deep orange |ईश्वराविषयी आत्मीयता |Attachment to the Divine | | |- |१५ |Butea monosperma |अतिमानसिक साक्षात्काराचा आरंभ |Beginning of the Supramental Realisation |पळस | |- |१६ |Canna indica |ईश्वराशी सख्यत्व |Friendship with the Divine | | |- |१७ |Carnation |सहयोग |Collaboration | | |- |१८ |Castanospermum australe |जडभौतिकामध्ये कार्यकारी असलेले 'प्रकाशाचे मन' |Mind of Light Acting in Matter | | |- |१९ |Cattleya Orchid |जीवनाची साध्यपूर्ती |The Aim of Existence is Realised |ऑर्किड | |- |२० |Celosia argentea |अभिव्यक्तीचा सुकाळ |Abundant Expression | | |- |२१ |[[:en:Combretum_fruticosum|Combretum fruticosum]] |जीवनामध्ये कृतीचे संघटन |Organisation of Action in Life | | |- |२२ |[[:en:Couroupita_guianensis|Couroupita guianensis]] |समृद्धी |Prosperity <ref name=":0" /> |कैलासपती |[[चित्र:Kailasapati (Marathi- कैलासपती) (753214931).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |२३ |Cucurbita maxima |विपुलता |Abundance |लाल भोपळ्याचे फूल | |- |२४ |Dahlia - White |अतिमानवता |Superhumanity |डेलिया (पांढरा) |[[चित्र:55 Delia White.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |२५ |Delonix regia |साक्षात्कार |Realisation |गुलमोहर | |- | |Dendrobium moschatum |परमेश्वराबद्दलची मानसिक आसक्ती |Mental Attachment to the Divine | | |- |२६ |Eucalyptus |अहंकाराचे निर्मूलन |Abolition of the Ego |निलगिरी | |- |२७ |Galanthus nivalis 'Viridapicis' |पुनरुज्जीवनाचे अभिवचन |Promise of Renewal |सर्पगंधा | |- |२८ |Gazania |स्पष्टतेच्या शोधात |Seeking for clarity | | |- |२९ |Golden hibiscuses |अतिमानसिक सौंदर्य |Supramental Beauty |सोनेरी जास्वंद | |- |३० |Gomphrena globosa - purple Amaranth |अमर्त्यत्व |Immortality | | |- |३१ |Gossypium |भौतिक समृद्धी |Material Abundance |कार्पास, कपाशी | |- |३२ |Hedychium - White |सत्-चित्-आनंद |Sat-Chit-Anand |सोनटक्का | |- |३३ |[[:en:Helichrysum_orientale|Helichrysum orientale]] |पृथ्वीवर अतिमानसिक अमरत्व |Supramental Immortality upon Earth <ref name=":0" /> | | |- |३४ |Hibiscus Mutabilis |ईश्वरी |The Divine Grace | | |- |३५ |Hibiscus rosa-sinensis |अतिमानसिक प्रेमाचे सौंदर्य |Beauty of Supramental love |जास्वंद | |- |३६ |Hibiscus rosa-sinensis 'Debbie Ann' |नव-निर्मितीचे सौंदर्य |Beauty of the New Creation |जास्वंद (गुलाबी रंग) | |- |३७ |[[:en:Hoya_carnosa|Hoya Carnosa]] (Wax plant) |सामूहिक अभीप्सेची शक्ती |Power of Collective Aspiration |अंबरी (होया कार्नोसा) | |- |३८ |Hygrophila auriculata |ईश्वराच्या पहिल्या संपर्काने जागृत होणाऱ्या भावना |The Emotions Awake To The First Contact With The Divine |तालीमखाना |[[चित्र:112 Kolshinda, Talimkhana.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |३९ |Hymenantherum |साधेपणा |Simplicity | | |- |४० |Ipomoea |सौंदर्यपूर्ण सुंदरता |Aesthetic Beauty |मॉर्निग ग्लोरी | |- |४१ |Ixora pavetta |सरळपणा |Straightforward­ness | | |- |४२ |Jasminum |शुद्धता, निर्मळता |Purity |जाई | |- |४३ |Jatropha podagrica |अतिमानसिक कृतीला अवचेतनेकडून मिळालेला पहिला प्रतिसाद |First Response of the Subconscient to the Supramental Action | | |- |४४ |Lagenaria siceraria |भावनिक समृद्धी |Emotional Abundance |दुधी भोपळ्याचे फूल | |- |४५ |Lantana |पेशींमधील भावनिक सौंदर्य |Emotional Beauty in the Cells |तणतणी, घाणेरी | |- |४६ |''Leonotis nepetifolia (L.) R. Br., Labiatae.'' |आरोहण |Ascension |दीपमाळ |[[चित्र:24 Dipmal.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |४७ |''Erysimum cheiri (L.)'' |आशावाद |Optimism | | |- |४८ |Malvaviscus arboreus (Red) |ईश्वरी सांभाळ |Divine Solicitude |मिर्ची जास्वंद | |- |४९ |Memecylon tinctorium |चमत्कार |Miracle |अंजनी | |- |५० |Michelia alba. Ivory white |ईश्वरी हास्य |Divine Smile |चंपा, चाफा | |- |५१ |Millingtonia hortensis |रुपांतरण |Transformation |बुचाची फुले | |- |५२ |Mimusops elengi |परिपूर्ती, सिद्धी |Accomplishment |बकुळीची फुले | |- |५३ |Mirabilis jalapa |दिलासा |Solace |गुलबक्षी | |- |५४ |Mirabilis jalapa - Yellow |मनातील दिलासा |Solace in the Mind |गुलबक्षी (पिवळा रंग) | |- |५५ |Mirabilis jalapa - Pink |प्राणातील दिलासा   |Solace in the Vital |गुलबक्षी (गुलाबी रंग) | |- |५६ |Mirabilis jalapa - White |पूर्ण दिलासा |Integral Solace |गुलबक्षी (पांढरा रंग) | |- |५७ |Myrtus communis. White |केवळ ईश्वरासाठीच जगणे |To Live Only For the Divine |विलायती मेंदी, फिरंगी मेथी, गंधमालती |[[चित्र:Arrayan - Myrtus communis (9611744016).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |५८ |''Nelumbo nucifera 'Alba''' |अदिती - दिव्य चेतना |Aditi-the Divine Consciousness |कमळ |[[चित्र:Adarga (Nymphaea alba), Ciudad Ho Chi Minh, Vietnam, 2013-08-14, DD 01.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |५९ |Nelumbo nucifera |अवतार |Avatar- the Supreme Manifested in a Body upon Earth |अरविंद |[[चित्र:अरविंद.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६० |Nerium oleander |मिथ्यत्वाचे समर्पण |Surrender of All Falsehood |कण्हेर |[[चित्र:Nerium oleander pink.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६१ |Nyctanthes arbor-tristis |अभीप्सा |Aspiration |प्राजक्त, पारिजातक, शेफाली |[[चित्र:(Nyctanthes arbor-tristis) flower at Madhurawada 01.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६२ |Ocimum tenuiflorum |भक्ती |Devotion |तुळस |[[चित्र:കൃഷ്ണതുളസി.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६३ |Operculina turpethum |ईश्वरी कृपेची हाक |Call of the Divine Grace | | |- |६४ |Pandanus tectorius |तपोनिष्ठ विशुद्धता |Ascetic Purity |केवडा |[[चित्र:Pandanus tectorius (5187733419) (2).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६५ |Petunia Xhybrida |कृतीमधील उत्साह |Enthusiasm in Action | | |- |६६ |Passiflora vitifolia HBK |ईश्वरी कार्याचे साधन बनण्याची इच्छा बाळगणारी शक्ती |Power aspiring to become an instrument for the divine work |रक्त कृष्णकमळ | |- |६७ |Plumbago auriculata 'Alba' |ईश्वरी सान्निध्याच्या शोधात असणारी चेतना |Consciousness seeking for the presence |चित्रक |[[चित्र:Flor - Quintana Roo - México-4.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६८ |Plumeria Obtusa |व्यक्तीच्या प्रत्येक घटकामध्ये मानसिक परिपूर्णत्व |Psychological Perfection in all parts of the being. | | |- |६९ |Plumeria rubra |मानसिक परिपूर्णत्व |Psychological Perfection |चाफा |[[चित्र:Plumeria-0006-Zachi-Evenor.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |७० |Polianthes tuberosa - White |नव-निर्मिती |New Creation |निशिगंध, गुलछडी |[[चित्र:Polianthes tuberosa flower.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |७१ |Portulaca grandiflora |श्रीअरविंदांची करुणा |Sri Aurobindo's Compassion | | |- |७२ |Punica granatum |[[खाल्डियन लोककथा|दिव्य प्रेम]] |Divine Love |डाळिंबाचे फूल |[[चित्र:Punica granatum flower.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |७३ |Rhodedendron |सौंदर्याची रेलचेल |Abundance of Beauty |ऱ्‍होडोडेंड्रॉन | |- |७४ |Rosa |मानवी वासनाविकारांचे ईश्वरविषयक प्रेमामध्ये रूपांतर |Human passions changed into love for the Divine |लाल गुलाब | |- |७५ |Scabiosa atropurpurea |आशीर्वाद |Blessings |पिनकुशन फ्लॉवर, इजिप्शियन गुलाब | |- |७६ |Sesbania grandiflora |साक्षात्काराचा आरंभ |Beginning of Realisation |हादगा / अगस्ता | |- |७७ |Strophanthus (White & Purple) |आविष्करणाचे किरणोत्सर्जन |Radiation of the Manifestation | | |- |७८ |Stemmadenia litoralis |कृतीमधील शुद्धता |Purity in Action | | |- |७९ |Tabernaemontana divaricata |मानसिक शुद्धता |Mental Purity |तगर |[[चित्र:Tabernaemontana divaricata 3280.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |८० |Thevetia peruviana |मन |Mind |बिट्टीची फुले (पिवळा रंग) |[[चित्र:Cascabela thevetia kz01.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |८१ |Tradescantia spathacea. White |ईश्वरी उपस्थिती |Presence | | |- |८२ |Viscum album |चैतन्याची खूण |Sign of the Spirit | | |- |८३ |Leucanthemum Xsuperbum |सर्जक शब्द |Creative Word |डेझी | |- |८४ |zephyranthes |प्रार्थना |Prayer <ref name=":0" /> |लिली | |- |८५ |Zinnias |सहनशक्ती |Endurance |झिनिया | |- |८६ |Passiflora Incarnata X cincinnata 'Incens' (Passion Flower) |निश्चल-नीरवता |Silence | | |- |८७ |Achimenes Grandiflora (Monkey-faced Pansy) |प्राणामधील निश्चल-नीरवता |Silence in the Vital | | |- |८८ |Passiflora Foetida (Running Pop) |समग्र निश्चल-नीरवता |Integral Silence |वेल-घाणी? | |- |८९ |[[:en:Linaria_maroccana|Linaria Maroccana]] (Toadflax) |बोलकी नीरवता |Expressive Silence | | |- |९० |Eranthemum pulchellum (Blue Sage) |मनामध्ये निश्चल-निरवतेविषयी असलेली अभीप्सा / आस |Aspiration for Silence in the mind |(हिंदी) गुलशाम |[[चित्र:Eranthemum pulchellum, blom, Manie van der Schijff BT, a.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९१ |[[:en:Proiphys_amboinensis|Proiphys amboinesis]] (Brisbane Lily) |आध्यात्मिकतेबद्दलची आस |Silver | | |- |९२ |Vittadinia triloba (Creeping Daisy) |समग्र साधेपणा |Integral simplicity | | |- |९३ |Catharanthus roseus (Madagascar Periwinkle) |अखंडितपणे चाललेली प्रग्रती |Uninterrupted spamodic progress |सदाफुली |[[चित्र:Catharanthus roseus flower captured at noon.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९४ |Mimosa pudica ( Touch-me-not) |प्राणिक संवेदनशीलता |Vital sensitivity |लाजाळू, लाजवंती |[[चित्र:Touch-Me-Not (Mimosa pudica).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९५ |Melampodium paludosum (Gold Medallion Flower) |खऱ्या मानसिक प्रामाणिकपणाचा उदय |Birth of true mental sincerity |बटर डेझी |[[चित्र:सह्याद्रीतील रानफुले - ३२.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९६ |Malvaviscus arboreus (Turk's Cap) |ईश्वरी अनुध्यान |Divine Solicitude |जास्वंद |[[चित्र:Malvaviscus6.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९७ |Malvaviscus arboreus (Turk's Cap) |योग्य रीतीने आकलन झालेले ईश्वरी अनुध्यान |Divine Solicitude rightly understood |जास्वंद |[[चित्र:Flower Hibiscus rosa-sinensis 1.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९८ |Thymophylla tenuiloba (Golden Fleece) |मानसिक साधेपणा |Mental Simplicity | | |- |९९ |Oxalis (Sorrel) |प्राणामधील विनम्र साधेपणा |Candid simplicity in the vital | | |- |१०० |Aster amellus (Italian Aster) |साधा प्रामाणिकपणा |Simple sincerity | | |- |१०१ |Solidago (Goldenrod) |मानसिक प्रामाणिकपणा |Mental Sincerity | | |- |१०२ |Aster amellus (Italian Aster) (Lavender pink) |भावनिक प्रामाणिकपणा |Emotional Sincerity | | |- |१०३ |Aster amellus (Italian Aster) (Lavendar blue) |प्राणामधील प्रामाणिकपणा |Sincerity in the Vital | | |- |१०४ |Phlox drummondlii (Annual Phlox) (Colourful) |कार्यातील कुशलता |Skill in work | | |- |१०५ |Phlox drummondil (Annual Phlox) (Pink) |अंतरात्मिक कार्यातील कुशलता |Skill in psychic work | | |- |१०६ |Phlox drummordii (Annual Phlox) (Yellow) |मानसिक कार्यातील कुशलता |Skill in mental work | | |- |१०७ |Phlox drummondii (Annual Phlox) (Small white) |कार्यामधील भावनिक कुशलता |Emotional skill in work | | |- |१०८ |Phlox drummondii (Annual Phlox) (Carmine red) |कार्यामधील शारीरिक कुशलता |Physical skill in work | | |- |१०९ |Phlox drummondii (Annual Phlox) (Bright red) |भौतिक कार्यातील कुशलता |Skill in Material work | | |- |११० |Phlox drummondii (Annual Phlox) (Small White) |समग्र कार्यातील कुशलता |Skill in integral work | | |- |१११ |Phlox drummondii (Annual Phlox) |कार्यातील तेजस्वी कुशलता |Radiating skill in work | | |- |११२ |Prunus subhirtella (Oriental Cherry) |सौंदर्याचे हास्य |Smile of beauty | | |- |११३ |Hibiscus micranthus (Tiny flower Hibiscus) |चिरंतन हास्य |Eternal smile | | |- |११४ |Michelia alba (White Champaca) |ईश्वरी हास्य |Divine smile |पांढरा चाफा |[[चित्र:White Champaca April 2009.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |११५ |Delphinium (Larkspur) |आकाशरोहण |Soaring | | |- |११६ |Rosa canina (Dog Rose) |प्रकृतीचे अंतरात्मिक आकाशरोहण |Psychic soaring of Nature | | |- |११७ |Mirabilis jalapa (Marvel of Peru) |सांत्वन |Solace |गुलबक्षी (रंगीबेरंगी) |[[चित्र:Mirabilis jalapa 'bicolor'-IMG 9208.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |११८ |Amaranthus caudatus (Velvet Flower) |प्राणामधील प्रदीप्त सामर्थ्य |Illumined strength in the vital | | |- |११९ |Alcea rosea (Hollyhock) |प्राणाचे समग्र अर्पण |Integral offering of the vital | |[[चित्र:Alcea rosea sl24.jpg|मध्यवर्ती|इवलेसे|204x204अंश]] |- |१२० |Mirabilis jalapa (Marvel of Peru) (Yellow) |मनामधील सांत्वन |Solace in the mind |गुलबक्षी (पिवळा रंग) |[[चित्र:Four o'clock (Mirabilis jalapa) yellow-flowered.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१२१ |Mirabilis jalapa (Marvel of Peru) (Magenta) |प्राणामधील सांत्वन |Solace in the vital |गुलबक्षी |[[चित्र:Gul-Abas-4-O'clock plant.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१२२ |Mirabilis jalapa (Marvel of Peru) (White) |समग्र सांत्वन |Integral Solace |गुलबक्षी (पांढरा रंग) |[[चित्र:紫茉莉 Mirabilis jalapa -香港嘉道理農場 Kadoorie Farm, Hong Kong- (9240230156).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१२३ |Solenostemon scutellarioides (Coleus) |प्राणामधील सामर्थ्य |Strength in the vital | | |- |१२४ |Chrysanthemum |विशेष तपशीलवर ऊर्जा |Specialised detailed energy | | |- |१२५ |Asparagus densiflorus 'Sprengeri' |आध्यात्मिक वाणी |Spiritual Speech | | |- |१२६ |Terminalia catappa (Tropical Almond) |आध्यात्मिक अभीप्सा |Spiritual Aspiration | | |- |१२७ |Leontopodium alpinum (Edelweiss) |आध्यात्मिक सौंदर्य |Spiritual Beauty | | |- |१२८ |Pelargonium (Geranium) |आध्यात्मिक आनंद |Spiritual Happiness | | |- |१२९ |Salvia (Sage) |आध्यात्मिकतेविषयी अभीप्सा |Aspiration for spirituality | | |- |१३० |Salvia leucantha (Mexican Bush Sage) |स्वतःचे आध्यात्मिकीकरण होऊ देण्यासाठी प्राणाची संमती |The vital consenting to be spiritualised. | | |- |१३१ |Salvia spendens (Scarlet Sage) |स्वतःचे आध्यात्मिकीकरण होऊ देण्यासाठी जडद्रव्याची संमती |Matter consenting to be spiritualised | | |- |१३२ |Dendrophthoe fatcata (Honey Suckled mistletoe) | |Mental Spirit of imitation | | |- |१३३ |Hiptage benghalensis (Hiptage) |आध्यात्मिक यश |Spiritual success | | |- |१३४ |Pandanus tectorius (Pandanus Palm) |आध्यात्मिक सुगंध |Spiritual perfume |केवडा | |- |१३५ |Russelia sarmentosa (Antiqua Sage) |भौतिकामध्ये आध्यात्मिक अभीप्सा |Spiritual aspiration in the physical | | |- |१३६ |Petrea volubilis (Purple Wreath) |उपचाराची आध्यात्मिक शक्ती |Spiritual power of healing | |[[चित्र:Petrea volubilis 001.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१३७ |Citharexylum (Fiddle Wood) |आध्यात्मिक आरोहण |Spiritual Assension | | |- |१३८ |Tithonia rotundifolia (Mexican Sunflower) |पूर्णपणे ईश्वराभिमुख झालेली शारीर-चेतना |Physical consciousness turned entirely towards the Divine | | |- |१३९ |Psidium guajava (Common Guava) |स्थैर्य |Steadfastness | | |- |१४० |Areca Catechu (Betal palm) |स्थिर प्राणिकता |Steadfast Vitality | | |- |१४१ |Bombax ceiba (Red silk cotton tree) |जडभौतिक चेतनेमध्ये असलेले सघन स्थैर्य |Solid steadfastness in the material consciousness |काटेसावर |[[चित्र:Bombax ceiba flower 74 Sunbury St Geebung IMGP8725.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१४२ |Ixora pavetta (Torch Tree) |स्पष्टवक्तेपणा |Straightforwardness | | |- |१४३ |Scabiosa autropurpurea (Pincushion flower) |जडभौतिक जगाला दिलेले आशीर्वाद |Blessings on the material world | | |- |१४४ |Pimpinella major (Grater Burnet-saxifrage) |रक्तामधील विशुद्धता |Purity in the blood | | |- |१४५ |Vanda tessellata |ईश्वराबद्दल तपशिलवार ओढ |Detailed Attachment for the Divine | | |- |१४६ |Ylang Ylang (Cananga odrata) |योग्य बोध किंवा धारणा (सत्याचा अपलाप न करणारा बोध) |Correct Perception |हिरवा चाफा | |- |१४७ |Italian Yellow Jasmin ([[:en:Chrysojasminum_humile|Jesminum humile]]) |योग्य स्वयं-मूल्यमापन |Correct Self-evaluation |पिवळी चमेली किंवा इटालियन चमेली | |- |१४८ |African Violet (Saintpaulia ionantha) |सुयोग्य गतीविधी |Correct Movements |आफ्रिकन व्हायोलेट | |} == बाह्य दुवे == http://www.blossomlikeaflower.com/ https://motherandsriaurobindo.in/The-Mother/spiritual-significance-of-flowers/ == संदर्भ == Flowers and their spiritual significance, ISBN - 9788170600282 [[वर्ग:निसर्ग]] [[वर्ग:फुले]] [[वर्ग:सह्याद्रीतील फुले]] ee6mn0v7wdu6eimgnt6neukflo7bptk 2583259 2583092 2025-06-26T05:58:10Z Ketaki Modak 21590 आशयाची भर 2583259 wikitext text/x-wiki == इतिहास == श्रीमाताजी ऊर्फ [[मीरा अल्फासा]], या श्रीअरविंद आश्रमात त्यांना भेटायला येणाऱ्या साधकांशी संवाद साधण्याचे एक माध्यम म्हणून फुलांचा उपयोग करत असत. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच त्यांनी फुलांचे आध्यात्मिक अर्थ सांगायला सुरुवात केली होती. अशा रीतीने फुलांची जणू काही एक भाषाच तयार झाली आणि या भाषेच्या माध्यमातून श्रीमाताजी साधकांशी संवाद साधत असत. त्यांनी फुलांना आध्यात्मिक भावसूचक, गुणसूचक नावे दिली होती. == ग्रंथसंपदा == * १९७३ मध्ये प्रकाशित झालेल्या Flowers and Their Messages या पुस्तकामध्ये एकंदर ८७९ फुलांचे आध्यात्मिक अर्थ देण्यात आले आहेत. * इ. स. २००० मध्ये The Spiritual Significance of Flowers या नावाने आणखी एक पुस्तक प्रकाशित केले गेले, त्यामध्ये फुलांच्या शास्त्रीय नावांची भर घालण्यात आली आहे तसेच आणखी १९ फुलांचे अर्थ नव्याने देण्यात आले आहेत. {| class="wikitable sortable" |+ !क्र. !शास्त्रीय नाव !आध्यात्मिक अर्थ !आध्यात्मिक अर्थ (इंग्रजी) !प्रचलित नाव !छायाचित्र |- |०१ |Abutilon indicum |अभिवचन |Mental Promise |पेटारी |[[चित्र:Indian abutilon Abutilon indicum 3268.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०२ |Arrhostoxylum costatum |वीराला उचित कृती |Heroic Action | | |- | |Artabotrys hexapetalus (Climbing Lang-lang) |निर्मळ मन |Clear Mind | | |- |०३ |Amaranthus caudatus |कृतीमधील निर्भयता |Fearlessness in Action |राजगिरा, उनाडभाजी |[[चित्र:Love-Lies-Bleeding, Tassel Flower (Amaranthus caudatus).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०४ |Anethum graveolens (Dill) |रक्तामध्ये प्रकाश |Light in the blood | | |- |०५ |Anthocephalus cadamba |अतिमानसिक सूर्य |Supramental Sun |कदंब, निपा (संस्कृत) <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=The spirit of Auroville|last=Huta Hindocha|publisher=Havyavahana Trust|year=2002|isbn=|pages=}}</ref> |[[चित्र:Cadamba tree Neolamarckia cadamba fruit by Raju Kasambe DSCN5650.JPG 09.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०६ |Asclepias curassavica |भौतिक मनाने अतिमानसिक प्रकाशाला दिलेला प्रतिसाद |Response of the Physical Mind to the Supramental Light |पिवळा चित्रक / हळदीकुंकू |[[चित्र:31 Halad-Kumku.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०७ |Asparagus racemosus |आत्मसमर्पणातून उदयाला येणारे सौंदर्य |Beauty Arising from Consecration |शतावरी |[[चित्र:Asparagus racemosus - Satawari flowers - at Peravoor 2018 (13).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०८ |Atalantia monophylla |इच्छाविरहितता |Absence of Desire |माकडलिंबू |[[चित्र:Atalantia monophylla 02.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |०९ |[[:en:Barringtonia_asiatica|Barringtonia asiatica]] |अतिमानसिक कृती |Supramental Action | |[[चित्र:Barringtonia asiatica - twin flower.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१० |Begonia |संतुलन |Balance |काप्रू | |- |११ |Bixa orellana |एक नवीन जगत् |New World |शेंदरी | |- |१२ |Bougainvillea |संरक्षण |Protection |बोगनवेल | |- |१३ |Brownea coccinea |विश्वावर अधिराज्य गाजविणारे ईश्वरी प्रेम |Divine Love Governing the World | | |- |१४ |Belamcanda chinensis. Deep orange |ईश्वराविषयी आत्मीयता |Attachment to the Divine | | |- |१५ |Butea monosperma |अतिमानसिक साक्षात्काराचा आरंभ |Beginning of the Supramental Realisation |पळस | |- |१६ |Canna indica |ईश्वराशी सख्यत्व |Friendship with the Divine | | |- |१७ |Carnation |सहयोग |Collaboration | | |- |१८ |Castanospermum australe |जडभौतिकामध्ये कार्यकारी असलेले 'प्रकाशाचे मन' |Mind of Light Acting in Matter | | |- |१९ |Cattleya Orchid |जीवनाची साध्यपूर्ती |The Aim of Existence is Realised |ऑर्किड | |- |२० |Celosia argentea |अभिव्यक्तीचा सुकाळ |Abundant Expression | | |- |२१ |[[:en:Combretum_fruticosum|Combretum fruticosum]] |जीवनामध्ये कृतीचे संघटन |Organisation of Action in Life | | |- |२२ |[[:en:Couroupita_guianensis|Couroupita guianensis]] |समृद्धी |Prosperity <ref name=":0" /> |कैलासपती |[[चित्र:Kailasapati (Marathi- कैलासपती) (753214931).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |२३ |Cucurbita maxima |विपुलता |Abundance |लाल भोपळ्याचे फूल | |- |२४ |Dahlia - White |अतिमानवता |Superhumanity |डेलिया (पांढरा) |[[चित्र:55 Delia White.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |२५ |Delonix regia |साक्षात्कार |Realisation |गुलमोहर | |- | |Dendrobium moschatum |परमेश्वराबद्दलची मानसिक आसक्ती |Mental Attachment to the Divine | | |- |२६ |Eucalyptus |अहंकाराचे निर्मूलन |Abolition of the Ego |निलगिरी | |- |२७ |Galanthus nivalis 'Viridapicis' |पुनरुज्जीवनाचे अभिवचन |Promise of Renewal |सर्पगंधा | |- |२८ |Gazania |स्पष्टतेच्या शोधात |Seeking for clarity | | |- |२९ |Golden hibiscuses |अतिमानसिक सौंदर्य |Supramental Beauty |सोनेरी जास्वंद | |- |३० |Gomphrena globosa - purple Amaranth |अमर्त्यत्व |Immortality | | |- |३१ |Gossypium |भौतिक समृद्धी |Material Abundance |कार्पास, कपाशी | |- |३२ |Hedychium - White |सत्-चित्-आनंद |Sat-Chit-Anand |सोनटक्का | |- |३३ |[[:en:Helichrysum_orientale|Helichrysum orientale]] |पृथ्वीवर अतिमानसिक अमरत्व |Supramental Immortality upon Earth <ref name=":0" /> | | |- |३४ |Hibiscus Mutabilis |ईश्वरी |The Divine Grace | | |- |३५ |Hibiscus rosa-sinensis |अतिमानसिक प्रेमाचे सौंदर्य |Beauty of Supramental love |जास्वंद | |- |३६ |Hibiscus rosa-sinensis 'Debbie Ann' |नव-निर्मितीचे सौंदर्य |Beauty of the New Creation |जास्वंद (गुलाबी रंग) | |- |३७ |[[:en:Hoya_carnosa|Hoya Carnosa]] (Wax plant) |सामूहिक अभीप्सेची शक्ती |Power of Collective Aspiration |अंबरी (होया कार्नोसा) | |- |३८ |Hygrophila auriculata |ईश्वराच्या पहिल्या संपर्काने जागृत होणाऱ्या भावना |The Emotions Awake To The First Contact With The Divine |तालीमखाना |[[चित्र:112 Kolshinda, Talimkhana.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |३९ |Hymenantherum |साधेपणा |Simplicity | | |- |४० |Ipomoea |सौंदर्यपूर्ण सुंदरता |Aesthetic Beauty |मॉर्निग ग्लोरी | |- |४१ |Ixora pavetta |सरळपणा |Straightforward­ness | | |- |४२ |Jasminum |शुद्धता, निर्मळता |Purity |जाई | |- |४३ |Jatropha podagrica |अतिमानसिक कृतीला अवचेतनेकडून मिळालेला पहिला प्रतिसाद |First Response of the Subconscient to the Supramental Action | | |- |४४ |Lagenaria siceraria |भावनिक समृद्धी |Emotional Abundance |दुधी भोपळ्याचे फूल | |- |४५ |Lantana |पेशींमधील भावनिक सौंदर्य |Emotional Beauty in the Cells |तणतणी, घाणेरी | |- |४६ |''Leonotis nepetifolia (L.) R. Br., Labiatae.'' |आरोहण |Ascension |दीपमाळ |[[चित्र:24 Dipmal.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |४७ |''Erysimum cheiri (L.)'' |आशावाद |Optimism | | |- |४८ |Malvaviscus arboreus (Red) |ईश्वरी सांभाळ |Divine Solicitude |मिर्ची जास्वंद | |- |४९ |Memecylon tinctorium |चमत्कार |Miracle |अंजनी | |- |५० |Michelia alba. Ivory white |ईश्वरी हास्य |Divine Smile |चंपा, चाफा | |- |५१ |Millingtonia hortensis |रुपांतरण |Transformation |बुचाची फुले | |- |५२ |Mimusops elengi |परिपूर्ती, सिद्धी |Accomplishment |बकुळीची फुले | |- |५३ |Mirabilis jalapa |दिलासा |Solace |गुलबक्षी | |- |५४ |Mirabilis jalapa - Yellow |मनातील दिलासा |Solace in the Mind |गुलबक्षी (पिवळा रंग) | |- |५५ |Mirabilis jalapa - Pink |प्राणातील दिलासा   |Solace in the Vital |गुलबक्षी (गुलाबी रंग) | |- |५६ |Mirabilis jalapa - White |पूर्ण दिलासा |Integral Solace |गुलबक्षी (पांढरा रंग) | |- |५७ |Myrtus communis. White |केवळ ईश्वरासाठीच जगणे |To Live Only For the Divine |विलायती मेंदी, फिरंगी मेथी, गंधमालती |[[चित्र:Arrayan - Myrtus communis (9611744016).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |५८ |''Nelumbo nucifera 'Alba''' |अदिती - दिव्य चेतना |Aditi-the Divine Consciousness |कमळ |[[चित्र:Adarga (Nymphaea alba), Ciudad Ho Chi Minh, Vietnam, 2013-08-14, DD 01.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |५९ |Nelumbo nucifera |अवतार |Avatar- the Supreme Manifested in a Body upon Earth |अरविंद |[[चित्र:अरविंद.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६० |Nerium oleander |मिथ्यत्वाचे समर्पण |Surrender of All Falsehood |कण्हेर |[[चित्र:Nerium oleander pink.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६१ |Nyctanthes arbor-tristis |अभीप्सा |Aspiration |प्राजक्त, पारिजातक, शेफाली |[[चित्र:(Nyctanthes arbor-tristis) flower at Madhurawada 01.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६२ |Ocimum tenuiflorum |भक्ती |Devotion |तुळस |[[चित्र:കൃഷ്ണതുളസി.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६३ |Operculina turpethum |ईश्वरी कृपेची हाक |Call of the Divine Grace | | |- |६४ |Pandanus tectorius |तपोनिष्ठ विशुद्धता |Ascetic Purity |केवडा |[[चित्र:Pandanus tectorius (5187733419) (2).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६५ |Petunia Xhybrida |कृतीमधील उत्साह |Enthusiasm in Action | | |- |६६ |Passiflora vitifolia HBK |ईश्वरी कार्याचे साधन बनण्याची इच्छा बाळगणारी शक्ती |Power aspiring to become an instrument for the divine work |रक्त कृष्णकमळ | |- |६७ |Plumbago auriculata 'Alba' |ईश्वरी सान्निध्याच्या शोधात असणारी चेतना |Consciousness seeking for the presence |चित्रक |[[चित्र:Flor - Quintana Roo - México-4.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |६८ |Plumeria Obtusa |व्यक्तीच्या प्रत्येक घटकामध्ये मानसिक परिपूर्णत्व |Psychological Perfection in all parts of the being. | | |- |६९ |Plumeria rubra |मानसिक परिपूर्णत्व |Psychological Perfection |चाफा |[[चित्र:Plumeria-0006-Zachi-Evenor.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |७० |Polianthes tuberosa - White |नव-निर्मिती |New Creation |निशिगंध, गुलछडी |[[चित्र:Polianthes tuberosa flower.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |७१ |Portulaca grandiflora |श्रीअरविंदांची करुणा |Sri Aurobindo's Compassion | | |- |७२ |Punica granatum |[[खाल्डियन लोककथा|दिव्य प्रेम]] |Divine Love |डाळिंबाचे फूल |[[चित्र:Punica granatum flower.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |७३ |Rhodedendron |सौंदर्याची रेलचेल |Abundance of Beauty |ऱ्‍होडोडेंड्रॉन | |- |७४ |Rosa |मानवी वासनाविकारांचे ईश्वरविषयक प्रेमामध्ये रूपांतर |Human passions changed into love for the Divine |लाल गुलाब | |- |७५ |Scabiosa atropurpurea |आशीर्वाद |Blessings |पिनकुशन फ्लॉवर, इजिप्शियन गुलाब | |- |७६ |Sesbania grandiflora |साक्षात्काराचा आरंभ |Beginning of Realisation |हादगा / अगस्ता | |- |७७ |Strophanthus (White & Purple) |आविष्करणाचे किरणोत्सर्जन |Radiation of the Manifestation | | |- |७८ |Stemmadenia litoralis |कृतीमधील शुद्धता |Purity in Action | | |- |७९ |Tabernaemontana divaricata |मानसिक शुद्धता |Mental Purity |तगर |[[चित्र:Tabernaemontana divaricata 3280.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |८० |Thevetia peruviana |मन |Mind |बिट्टीची फुले (पिवळा रंग) |[[चित्र:Cascabela thevetia kz01.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |८१ |Tradescantia spathacea. White |ईश्वरी उपस्थिती |Presence | | |- |८२ |Viscum album |चैतन्याची खूण |Sign of the Spirit | | |- |८३ |Leucanthemum Xsuperbum |सर्जक शब्द |Creative Word |डेझी | |- |८४ |zephyranthes |प्रार्थना |Prayer <ref name=":0" /> |लिली | |- |८५ |Zinnias |सहनशक्ती |Endurance |झिनिया | |- |८६ |Passiflora Incarnata X cincinnata 'Incens' (Passion Flower) |निश्चल-नीरवता |Silence | | |- |८७ |Achimenes Grandiflora (Monkey-faced Pansy) |प्राणामधील निश्चल-नीरवता |Silence in the Vital | | |- |८८ |Passiflora Foetida (Running Pop) |समग्र निश्चल-नीरवता |Integral Silence |वेल-घाणी? | |- |८९ |[[:en:Linaria_maroccana|Linaria Maroccana]] (Toadflax) |बोलकी नीरवता |Expressive Silence | | |- |९० |Eranthemum pulchellum (Blue Sage) |मनामध्ये निश्चल-निरवतेविषयी असलेली अभीप्सा / आस |Aspiration for Silence in the mind |(हिंदी) गुलशाम |[[चित्र:Eranthemum pulchellum, blom, Manie van der Schijff BT, a.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९१ |[[:en:Proiphys_amboinensis|Proiphys amboinesis]] (Brisbane Lily) |आध्यात्मिकतेबद्दलची आस |Silver | | |- |९२ |Vittadinia triloba (Creeping Daisy) |समग्र साधेपणा |Integral simplicity | | |- |९३ |Catharanthus roseus (Madagascar Periwinkle) |अखंडितपणे चाललेली प्रग्रती |Uninterrupted spamodic progress |सदाफुली |[[चित्र:Catharanthus roseus flower captured at noon.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९४ |Mimosa pudica ( Touch-me-not) |प्राणिक संवेदनशीलता |Vital sensitivity |लाजाळू, लाजवंती |[[चित्र:Touch-Me-Not (Mimosa pudica).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९५ |Melampodium paludosum (Gold Medallion Flower) |खऱ्या मानसिक प्रामाणिकपणाचा उदय |Birth of true mental sincerity |बटर डेझी |[[चित्र:सह्याद्रीतील रानफुले - ३२.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९६ |Malvaviscus arboreus (Turk's Cap) |ईश्वरी अनुध्यान |Divine Solicitude |जास्वंद |[[चित्र:Malvaviscus6.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९७ |Malvaviscus arboreus (Turk's Cap) |योग्य रीतीने आकलन झालेले ईश्वरी अनुध्यान |Divine Solicitude rightly understood |जास्वंद |[[चित्र:Flower Hibiscus rosa-sinensis 1.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |९८ |Thymophylla tenuiloba (Golden Fleece) |मानसिक साधेपणा |Mental Simplicity | | |- |९९ |Oxalis (Sorrel) |प्राणामधील विनम्र साधेपणा |Candid simplicity in the vital | | |- |१०० |Aster amellus (Italian Aster) |साधा प्रामाणिकपणा |Simple sincerity | | |- |१०१ |Solidago (Goldenrod) |मानसिक प्रामाणिकपणा |Mental Sincerity | | |- |१०२ |Aster amellus (Italian Aster) (Lavender pink) |भावनिक प्रामाणिकपणा |Emotional Sincerity | | |- |१०३ |Aster amellus (Italian Aster) (Lavendar blue) |प्राणामधील प्रामाणिकपणा |Sincerity in the Vital | | |- |१०४ |Phlox drummondlii (Annual Phlox) (Colourful) |कार्यातील कुशलता |Skill in work | | |- |१०५ |Phlox drummondil (Annual Phlox) (Pink) |अंतरात्मिक कार्यातील कुशलता |Skill in psychic work | | |- |१०६ |Phlox drummordii (Annual Phlox) (Yellow) |मानसिक कार्यातील कुशलता |Skill in mental work | | |- |१०७ |Phlox drummondii (Annual Phlox) (Small white) |कार्यामधील भावनिक कुशलता |Emotional skill in work | | |- |१०८ |Phlox drummondii (Annual Phlox) (Carmine red) |कार्यामधील शारीरिक कुशलता |Physical skill in work | | |- |१०९ |Phlox drummondii (Annual Phlox) (Bright red) |भौतिक कार्यातील कुशलता |Skill in Material work | | |- |११० |Phlox drummondii (Annual Phlox) (Small White) |समग्र कार्यातील कुशलता |Skill in integral work | | |- |१११ |Phlox drummondii (Annual Phlox) |कार्यातील तेजस्वी कुशलता |Radiating skill in work | | |- |११२ |Prunus subhirtella (Oriental Cherry) |सौंदर्याचे हास्य |Smile of beauty | | |- |११३ |Hibiscus micranthus (Tiny flower Hibiscus) |चिरंतन हास्य |Eternal smile | | |- |११४ |Michelia alba (White Champaca) |ईश्वरी हास्य |Divine smile |पांढरा चाफा |[[चित्र:White Champaca April 2009.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |११५ |Delphinium (Larkspur) |आकाशरोहण |Soaring | | |- |११६ |Rosa canina (Dog Rose) |प्रकृतीचे अंतरात्मिक आकाशरोहण |Psychic soaring of Nature | | |- |११७ |Mirabilis jalapa (Marvel of Peru) |सांत्वन |Solace |गुलबक्षी (रंगीबेरंगी) |[[चित्र:Mirabilis jalapa 'bicolor'-IMG 9208.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |११८ |Amaranthus caudatus (Velvet Flower) |प्राणामधील प्रदीप्त सामर्थ्य |Illumined strength in the vital | | |- |११९ |Alcea rosea (Hollyhock) |प्राणाचे समग्र अर्पण |Integral offering of the vital | |[[चित्र:Alcea rosea sl24.jpg|मध्यवर्ती|इवलेसे|204x204अंश]] |- |१२० |Mirabilis jalapa (Marvel of Peru) (Yellow) |मनामधील सांत्वन |Solace in the mind |गुलबक्षी (पिवळा रंग) |[[चित्र:Four o'clock (Mirabilis jalapa) yellow-flowered.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१२१ |Mirabilis jalapa (Marvel of Peru) (Magenta) |प्राणामधील सांत्वन |Solace in the vital |गुलबक्षी |[[चित्र:Gul-Abas-4-O'clock plant.JPG|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१२२ |Mirabilis jalapa (Marvel of Peru) (White) |समग्र सांत्वन |Integral Solace |गुलबक्षी (पांढरा रंग) |[[चित्र:紫茉莉 Mirabilis jalapa -香港嘉道理農場 Kadoorie Farm, Hong Kong- (9240230156).jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१२३ |Solenostemon scutellarioides (Coleus) |प्राणामधील सामर्थ्य |Strength in the vital | | |- |१२४ |Chrysanthemum |विशेष तपशीलवर ऊर्जा |Specialised detailed energy | | |- |१२५ |Asparagus densiflorus 'Sprengeri' |आध्यात्मिक वाणी |Spiritual Speech | | |- |१२६ |Terminalia catappa (Tropical Almond) |आध्यात्मिक अभीप्सा |Spiritual Aspiration | | |- |१२७ |Leontopodium alpinum (Edelweiss) |आध्यात्मिक सौंदर्य |Spiritual Beauty | | |- |१२८ |Pelargonium (Geranium) |आध्यात्मिक आनंद |Spiritual Happiness | | |- |१२९ |Salvia (Sage) |आध्यात्मिकतेविषयी अभीप्सा |Aspiration for spirituality | | |- |१३० |Salvia leucantha (Mexican Bush Sage) |स्वतःचे आध्यात्मिकीकरण होऊ देण्यासाठी प्राणाची संमती |The vital consenting to be spiritualised. | | |- |१३१ |Salvia spendens (Scarlet Sage) |स्वतःचे आध्यात्मिकीकरण होऊ देण्यासाठी जडद्रव्याची संमती |Matter consenting to be spiritualised | | |- |१३२ |Dendrophthoe fatcata (Honey Suckled mistletoe) | |Mental Spirit of imitation | | |- |१३३ |Hiptage benghalensis (Hiptage) |आध्यात्मिक यश |Spiritual success | | |- |१३४ |Pandanus tectorius (Pandanus Palm) |आध्यात्मिक सुगंध |Spiritual perfume |केवडा | |- |१३५ |Russelia sarmentosa (Antiqua Sage) |भौतिकामध्ये आध्यात्मिक अभीप्सा |Spiritual aspiration in the physical | | |- |१३६ |Petrea volubilis (Purple Wreath) |उपचाराची आध्यात्मिक शक्ती |Spiritual power of healing | |[[चित्र:Petrea volubilis 001.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१३७ |Citharexylum (Fiddle Wood) |आध्यात्मिक आरोहण |Spiritual Assension | | |- |१३८ |Tithonia rotundifolia (Mexican Sunflower) |पूर्णपणे ईश्वराभिमुख झालेली शारीर-चेतना |Physical consciousness turned entirely towards the Divine | | |- |१३९ |Psidium guajava (Common Guava) |स्थैर्य |Steadfastness | | |- |१४० |Areca Catechu (Betal palm) |स्थिर प्राणिकता |Steadfast Vitality | | |- |१४१ |Bombax ceiba (Red silk cotton tree) |जडभौतिक चेतनेमध्ये असलेले सघन स्थैर्य |Solid steadfastness in the material consciousness |काटेसावर |[[चित्र:Bombax ceiba flower 74 Sunbury St Geebung IMGP8725.jpg|मध्यवर्ती|इवलेसे]] |- |१४२ |Ixora pavetta (Torch Tree) |स्पष्टवक्तेपणा |Straightforwardness | | |- |१४३ |Scabiosa autropurpurea (Pincushion flower) |जडभौतिक जगाला दिलेले आशीर्वाद |Blessings on the material world | | |- |१४४ |Pimpinella major (Grater Burnet-saxifrage) |रक्तामधील विशुद्धता |Purity in the blood | | |- |१४५ |Vanda tessellata |ईश्वराबद्दल तपशिलवार ओढ |Detailed Attachment for the Divine | | |- |१४६ |Ylang Ylang (Cananga odrata) |योग्य बोध किंवा धारणा (सत्याचा अपलाप न करणारा बोध) |Correct Perception |हिरवा चाफा | |- |१४७ |Italian Yellow Jasmin ([[:en:Chrysojasminum_humile|Jesminum humile]]) |योग्य स्वयं-मूल्यमापन |Correct Self-evaluation |पिवळी चमेली किंवा इटालियन चमेली | |- |१४८ |African Violet (Saintpaulia ionantha) |सुयोग्य गतीविधी |Correct Movements |आफ्रिकन व्हायोलेट | |- |१४९ |Helianthus |अतिमानसिक प्रकाशाकडे वळलेली चेतना |Consciousness turned towards the supramental Light |[https://mr.wikipedia.org/s/5mj सूर्यफूल] |[[चित्र:Sunflower sky backdrop.jpg|इवलेसे|सूर्यफूल]] |} == बाह्य दुवे == http://www.blossomlikeaflower.com/ https://motherandsriaurobindo.in/The-Mother/spiritual-significance-of-flowers/ == संदर्भ == Flowers and their spiritual significance, ISBN - 9788170600282 [[वर्ग:निसर्ग]] [[वर्ग:फुले]] [[वर्ग:सह्याद्रीतील फुले]] iyjue1otbcvtg4xo46hajoyse0trby4 मदर इंडिया (मासिक) 0 325735 2583122 2412801 2025-06-25T17:11:45Z Ketaki Modak 21590 पुनर्रचना 2583122 wikitext text/x-wiki == स्थापना == '''मदर इंडिया''' हे [[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]] यांच्या[[श्री अरविंद आश्रम|तर्फे]] प्रकाशित होणारे पाक्षिक, आता मासिक या स्वरुपात प्रकाशित होते. फेब्रुवारी १९५२ साली त्याचे मासिकात रुपांतर झाले. यामध्ये सांस्कृतिक समीक्षा समाविष्ट असते. हे पाक्षिक २१ फेब्रुवारी १९४८ मध्ये सुरू झाले, या पाक्षिकाची मूळ संकल्पना श्री.के.आर.पोद्दार ऊर्फ नवजात यांची होती. [[मीरा अल्फासा|श्रीमाताजी]] यांच्या अनुमतीने संपादकपदी [[के.डी. सेठना]] (अमल किरण) यांची नियुक्ती करण्यात आली. ते पन्नास वर्षांहून अधिक काळ संपादक म्हणून कार्यरत होते. {{माहितीचौकट नियतकालिक | नाव = मदर इंडिया | चित्र संचिका = | चित्र रुंदी = | चित्रवर्णन = मुखपृष्ठ चित्र | प्रकार = मासिक | विषय = अर्ध-राजकीय पाक्षिक, सांस्कृतिक समीक्षा | भाषा = इंग्रजी | संस्थापक संपादक = के.डी. सेठना (अमल किरण) | कार्यकारी संपादक = | संपादक = | संपादक पदनाम = | माजी संपादक = | पत्रकारवर्ग = | खप = | प्रकाशक = | सशुल्क खप = | निःशुल्क खप = | एकूण खप = | स्थापना = २१ फेब्रुवारी १९४८ | पहिल्या अंकाचा दिनांक = | अंतिम अंकाचा दिनांक = | अंतिम अंकक्रमांक = | कंपनी = श्रीअरविंद आश्रम | देश = भारत | मुख्यालय शहर = पाँन्डिचेरी | संकेतस्थळ = https://www.sriaurobindoashram.org/journals/motherindia/ | issn = }} == श्रीअरविंद यांचे मार्गदर्शन == मदर इंडिया हे अर्ध-राजकीय पाक्षिक म्हणून सुरू झाले आणि त्यातील साहित्य प्रकाशित करण्यापूर्वी [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांची अनुमती घेतली जात असे. श्रीअरविंदांनी स्वतः मदर इंडियामध्ये कधी लिहिले नसले तरी, त्यावेळच्या महत्त्वाच्या समस्यांबद्दलची त्यांची आस्था, पाक्षिकाच्या संपादकांच्या म्हणजे अमल किरण यांच्या लेखनातून दिसून येत असे. उदाहरणार्थ, कोरियावरील त्यांचा संदेश, मूलतः अमल किरण यांना खाजगीरित्या पाठविला गेला होता आणि पुढे तो एका संपादकीयाचा आधार बनला. सर्व संपादकीय लेख श्रीअरविंद यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येत असत. ते बहुतेक वेळी निर्दोष असत, पण काही प्रसंगी मात्र लहान परंतु महत्त्वपूर्ण बदल केले गेले होते. श्रीअरविंद यांनी एकदा के.डी. सेठना यांना लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख केला होता की, <nowiki>'' मदर इंडिया हे माझे वृत्तपत्र आहे.''</nowiki> श्रीअरविंद यांनी देह ठेवल्यानंतर श्रीमाताजी मदर इंडिया मधील संपादकीय वाचून मंजूर करत असत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sriaurobindoashram.org/journals/motherindia/|title=मदर इंडिया|url-status=live}}</ref> == उपलब्ध अंक == *[[iarchive:in.ernet.dli.2015.202220/page/n3/mode/2up|मदर इंडिया - नमुना अंक]] * [https://www.sriaurobindoashram.org/journals/motherindia/backissues.php मदर इंडिया - उपलब्ध अंक] == संदर्भ == ** Nirodbaran, ''Twelve Years With Sri Aurobindo'' ** A B Purani, ''Life Of Sri Aurobindo'', Sri Aurobindo Ashram, Pondicherry ** K.D.Sethana, The Vision and Work of Sri Aurobindo ** [[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]] [[वर्ग:नियतकालिके]] 9v5cl9wg82kvlopguwkz2iir7td5ei9 तारा जौहर 0 326190 2583136 2269916 2025-06-25T18:01:09Z Ketaki Modak 21590 बाह्य दुवा जोडला. 2583136 wikitext text/x-wiki [[चित्र:Tara Jauhar.jpg|इवलेसे|तारा जौहर]] तारा जौहर (जन्म ०५ जुलै १९३६)<ref>{{स्रोत पुस्तक|title=Growing up with The Mother|last=Jauhar|first=Tara|publisher=Sri Aurobindo Ashram, Delhi Branch|year=1999|isbn=81-900175-4-3|location=Delhi}}</ref> - वास्तव्य - दिल्ली. भारतातील एक लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी आपले जीवन योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद घोष]] आणि [[मीरा अल्फासा|श्रीमाताजी]] यांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी समर्पित केले आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत. == बालपण == तारा जौहर या [http://www.sriaurobindoashram.net/ श्रीअरविंद आश्रम], दिल्ली शाखेच्या अध्यक्षा आहेत. या आश्रमाची स्थापना त्यांचे वडील [[सुरेंद्र नाथ जौहर]] यांनी सन १९५६ मध्ये केली होती. श्री सुरेंद्र नाथ जौहर स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेले होते, त्यांना त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली होती. सन १९३९ पासून ते [[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रमा]]<nowiki/>शी संबंधित होते, त्यामुळे तारा जौहर आणि त्यांची भावंडे यांचे शिक्षण पुडुचेरी येथेच झाले. वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे १९४४ मध्ये त्या श्रीअरविंद आश्रमामध्ये आल्या आणि पुढे ३० वर्षे त्या तेथेच होत्या. त्यांना श्रीमाताजींचा निकट सहवास सुमारे तीस वर्षे लाभला होता. == जीवन व कार्य == * श्रीमाताजी साधकांसाठी अभ्यासवर्ग चालवीत असत, या वर्गांमध्ये तारा जौहर प्रश्न, शंका विचारून त्यांना बोलते करत असत. सन १९५९ ते १९७३ दरम्यानचा त्यांचा संवाद Growing up with The Mother या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आला आहे. त्याचा मराठी अनुवाद 'आत्मविकास माताजींच्या सान्निध्यातील' या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे.<ref name=":0" /> * श्रीमाताजी यांची तारा जौहर यांनी १०००० पेक्षा अधिक छायाचित्रे काढली होती, त्याचे व्यवस्थित वर्गीकरण केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://saaonline.net.in/samo_gallery/index1.cfm|title=A Collection of photographs of The Mother and Sri Aurobindo|website=saaonline.net.in|access-date=2023-02-24}}</ref> * पुडुचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात शारीरिक शिक्षणाला बरेच महत्त्व आहे. तेथे शारीरिक शिक्षणाचे धडे घेऊन, नंतर त्या आश्रमातील शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका बनल्या. <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=आत्मविकास माताजींच्या सान्निध्यातील|last=तारा जौहर|first=अनुवाद - सौ. मीरा दीक्षित|publisher=श्री ऑरोबिंदो आश्रम - दिल्ली शाखा|year=२०१५|isbn=81-88847-63-1}}</ref> * दिल्ली येथील श्रीअरविंद आश्रमाच्या ४० वर्षांहून अधिक काळ त्या मुख्य विश्वस्त आहेत. * [[:en:The_Mother's_International_School,_New_Delhi|द मदर्स इंटरनॅशनल स्कूल]] आणि मिराम्बिका फ्री प्रोग्रेस स्कूल या दोन शाळांच्या स्थापनेमध्ये व व्यवस्थापनामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. * मिराम्बिका फ्री प्रोग्रेस स्कूल या शाळेला 'शिक्षणाच्या आध्यात्मिक दृष्टिकोनासाठी' राष्ट्रीय स्तरारील मान्यताप्राप्त आहे. <ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://sriaurobindoashram.net/tara-padmashri.php|title=Sri Aurobindo Ashram|url-status=live|access-date=24 February 2023}}</ref> * नैनिताल आणि रामगड, उत्तराखंड येथे आश्रमाची दोन केंद्र आहेत. त्यांच्या स्थापनेमध्येही तारा जौहर यांचा सहभाग आहे. * आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुला-मुलींसाठी श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखेच्या वतीने एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रही चालविले जाते. १९८० साली त्यांनी या केंद्राची स्थापना केली.<ref name=":1" /> * श्रीमाताजींनी [[फुलांचे आध्यात्मिक अर्थ]] सांगितले होते. त्यावर आधारित Flowers and their messages हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले, त्याच्या निर्मितीमध्ये तारा जौहर यांचा सहभाग होता. <ref name=":0" /> == पुरस्कार == * २१ ऑक्टोबर २०२२ रोजी, The Conf. of Indian Universities तर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. * २१ मार्च २०२२ रोजी भारत सरकारने त्यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. * २०१७ साली त्यांना ओव्हरमन फौंडेशन, कोलकोता यांच्यातर्फे ऑरो-रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. == ग्रंथ संपदा == * [https://incarnateword.in/m/correspondence/learning-with-the-mother Learning with the Mother] (सोबतच्या दुव्यावर हे पुस्तक संपूर्ण उपलब्ध आहे.) * [[iarchive:growing-up-with-mother-the-mother-mirra-sri-aurobindo-ashram|Growing Up with the Mother.]] New Delhi: Matri Store.(सोबतच्या दुव्यावर हे पुस्तक संपूर्ण उपलब्ध आहे.) * Growing Up with the Mother. या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'आत्मविकास माताजींच्या सान्निध्यातील' - अनुवादक -सौ.मीरा श्रीकृष्ण दीक्षित, मार्च २०१५, ISBN 81-88847-63-1 == मुलाखत == [https://www.sriaurobindoashram.net/#delhi तारा जौहर यांची मुलाखत]{{पूर्णयोग}} == संदर्भ == <references /> == बाह्य दुवे == ०१) [[पद्मश्री पुरस्कार विजेते २०२०-२०२९|पद्मश्री पुरस्कार विजेते]] ०२) [https://www.youtube.com/watch?v=nwew9lUYlf0 पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना] (ध्वनीचित्रफीत) ०३) [[:en:Tara_Jauhar|इंग्रजी विकिपीडियामधील लेख]] [[वर्ग:भारतीय शिक्षणतज्ज्ञ]] [[वर्ग:इंग्लिश लेखिका]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कार प्राप्त महिला]] [[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]] [[वर्ग:आध्यात्मिक व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १९३६ मधील जन्म]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] [[वर्ग:पूर्णयोग]] 72j6t8rb24a6p4c35lehs8pzl5n16ip 2583138 2583136 2025-06-25T18:02:59Z Ketaki Modak 21590 2583138 wikitext text/x-wiki [[चित्र:Tara Jauhar.jpg|इवलेसे|तारा जौहर]] तारा जौहर (जन्म ०५ जुलै १९३६)<ref>{{स्रोत पुस्तक|title=Growing up with The Mother|last=Jauhar|first=Tara|publisher=Sri Aurobindo Ashram, Delhi Branch|year=1999|isbn=81-900175-4-3|location=Delhi}}</ref> - वास्तव्य - दिल्ली. भारतातील एक लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी आपले जीवन योगी [[अरविंद घोष|श्रीअरविंद घोष]] आणि [[मीरा अल्फासा|श्रीमाताजी]] यांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी समर्पित केले आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत. == बालपण == तारा जौहर या [http://www.sriaurobindoashram.net/ श्रीअरविंद आश्रम], दिल्ली शाखेच्या अध्यक्षा आहेत. या आश्रमाची स्थापना त्यांचे वडील [[सुरेंद्र नाथ जौहर]] यांनी सन १९५६ मध्ये केली होती. श्री सुरेंद्र नाथ जौहर स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेले होते, त्यांना त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली होती. सन १९३९ पासून ते [[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रमा]]<nowiki/>शी संबंधित होते, त्यामुळे तारा जौहर आणि त्यांची भावंडे यांचे शिक्षण पुडुचेरी येथेच झाले. वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे १९४४ मध्ये त्या श्रीअरविंद आश्रमामध्ये आल्या आणि पुढे ३० वर्षे त्या तेथेच होत्या. त्यांना श्रीमाताजींचा निकट सहवास सुमारे तीस वर्षे लाभला होता. == जीवन व कार्य == * श्रीमाताजी साधकांसाठी अभ्यासवर्ग चालवीत असत, या वर्गांमध्ये तारा जौहर प्रश्न, शंका विचारून त्यांना बोलते करत असत. सन १९५९ ते १९७३ दरम्यानचा त्यांचा संवाद Growing up with The Mother या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आला आहे. त्याचा मराठी अनुवाद 'आत्मविकास माताजींच्या सान्निध्यातील' या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे.<ref name=":0" /> * श्रीमाताजी यांची तारा जौहर यांनी १०००० पेक्षा अधिक छायाचित्रे काढली होती, त्याचे व्यवस्थित वर्गीकरण केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://saaonline.net.in/samo_gallery/index1.cfm|title=A Collection of photographs of The Mother and Sri Aurobindo|website=saaonline.net.in|access-date=2023-02-24}}</ref> * पुडुचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात शारीरिक शिक्षणाला बरेच महत्त्व आहे. तेथे शारीरिक शिक्षणाचे धडे घेऊन, नंतर त्या आश्रमातील शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका बनल्या. <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=आत्मविकास माताजींच्या सान्निध्यातील|last=तारा जौहर|first=अनुवाद - सौ. मीरा दीक्षित|publisher=श्री ऑरोबिंदो आश्रम - दिल्ली शाखा|year=२०१५|isbn=81-88847-63-1}}</ref> * दिल्ली येथील श्रीअरविंद आश्रमाच्या ४० वर्षांहून अधिक काळ त्या मुख्य विश्वस्त आहेत. * [[:en:The_Mother's_International_School,_New_Delhi|द मदर्स इंटरनॅशनल स्कूल]] आणि मिराम्बिका फ्री प्रोग्रेस स्कूल या दोन शाळांच्या स्थापनेमध्ये व व्यवस्थापनामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. * मिराम्बिका फ्री प्रोग्रेस स्कूल या शाळेला 'शिक्षणाच्या आध्यात्मिक दृष्टिकोनासाठी' राष्ट्रीय स्तरारील मान्यताप्राप्त आहे. <ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://sriaurobindoashram.net/tara-padmashri.php|title=Sri Aurobindo Ashram|url-status=live|access-date=24 February 2023}}</ref> * नैनिताल आणि रामगड, उत्तराखंड येथे आश्रमाची दोन केंद्र आहेत. त्यांच्या स्थापनेमध्येही तारा जौहर यांचा सहभाग आहे. * आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुला-मुलींसाठी श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखेच्या वतीने एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रही चालविले जाते. १९८० साली त्यांनी या केंद्राची स्थापना केली.<ref name=":1" /> * श्रीमाताजींनी [[फुलांचे आध्यात्मिक अर्थ]] सांगितले होते. त्यावर आधारित Flowers and their messages हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले, त्याच्या निर्मितीमध्ये तारा जौहर यांचा सहभाग होता. <ref name=":0" /> == पुरस्कार == * २१ ऑक्टोबर २०२२ रोजी, The Conf. of Indian Universities तर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. * २१ मार्च २०२२ रोजी भारत सरकारने त्यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. * २०१७ साली त्यांना ओव्हरमन फौंडेशन, कोलकोता यांच्यातर्फे ऑरो-रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. == ग्रंथ संपदा == * [https://incarnateword.in/m/correspondence/learning-with-the-mother Learning with the Mother] (सोबतच्या दुव्यावर हे पुस्तक संपूर्ण उपलब्ध आहे.) * [[iarchive:growing-up-with-mother-the-mother-mirra-sri-aurobindo-ashram|Growing Up with the Mother.]] New Delhi: Matri Store.(सोबतच्या दुव्यावर हे पुस्तक संपूर्ण उपलब्ध आहे.) * Growing Up with the Mother. या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'आत्मविकास माताजींच्या सान्निध्यातील' - अनुवादक -सौ.मीरा श्रीकृष्ण दीक्षित, मार्च २०१५, ISBN 81-88847-63-1 == मुलाखत == [https://www.sriaurobindoashram.net/#delhi तारा जौहर यांची मुलाखत] (डी.डी. न्यूज){{पूर्णयोग}} == संदर्भ == <references /> == बाह्य दुवे == ०१) [[पद्मश्री पुरस्कार विजेते २०२०-२०२९|पद्मश्री पुरस्कार विजेते]] ०२) [https://www.youtube.com/watch?v=nwew9lUYlf0 पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना] (ध्वनीचित्रफीत) ०३) [[:en:Tara_Jauhar|इंग्रजी विकिपीडियामधील लेख]] [[वर्ग:भारतीय शिक्षणतज्ज्ञ]] [[वर्ग:इंग्लिश लेखिका]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कार प्राप्त महिला]] [[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]] [[वर्ग:आध्यात्मिक व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १९३६ मधील जन्म]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] [[वर्ग:पूर्णयोग]] 0wah2de8fujuohphhe5hu9acuixpcu5 फ्रीडम ट्रॉफी 0 327672 2583082 2252965 2025-06-25T13:12:38Z Khirid Harshad 138639 पुनर्निर्देशन लक्ष्य [[फ्रीडम चषक (क्रिकेट)]] पासून [[गांधी–मंडेला चषक]] ला बदलविले 2583082 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[गांधी–मंडेला चषक]] kk4m962lmf9nu7dvkrvjoe6heu4lqeu फ्रीडम ट्रॉफी (क्रिकेट) 0 327815 2583081 2253643 2025-06-25T13:12:13Z Khirid Harshad 138639 पुनर्निर्देशन लक्ष्य [[फ्रीडम चषक (क्रिकेट)]] पासून [[गांधी–मंडेला चषक]] ला बदलविले 2583081 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[गांधी–मंडेला चषक]] kk4m962lmf9nu7dvkrvjoe6heu4lqeu मानवी अंतराळ उड्डाण केंद्र 0 333164 2583117 2295380 2025-06-25T15:26:42Z Agent VII 161397 logo added 2583117 wikitext text/x-wiki {{Infobox government agency | agency_name = मानवी अंतराळ उड्डाण केंद्र | nativename = | nativename_a = | nativename_r = | logo = Indian Space Research Organisation Logo.svg | seal = HSFC ISRO logo.png | seal_width = | picture = | picture_width = | picture_caption = | formed = {{Start date and years ago|df=yes|2019|01|30}} | preceding1 = | preceding2 = | parent_agency = [[इस्रो]] | jurisdiction = [[भारत सरकार|अंतराळ विभाग]] | headquarters = [[बंगळूर]], [[कर्नाटक]], भारत | coordinates = | employees = | budget = हे पहा [[भारतीय अंतराळ संशोधन संस्था#आकडेवारी|''इस्रोचे अंदाजपत्रक'']] | chief1_name = उमामहेश्वरन आर.<ref>{{cite news | url=https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/umamaheswaran-is-new-human-space-flight-centre-chief/articleshow/89956483.cms | title=उमामहेश्वरन मानवी अंतराळ उड्डाण केंद्राचे नवीन प्रमुख | newspaper=द टाइम्स ऑफ इंडिया| date=३ मार्च २०२२}}</ref> | chief1_position = संचालक | chief2_name = | chief2_position = | child2_agency = | website = [https://www.isro.gov.in/ इस्रो मुख्य पान] | footnotes = | map = | map_width = | map_caption = }} मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) ही [[भारतीय अंतराळ संशोधन संस्था]] (इस्रो) अंतर्गत [[भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम|भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचे]] समन्वय साधणारी संस्था आहे. संस्था [[गगनयान]] प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असेल.<ref>{{Cite web|url=https://www.isro.gov.in/update/30-jan-2019/inauguration-of-human-space-flight-centre-hsfc|title=मानवी अंतराळ उड्डाण केंद्राचे (HSFC) चे उद्घाटन - इस्रो|website=www.isro.gov.in|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20190329015418/https://www.isro.gov.in/update/30-jan-2019/inauguration-of-human-space-flight-centre-hsfc|archive-date=२९ मार्च २०१९|access-date=६ फेब्रुवारी २०१९}}</ref> २०२४ मध्ये घरगुती LVM3 रॉकेटवर प्रथम मानवी उड्डाण करण्याचे नियोजित आहे.<ref name="launch 2022">[https://www.thehindu.com/news/national/gaganyaan-mission-to-take-indian-astronaut-to-space-by-2022-pm-modi/article24695817.ece गगनयान प्रकल्प २०२२ पर्यंत भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणार: पंतप्रधान मोदी]. द हिंदू. १५ ऑगस्ट २०१८.</ref><ref>{{Cite web|url=https://www.firstpost.com/india/independence-day-2018-live-updates-we-will-put-an-indian-on-space-before-2022-says-narendra-modi-at-red-fort-4967431.html|title=स्वातंत्र्य दिन २०१८ लाइव्ह अपडेट्स: 'आम्ही २०२२ पूर्वी एका भारतीयाला अंतराळात पाठवू,' नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर म्हणाले|date=१५ ऑगस्ट २०१८|website=Firstpost.com|url-status=live|access-date=१५ ऑगस्ट २०१८}}</ref> ==संदर्भ== {{संदर्भयादी}} pfj2s6sjyt2ja7e7ngxh182juypnc51 जे. साई दीपक 0 335846 2583127 2500695 2025-06-25T17:19:42Z Dibyayoti176255 151564 Added Info... 2583127 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = जयकुमार साई दीपक अय्यर | चित्र =J Sai Deepak,2017 (On RSTV).png | चित्र_आकारमान = | चित्रशीर्षक = जे साई दीपक आर एस टीव्ही च्या 'द बिग पिक्चर' कार्यक्रमात | चित्रशीर्षक_पर्याय = | जन्मनाव = जे. साई दीपक अय्यर<ref>{{Citation |title=J. Sai Deepak Iyer's masterclass on taking on Shashi Tharoor & Hindu identity vs. consciousness |url=https://www.youtube.com/watch?v=HpH43WQebCk |access-date=2023-09-14 |language=en}}</ref> | जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1985|11|23}} | जन्म_स्थान = [[हैदराबाद]] | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | मृत्यू_कारण = | कलेवर_सापडलेले_स्थान = | चिरविश्रांतिस्थान = | चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश = | निवासस्थान = | राष्ट्रीयत्व = भारतीय | टोपणनावे = | वांशिकत्व = | नागरिकत्व = | शिक्षण = | प्रशिक्षणसंस्था = | पेशा = | कारकीर्द_काळ = | मालक = | प्रसिद्ध_कामे = | मूळ_गाव = | पगार = | निव्वळ_मालमत्ता = | उंची = | वजन = | ख्याती = | पदवी_हुद्दा = वकील, अभियंता | कार्यकाळ = | पूर्ववर्ती = | परवर्ती = | राजकीय_पक्ष = | विरोधक = | संचालकमंडळ = | धर्म = हिंदू | जोडीदार = | अपत्ये = | वडील = | आई = | नातेवाईक = | पुरस्कार = | स्वाक्षरी = | स्वाक्षरीशीर्षक_पर्याय = | संकेतस्थळ = | तळटिपा = | संकीर्ण = }} '''जयकुमार साई दीपक अय्यर''' हे एक भारतीय वकील आहेत जे प्रामुख्याने '''इंडिया/भारत''' टेट्रालॉजीचे लेखक म्हणून ओळखले जातात. साई दीपक हे [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|भारताच्या सर्वोच्च न्यायालयात]] आणि [[दिल्ली उच्च न्यायालय|दिल्ली उच्च न्यायालयात]] वकिलीचा व्यवसाय करतात.<ref>{{cite news |id={{ProQuest|2076261680}} |title=Lord Ayyappa at Sabarimala too has rights under Article 21, SC told |agency=Indo-Asian News Service |date=26 July 2018 }}</ref><ref>{{cite news |id={{ProQuest|2076507987}} |title=Sabarimala case: Deity living person, has right to privacy, women devotees to SC |newspaper=Indian Express |location=Mumbai |date=27 July 2018 }}</ref> == वैयक्तिक आयुष्य आणि कारकीर्द == साई दीपक यांचे शिक्षण सेंट अँथनी हायस्कूल, [[हैदराबाद]] येथे झाले. त्यानंतर त्यांनी [[अण्णा विद्यापीठ]] येथून [[यांत्रिक अभियांत्रिकी|यांत्रिकी अभियंता]] (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याच सोबत त्यांनी[[भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर|आयआयटी खरगपूरच्या]] राजीव गांधी स्कूल ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉमधून कायद्याचे पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले.<ref>{{cite news |id={{ProQuest|2083283397}} |last1=Iyer |first1=Lakshmi |title=Small talk: The Deity's Advocate |newspaper=Mumbai Mirror |date=6 August 2018 }}</ref> साई दीपक हे अनेक गाजलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रकरणांमध्ये फिर्यादी आहेत. [[शबरीमला]] मंदिरात [[शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश|महिलांच्या प्रवेशाच्या]] प्रकरणातील त्यांच्या युक्तिवादासाठी ते प्रसिद्ध आहेत, जिथे त्यांनी असा युक्तिवाद केला की भगवान अयप्पा हे नैष्टिक [[ब्रह्मचर्य|ब्रह्मचारी]] आहेत, जे [[गुरुकुल शिक्षण|गुरुकुलातील]] रहिवाशांच्या प्रमाणे महिलांशी कोणताही संपर्क ठेवत नाहीत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://peoplefordharma.org/wp-content/uploads/2019/02/Sabarimala-Written-Submissions-1.pdf|title=Written Submissions to the Supreme Court of India in the Sabarimala Temple Entry Case|date=February 2019}}</ref> त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की देवता एक जिवंत व्यक्तिमत्व असून [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाच्या]] अनुच्छेद २१ आणि २५ मध्ये नमूद केलेल्या धार्मिक स्वातंत्र्य आणि धर्म स्वातंत्र्याच्या [[संविधान|घटनात्मक]] अधिकारांचा ते लाभ घेऊ शकतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.scobserver.in/reports/indian-young-lawyers-association-v-state-of-kerala-sabarimala-temple-entry-day-5-arguments/|title=Sabarimala #5: Respondents Argue Every Instance of Exclusion Not Akin to Discrimination|date=26 July 2018|website=Supreme Court Observer|language=en-US|access-date=2023-08-17}}</ref> साई दीपक यांनी [[भारत सरकार|भारत सरकारच्या]] [[पद्मनाभस्वामी मंदिर|पद्मनाभस्वामी मंदिराच्या]] संभाव्य व्यवस्थापनावरील खटले,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://peoplefordharma.org/wp-content/uploads/2019/04/Padmanabhaswamy-Written-Submissions.pdf|title=Written Submissions to the Supreme Court of India in the Padmanabhaswamy Temple Administration Case|date=April 2019}}</ref> आणि बासमती तांदळाच्या [[भौगोलिक मानांकन]] वादावरही युक्तिवाद केला आहे. बासमती प्रकरणात त्यांनी मध्य प्रदेश सरकारचे प्रतिनिधित्व केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livelaw.in/pdf_upload/pdf_upload-360416.pdf|title=Judgement for the State of Madhya Pradesh vs Union of India case|last=Delhi High Court|date=2019-04-25|website=LiveLaw|language=|access-date=2023-08-17}}</ref> [[भारतीय दंड संहिता]],<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.scobserver.in/cases/challenge-to-the-marital-rape-exception/|title=Challenge to the Marital Rape Exception|website=Supreme Court Observer|language=en-US|access-date=2023-08-17}}</ref> मधील वैवाहिक बलात्कार अपवादाविरुद्ध जनहित याचिका आणि [[भारतात समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी व मध्यलिंगी लोकांचे हक्क|समलैंगिक विवाहाला]] कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी जनहित याचिका या प्रकरणांमध्ये देखील त्याचा सहभाग आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.verdictum.in/court-updates/supreme-court/same-sex-marriage-constitution-bench-sai-deepak-1475777|title=Petitioners Have A Cause, But No Case: Read Advocate Sai Deepak's Arguments In Same Sex Marriage Case|last=B|first=Kanchan|date=2023-05-10|website=www.verdictum.in|language=en|access-date=2023-08-18}}</ref> २०१८ च्या भीमा कोरेगाव हिंसाचारात कथित भूमिका बजावलेल्या गौतम नवलखा यांची अटक रद्द केल्यावर न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्यावर आनंद रंगनाथन यांनी टीका केली होती. सदरील न्यायालयाच्या अवमानाच्या खटल्यात दीपक हे आनंद रंगनाथन यांचे वकील आहेत.<ref>{{cite news |id={{ProQuest|2817965951}} |title='Am a free speech absolutist': Author Anand Ranganathan in contempt case |agency=Indo-Asian News Service |date=24 May 2023 }}</ref> [[प्रार्थनास्थळ (विशेष तरतुदी) अधिनियम, १९९१|प्रार्थनास्थळ अधिनियम, १९९१]] च्या घटनात्मक पुनरावलोकनाची मागणी करणाऱ्या खटल्यात ते काशीच्या राजघराण्याचे वकील देखील आहेत.<ref>{{cite news |id={{ProQuest|2711835121}} |title=Supreme Court to hear pleas challenging constitutional validity of Places of Worship Act on October 11 |newspaper=Financial Express |location=New Delhi |date=9 September 2022 }}</ref> साई दीपक हे एक हिंदू राष्ट्रवादी आणि वसाहतवादी आहेत.<ref>{{cite news |id={{ProQuest|2791986602}} |title=Hindus a global minority facing existential crisis |newspaper=द टाइम्स ऑफ इंडिया |location=New Delhi |date=12 February 2023 }}</ref><ref>{{cite journal |last1=Sen |first1=Anandaroop |title=J Sai Deepak's India that is Bharat: Coloniality, Civilisation, Constitution . Bloomsbury 2021 |journal=Social Dynamics |date=4 May 2023 |volume=49 |issue=2 |pages=376–385 |doi=10.1080/02533952.2023.2236899 |doi-access=free }}</ref><ref>{{Cite web |title=Decolonising India: Is Bharat trying to reinvent itself? |url=https://www.indiatoday.in/india/story/decolonising-india-bharat-attempts-to-reinvent-debate-authors-mumbai-conclave-2293403-2022-11-04 |access-date=2023-06-12|website=India Today |language=en}}</ref> आणि ''फर्स्टपोस्टमध्ये'' नियमित स्तंभलेखक देखील आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/author/j-sai-deepak|title=J Sai Deepak - Latest Articles, Top Headlines, News Stories Updates|website=Firstpost|language=en|access-date=2023-07-12}}</ref> ते दोन [[अनुदिनी|ब्लॉगही]] लिहितात; पैकी पहिला ब्लॉग हा संवैधानिक सिद्धांत आणि कायदेशीर तत्त्वज्ञानावर;<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://jsaideepak.com/|title=Yukti|date=2023-06-22|website=Yukti|language=en|access-date=2023-08-17}}</ref> युक्ती नावाचा ब्लॉग आहे. तर दुसरा दि डिमांडिंग मिस्ट्रेस हा असून सिव्हिल, कमर्शियल आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ वर त्यात लिखाण केले जाते. या ब्लॉगचा उल्लेख [[मद्रास उच्च न्यायालय|मद्रास उच्च न्यायालयाने]] TVS विरुद्ध [[बजाज ऑटो]] बौद्धिक संपदा विवादावरील निर्णयात केला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indiankanoon.org/doc/1721105/|title=M/S TVS Motor Company Limited vs M/S Bajaj Auto Limited on 18 May, 2009|last=Madras High Court's Judgement|date=18 May 2009|website=Indian Kanoon}}</ref> साई दीपक हे [[सुब्रमण्यम स्वामी]], राजीव मल्होत्रा, संजीव सन्याल, आनंद रंगनाथन, स्मिता प्रकाश आणि अभिजित चावडा यांच्यासमवेत, इंग्रजी भाषिक [[हिंदुत्व]] विचारवंतांचा भाग आहेत, जे प्राचीन [[हिंदू धर्म|हिंदू]] संस्कृतीतील ज्ञान प्रणालीबद्दल विचार करतात. यामुळे ते उजव्या विचारसरणीचे म्हणून देखील संबोधले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/opinion/columns/j-sai-deepak-is-wrong-indian-democracy-is-not-hindu-will-8690455/|title=J Sai Deepak is wrong: Indian democracy is not Hindu will}}</ref> == लिखाण आणि कार्य == * ''[https://www.google.co.in/books/edition/India_that_is_Bharat/2YuqzgEACAAJ?hl=en इंडिया दॅट इज भारत:: कॉलोनियाटी, सिव्हीलायझेशन काँस्टिट्युशन]''. [[नवी दिल्ली]] : ब्लूम्सबरी . 2021.{{ISBN|9789354352492}}.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sundayguardianlive.com/news/book-transforms-discourse-coloniality-bharat|title=Book transforms the discourse about 'coloniality' in Bharat|last=Basu|first=Prasenjit K.|date=2021-10-16|website=The Sunday Guardian Live|language=en-US|access-date=2023-06-12}}</ref> * ''[https://www.google.co.in/books/edition/India_Bharat_and_Pakistan/R999zwEACAAJ?hl=en इंडिया, भारत अँड पाकिस्तान: द काँस्टिट्युशनल जर्नी ऑफ अ सँडविच्ड सिव्हिलायझेशन]''. नवी दिल्ली: ब्लूम्सबरी. 2022{{ISBN|9789354353017}}[[ISBN (identifier)|ISBN]]&nbsp;[[Special:BookSources/9789354353017|९७८९३५४३५३०१७]].<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/opinion-news-expert-views-news-analysis-firstpost-viewpoint/how-india-a-victim-of-conflicting-colonialities-is-coming-out-of-slumber-to-reboot-its-tampered-mind-11191361.html|title=How India, a victim of conflicting colonialities, is coming out of slumber to reboot its tampered mind|date=2022-09-06|website=Firstpost|language=en|access-date=2023-06-12}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://theprint.in/opinion/india-needs-to-challenge-colonialism-in-its-own-language-but-solution-isnt-hindu-worldview/944406/|title=India needs to challenge colonialism in its own language. But solution isn't Hindu worldview|last=Yadav|first=Yogendra|date=2022-05-06|website=ThePrint|language=en-US|access-date=2023-06-12}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|title=Re-Discovering Bharat|date=16 December 2022|work=Star of Mysore|id={{ProQuest|2754825320}}}}<templatestyles src="Module:Citation/CS1/styles.css"></templatestyles></ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:जन्म वर्ष गहाळ (जिवंत लोक)]] [[वर्ग:भारतीय लेखक]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय वकील]] [[वर्ग:भारतीय अभियंते]] [[वर्ग:तेलुगू व्यक्ती]] higaxzaktvl58fqtcoix215ilx8zs9w कपाली शास्त्री 0 344210 2583146 2580219 2025-06-25T18:25:09Z Ketaki Modak 21590 2583146 wikitext text/x-wiki '''टी.व्ही. कपाली शास्त्री''' (जन्म ३ सप्टेंबर १८८६ मैलापूर - मृत्यू १७ ऑगस्ट १९५३ [[पाँडिचेरी]] येथे) [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] विद्वान, लेखक, अनुवादक आणि [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांचे अनुयायी होते. <ref name=":0">P. Raja (1993), p. 21.</ref> <ref>M.P. Pandit (1987), p.157</ref> वेदांचे भाष्यकार म्हणून ते ओळखले जातात.<ref name=":1">श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी, ले. - प्रभाकर नुलकर</ref> [[चित्र:T.V.Kapali-Shastri-623x600.jpg|सीमा|इवलेसे|कपाली शास्त्री (१९२०)]] == चरित्र == शास्त्री यांचा जन्म १८८६ मध्ये मैलापूर, [[तमिळनाडू|तामिळनाडू]] येथे पारंपरिक वैदिक कुटुंबात झाला. [[चेन्नई|मद्रासमधील]] ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट्स लायब्ररीत संस्कृतचे विद्वान असलेल्या त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संस्कृतचे प्राथमिक शिक्षण घरीच घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मद्रास येथील हायस्कूलमध्ये ते संस्कृतचे शिक्षक झाले. वयाच्या विसाव्या वर्षी ते रमण महर्षींचे प्रमुख शिष्य आणि विद्वान आणि कवी गणपती मुनी यांच्या प्रभावाखाली आले. मुनी यांनी त्यांचे ज्ञान शास्त्री यांच्याकडे दिले. नंतर ते वेदाध्ययन आणि तंत्रशास्त्राच्या अभ्यासात बुडून गेले आणि त्यांनी इंग्रजी, [[तमिळ भाषा|तमिळ]], [[तेलुगू भाषा|तेलगू]] आणि संस्कृतमध्ये पुस्तके आणि लेख प्रकाशित केले. [[रमण महर्षी]] - [[गणपती मुनी]] - कपाली शास्त्री - [[माधव पु. पंडित|माधव पंडित]] अशी ज्ञानपरंपरा आहे. <ref>K.R.Srinivasa Iyengar (1952). ''On the Mother''. Pondicherry: Sri Aurobindo International Centre of education.</ref> ते १९२९ मध्ये पाँडिचेरीला गेले आणि श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ( [[मीरा अल्फासा|मिरा अल्फासा]] ) यांचे अनुयायी झाले. त्यांनी श्रीअरविंदांच्या तत्त्वज्ञानाचा आणि लेखनाचा सखोल अभ्यास केला. विशेषतः श्रीअरविंद यांनी [[ऋग्वेद|ऋग्वेदाचे]] जे विवेचन केले होते, त्याचा शास्त्री यांनी आपल्या अनेक पुस्तकांमध्ये विस्तृतपणे शोध घेतला. <ref>P. Raja (1993), pp. 21–26</ref> <ref>[https://sanskritdocuments.org/sites/umasahasram/tributekapalipandit.html Tribute]</ref> त्यांनी श्रीअरविंदांच्या काही महत्त्वाच्या ग्रंथांचे संस्कृत तसेच [[तमिळ भाषा|तमिळ]] आणि [[तेलुगू भाषा|तेलगूमध्ये]] भाषांतर केले. <ref name=":0" /> शास्त्री यांचे १७ ऑगस्ट १९५३ रोजी पाँडिचेरी येथे निधन झाले. == निवडक ग्रंथसंपदा == === इंग्रजी === * लाईट्स ऑन द वेदा * साइडलाईट्स ऑन द तंत्र * श्रीअरबिंदो: लाइट्स ऑन द टीचिंग्ज * द महर्षी * गॉस्पेल ऑफ द गीता * ऋग भाष्य भूमिका === संस्कृत === * ऋग्वेद भाष्य (सिद्धांजन) - ऋग्वेदाच्या पहिल्या अष्टकावरील हे भाष्य आहे. हे भाष्य श्रीअरविंद यांनी तपासून दिले होते, त्यावर सूचना केल्या होत्या. असा उल्लेख श्री. नारायण प्रसाद लिखित 'लाईफ इन श्रीअरविन्दो आश्रम' या पुस्तकात आला आहे.<ref name=":1" /> * मातृ-तत्त्व-प्रकाशा * [[सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक|सावित्री]] * अहनिकस्तव * तत्त्व-प्रभा (श्रीअरविंद यांच्या शिकवणुकीतील मूलभूत तत्त्वांचे विवरण करणारा ग्रंथ) <ref name=":1" /> * मातृ-उपनिषद (श्रीअरविंद लिखित द मदर या ग्रंथाचा संस्कृत आविष्कार) <ref name=":1" /> === तमिळ === * अग्नि सुक्तंगळ * श्रीअरविंदर * वेणीरा सुदारोली === तेलगु === * मात्र वक्कुलु == संदर्भ साहित्य == * पी. राजा (१९९३), ''[[माधव पु. पंडित]].'' ''अ पीप इन्टू पास्ट.  '' पाँडिचेरी, दिप्ती पब्लिकेशन्स, पृ.क्र.२१-२६ * एस. रानडे (१९९७), ''माधव पंडितजी'' . पाँडिचेरी, दिप्ती पब्लिकेशन्स, पृ.क्र.१०-११ * ''कवी योगी श्री कपाली शास्त्री'', डॉ. के. वेंकटसुब्रमण्यन, कुलगुरू, पाँडिचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटी यांचे उद्घाटनपर भाषण. मध्ये: ''माधव पंडित'', ''सत्-संग'', खंड-५, पाँडिचेरी १९८७, पृ.क्र.१५६-१६० == पूरक वाचन == * [https://ia601506.us.archive.org/5/items/in.ernet.dli.2015.220576/2015.220576.Versatile-Genius.pdf कपाली शास्त्री यांच्या जन्मशाताब्दी निमित्त प्रकाशित करण्यात आलेला स्मरणग्रंथ] * [https://motherandsriaurobindo.in/disciples/t-v-kapali-sastry/books/sanskrit/ कपाली शास्त्री यांची संस्कृत ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध] * [https://incarnateword.in/other-authors/tv-kapali-sastri कपाली शास्त्री यांचे ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध] {{पूर्णयोग}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. १९५३ मधील मृत्यू]] [[वर्ग:इ.स. १८८६ मधील जन्म]] [[वर्ग:संस्कृत भाषेमधील विद्वान]] [[वर्ग:भारतीय लेखक]] [[वर्ग:पूर्णयोग]] [[वर्ग:भाष्यकार]] kwhpnlhooiv9ojt05i7r5u3msbgz5mt 2583148 2583146 2025-06-25T18:26:44Z Ketaki Modak 21590 2583148 wikitext text/x-wiki '''टी.व्ही. कपाली शास्त्री''' (जन्म ३ सप्टेंबर १८८६ मैलापूर - मृत्यू १७ ऑगस्ट १९५३ [[पाँडिचेरी]] येथे) [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] विद्वान, लेखक, अनुवादक आणि [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांचे अनुयायी होते. <ref name=":0">P. Raja (1993), p. 21.</ref> <ref>M.P. Pandit (1987), p.157</ref> वेदांचे भाष्यकार म्हणून ते ओळखले जातात.<ref name=":1">श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी, ले. - प्रभाकर नुलकर</ref> [[चित्र:T.V.Kapali-Shastri-623x600.jpg|सीमा|इवलेसे|कपाली शास्त्री (१९२०)]] == चरित्र == शास्त्री यांचा जन्म १८८६ मध्ये मैलापूर, [[तमिळनाडू|तामिळनाडू]] येथे पारंपरिक वैदिक कुटुंबात झाला. [[चेन्नई|मद्रासमधील]] ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट्स लायब्ररीत संस्कृतचे विद्वान असलेल्या त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संस्कृतचे प्राथमिक शिक्षण घरीच घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मद्रास येथील हायस्कूलमध्ये ते संस्कृतचे शिक्षक झाले. वयाच्या विसाव्या वर्षी ते रमण महर्षींचे प्रमुख शिष्य आणि विद्वान आणि कवी गणपती मुनी यांच्या प्रभावाखाली आले. मुनी यांनी त्यांचे ज्ञान शास्त्री यांच्याकडे दिले. नंतर ते वेदाध्ययन आणि तंत्रशास्त्राच्या अभ्यासात बुडून गेले आणि त्यांनी इंग्रजी, [[तमिळ भाषा|तमिळ]], [[तेलुगू भाषा|तेलगू]] आणि संस्कृतमध्ये पुस्तके आणि लेख प्रकाशित केले. [[रमण महर्षी]] - [[गणपती मुनी]] - कपाली शास्त्री - [[माधव पु. पंडित|माधव पंडित]] अशी ज्ञानपरंपरा आहे. <ref>K.R.Srinivasa Iyengar (1952). ''On the Mother''. Pondicherry: Sri Aurobindo International Centre of education.</ref> ते १९२९ मध्ये पाँडिचेरीला गेले आणि श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ( [[मीरा अल्फासा|मिरा अल्फासा]] ) यांचे अनुयायी झाले. त्यांनी श्रीअरविंदांच्या तत्त्वज्ञानाचा आणि लेखनाचा सखोल अभ्यास केला. विशेषतः श्रीअरविंद यांनी [[ऋग्वेद|ऋग्वेदाचे]] जे विवेचन केले होते, त्याचा शास्त्री यांनी आपल्या अनेक पुस्तकांमध्ये विस्तृतपणे शोध घेतला. <ref>P. Raja (1993), pp. 21–26</ref> <ref>[https://sanskritdocuments.org/sites/umasahasram/tributekapalipandit.html Tribute]</ref> त्यांनी श्रीअरविंदांच्या काही महत्त्वाच्या ग्रंथांचे संस्कृत तसेच [[तमिळ भाषा|तमिळ]] आणि [[तेलुगू भाषा|तेलगूमध्ये]] भाषांतर केले. <ref name=":0" /> शास्त्री यांचे १७ ऑगस्ट १९५३ रोजी पाँडिचेरी येथे निधन झाले. == निवडक ग्रंथसंपदा == === इंग्रजी === * लाईट्स ऑन द वेदा * साइडलाईट्स ऑन द तंत्र * श्रीअरबिंदो: लाइट्स ऑन द टीचिंग्ज * द महर्षी * गॉस्पेल ऑफ द गीता * ऋग भाष्य भूमिका === संस्कृत === * ऋग्वेद भाष्य (सिद्धांजन) - ऋग्वेदाच्या पहिल्या अष्टकावरील हे भाष्य आहे. हे भाष्य श्रीअरविंद यांनी तपासून दिले होते, त्यावर सूचना केल्या होत्या. असा उल्लेख श्री. नारायण प्रसाद लिखित 'लाईफ इन श्रीअरविन्दो आश्रम' या पुस्तकात आला आहे.<ref name=":1" /> * मातृ-तत्त्व-प्रकाशा * [[सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक|सावित्री]] * अहनिकस्तव * तत्त्व-प्रभा (श्रीअरविंद यांच्या शिकवणुकीतील मूलभूत तत्त्वांचे विवरण करणारा ग्रंथ) <ref name=":1" /> * मातृ-उपनिषद (श्रीअरविंद लिखित द मदर या ग्रंथाचा संस्कृत आविष्कार) <ref name=":1" /> === तमिळ === * अग्नि सुक्तंगळ * श्रीअरविंदर * वेणीरा सुदारोली === तेलगु === * मात्र वक्कुलु == संदर्भ साहित्य == * पी. राजा (१९९३), ''[[माधव पु. पंडित]].'' ''अ पीप इन्टू पास्ट.  '' पाँडिचेरी, दिप्ती पब्लिकेशन्स, पृ.क्र.२१-२६ * एस. रानडे (१९९७), ''माधव पंडितजी'' . पाँडिचेरी, दिप्ती पब्लिकेशन्स, पृ.क्र.१०-११ * ''कवी योगी श्री कपाली शास्त्री'', डॉ. के. वेंकटसुब्रमण्यन, कुलगुरू, पाँडिचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटी यांचे उद्घाटनपर भाषण. मध्ये: ''माधव पंडित'', ''सत्-संग'', खंड-५, पाँडिचेरी १९८७, पृ.क्र.१५६-१६० == पूरक वाचन == * [https://ia601506.us.archive.org/5/items/in.ernet.dli.2015.220576/2015.220576.Versatile-Genius.pdf कपाली शास्त्री यांच्या जन्मशाताब्दी निमित्त प्रकाशित करण्यात आलेला स्मरणग्रंथ] * [https://motherandsriaurobindo.in/disciples/t-v-kapali-sastry/books/sanskrit/ कपाली शास्त्री यांची संस्कृत ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध] * [https://incarnateword.in/other-authors/tv-kapali-sastri कपाली शास्त्री यांचे ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध] (कलेक्टेड वर्क्स) {{पूर्णयोग}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. १९५३ मधील मृत्यू]] [[वर्ग:इ.स. १८८६ मधील जन्म]] [[वर्ग:संस्कृत भाषेमधील विद्वान]] [[वर्ग:भारतीय लेखक]] [[वर्ग:पूर्णयोग]] [[वर्ग:भाष्यकार]] jbir1l9rk888qesklp4w2aw3u42d67k पंचायत (दूरचित्रवाणी मालिका) 0 353411 2583218 2504542 2025-06-26T05:14:39Z Aditya tamhankar 80177 /* भाग */ 2583218 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''पंचायत''''' ही एक भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] -भाषेतील हास्य-नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे जी [[ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ]] यासाठी [[द व्हायरल फीव्हर|द व्हायरल फीव्हरने]] तयार केली आहे. चंदन कुमार यांनी लिहिलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले होते आणि त्यात [[जितेंद्र कुमार]], रघुबीर यादव, [[नीना गुप्ता]], चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक आणि सुनीता राजवार यांच्या भूमिका आहेत. [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] फुलेरा या दुर्गम काल्पनिक खेड्यात नोकरीच्या चांगल्या पर्यायांच्या अभावी [[पंचायती राज|पंचायत]] सचिव म्हणून रुजू झालेल्या एका अभियांत्रिकी पदवीधराच्या जीवनाची कथा यात आहे.<ref name=":2">{{cite web|url=https://www.hindustantimes.com/villages-are-not-as-they-are-shown-on-screen-says-the-man-behind-panchayat/story-6oOrmwfK8RUnS0NJNU9WBI.html|title=Villages are not as they are shown on screen, says the man behind Panchayat|date=2020-07-21|website=Hindustan Times|language=en|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20200722230911/https://www.hindustantimes.com/villages-are-not-as-they-are-shown-on-screen-says-the-man-behind-panchayat/story-6oOrmwfK8RUnS0NJNU9WBI.html|archive-date=22 July 2020|access-date=2021-02-25}}</ref> == पात्र == * [[जितेंद्र कुमार]] - अभिषेक त्रिपाठी, ग्रामपंचायत सचिव * [[रघुबीर यादव]] - ब्रिजभूषण दुबे, मंजू देवीचे पती, प्रधान-पती * [[नीना गुप्ता]] - मंजूदेवी दुबे, प्रधान * [[फैसल मलिक]] - प्रल्हाद पांडे * [[चंदन रॉय]] - विकास शुक्ला * सान्विका - रिंकी * [[दुर्गेश कुमार]] - भूषण उर्फ ​​बनराकस * [[सुनीता राजवार]] - क्रांती देवी, भूषणची पत्नी == भाग == {| class="wikitable sortable" ! सत्र !! भाग !! दिनांक |- | १ || ८ || ३ एप्रिल २०२० |- | २ || ८ || १८ मे २०२२ |- | ३ || ८ || २८ मे २०२४ |- | ४ || ८ || २४ जून २०२५ |- |} == पुरस्कार == {| class="wikitable sortable" !वर्ष !! पुरस्कार !! श्रेणी !! प्राप्तकर्ता !! परिणाम !! संदर्भ |- | rowspan="7" | २०२० | rowspan="7" | [[फिल्मफेर ओटीटी पुरस्कार]] | सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका | [[ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ]] || {{Won}} || rowspan="7" | <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmfare.com/features/winners-of-the-flyx-filmfare-ott-awards-45407.html|title=Winners of the Flyx Filmfare OTT Awards|website=filmfare.com|language=en|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20201219181529/https://www.filmfare.com/features/winners-of-the-flyx-filmfare-ott-awards-45407.html|archive-date=19 December 2020|access-date=20 December 2020}}</ref> |- | सर्वोत्कृष्ट अभिनेता (विनोदी मालिका) | [[जितेंद्र कुमार]] ||{{Won}} |- | सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (कॉमेडी मालिका) | रघुबीर यादव ||{{Won}} |- | सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (विनोदी मालिका) | [[नीना गुप्ता]] ||{{Won}} |- | सर्वोत्कृष्ट मूळ कथा (मालिका) | rowspan="3" | चंदन कुमार || {{Nom}} |- | सर्वोत्कृष्ट पटकथा ||{{Nom}} |- | सर्वोत्कृष्ट संवाद ||{{Nom}} |- | २०२३ | [[भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव]] | सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT) | ''पंचायत'' || {{Won}} | <ref name="awards:iexp">{{स्रोत बातमी|url=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/iffi-2023-persian-movie-endless-borders-wins-best-film-award-9046008/|title=IFFI 2023: Endless Borders wins Best Film award; Michael Douglas receives Satyajit Ray Lifetime Achievement Award|date=28 November 2023|work=The Indian Express|access-date=28 November 2023}}</ref> |- |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ मूळ कार्यक्रम]] [[वर्ग:२०२० मध्ये सुरू झालेल्या भारतीय टेलिव्हिजन मालिका]] 7t6bmnhmqdfatssuroy76al9uyf5rgy मराठी दूरचित्रवाणी टीआरपी 0 359213 2583284 2581033 2025-06-26T07:32:03Z 103.185.174.126 /* वाहिन्यांची टीआरपी भाग २ */ 2583284 wikitext text/x-wiki {{काम चालू}} {| class="wikitable" |मालिका |[[झी मराठी]] |- | style="background:LightGray"|मालिका |[[ई टीव्ही मराठी]] ([[कलर्स मराठी]]) |- | style="background:Orange"|मालिका |[[स्टार प्रवाह]] |- | style="background:LightBlue"|मालिका |[[डीडी सह्याद्री]] |- | style="background:LightPink"|मालिका |[[झी युवा]] |- | style="background:Red"|मालिका |[[सोनी मराठी]] |- | style="background:Yellow"|मालिका |[[झी टॉकीज]] |} == वाहिन्यांची टीआरपी भाग १ == {| class="wikitable sortable" ! आठवडा आणि वर्ष ! [[झी मराठी]] ! [[स्टार प्रवाह]] ! [[कलर्स मराठी]] |- | '''आठवडा ४५, २०१४''' | 145564 | 52367 | <u>45989</u> |- | '''आठवडा ४६, २०१४''' | 143455 | 50409 | 49458 |- | आठवडा ४७, २०१४ | 149664 | 49033 | 53181 |- | आठवडा ४८, २०१४ | 151328 | 52723 | 53571 |- | '''आठवडा ४९, २०१४''' | 133704 | 52717 | 50524 |- | '''आठवडा ५०, २०१४''' | 135810 | 58638 | 50976 |- | '''आठवडा ५२, २०१४''' | 138598 | 58561 | 52849 |- | '''आठवडा १, २०१५''' | 142265 | 64310 | 58507 |- | आठवडा ३, २०१५ | 137399 | 55225 | 55852 |- | आठवडा ४, २०१५ | 142602 | 54873 | 62298 |- | '''आठवडा ५, २०१५''' | 188980 | 54815 | 48907 |- | '''आठवडा ६, २०१५''' | 145084 | 56548 | 53789 |- | आठवडा ८, २०१५ | 146467 | 54060 | 54562 |- | आठवडा ४१, २०१५ | <u>116598</u> | 36992 | 73520 |- | आठवडा ४२, २०१५ | 130938 | 31835 | 65013 |- | आठवडा ४३, २०१५ | 131511 | 38710 | 70591 |- | आठवडा ४४, २०१५ | 165337 | 40127 | 72732 |- | आठवडा ४६, २०१५ | 136053 | 51156 | 69438 |- | आठवडा ४७, २०१५ | 135135 | 46622 | 74119 |- | आठवडा ४८, २०१५ | 159022 | 52267 | 90559 |- | आठवडा ४९, २०१५ | 145301 | 41435 | 80690 |- | आठवडा ५१, २०१५ | 152099 | 34825 | 77862 |- | आठवडा ५२, २०१५ | 184804 | 42428 | 79672 |- | आठवडा १, २०१६ | 165110 | 44311 | 93040 |- | आठवडा ३, २०१६ | 177406 | 45468 | 95476 |- | आठवडा ४, २०१६ | 158815 | 57249 | 87026 |- | आठवडा ५, २०१६ | 152180 | 50095 | 96885 |- | आठवडा ६, २०१६ | 129231 | 48180 | 88545 |- | आठवडा ७, २०१६ | 139810 | 46968 | 95409 |- | आठवडा ८, २०१६ | 133880 | 42576 | 103425 |- | आठवडा ९, २०१६ | 131479 | 39096 | 99583 |- | आठवडा १०, २०१६ | 146713 | 40848 | 107053 |- | आठवडा १२, २०१६ | 139628 | 31643 | 92255 |- | आठवडा १४, २०१६ | 132345 | <u>23826</u> | 91262 |- | आठवडा १५, २०१६ | 139585 | 29434 | 93215 |- | आठवडा १६, २०१६ | 134767 | 24566 | 88538 |- | आठवडा २०, २०१६ | 128817 | – | 96591 |- | आठवडा २१, २०१६ | 130701 | – | 96557 |- | आठवडा २२, २०१६ | 141185 | 33456 | 97334 |- | आठवडा २३, २०१६ | 138347 | 31825 | 104113 |- | आठवडा २४, २०१६ | 147472 | 33025 | 101827 |- | आठवडा २५, २०१६ | 157360 | 38890 | 105423 |- | आठवडा २६, २०१६ | 158835 | 38973 | 116161 |- | आठवडा २७, २०१६ | 155081 | 35334 | 96417 |- | आठवडा २८, २०१६ | 147899 | – | 92493 |- | आठवडा २९, २०१६ | 159998 | 36748 | 99860 |- | आठवडा ३०, २०१६ | 169090 | – | 94972 |- | आठवडा ३१, २०१६ | 192331 | – | 91522 |- | आठवडा ३४, २०१६ | 181377 | 42442 | 90602 |- | आठवडा ३७, २०१६ | 172864 | 43296 | 79387 |- | आठवडा ३८, २०१६ | 183701 | 40814 | 81258 |- | आठवडा ३९, २०१६ | 218145 | 40387 | 72348 |- | आठवडा ४०, २०१६ | 301302 | 42667 | 83114 |- | आठवडा ४१, २०१६ | 206839 | 46454 | 91054 |- | आठवडा ४२, २०१६ | 217326 | 43673 | 81303 |- | आठवडा ४३, २०१६ | 224620 | 37320 | 74326 |- | आठवडा ४५, २०१६ | 204578 | 43791 | 81644 |- | आठवडा ४७, २०१६ | 206249 | – | 73936 |- | आठवडा ४८, २०१६ | 214067 | – | 84348 |- | आठवडा ४९, २०१६ | 198986 | – | 90745 |- | आठवडा ५०, २०१६ | 196641 | 43214 | 91005 |- | आठवडा ५१, २०१६ | 215008 | 42531 | 89130 |- | आठवडा ५२, २०१६ | 236067 | 42751 | 78216 |- | आठवडा १, २०१७ | 230958 | 43370 | 78554 |- | आठवडा २, २०१७ | 233926 | 42909 | 75031 |- | आठवडा ३, २०१७ | 236539 | 43332 | 73594 |- | आठवडा ६, २०१७ | 230948 | 55460 | 77355 |- | आठवडा ८, २०१७ | 272174 | – | 75169 |- | आठवडा ९, २०१७ | 274216 | 54864 | 88598 |- | आठवडा ११, २०१७ | 265163 | 61593 | 98544 |- | आठवडा १३, २०१७ | 293702 | 57948 | 91051 |- | आठवडा १५, २०१७ | 267808 | 59991 | 70757 |- | आठवडा १९, २०१७ | 235347 | 57600 | 65586 |- | आठवडा २०, २०१७ | 220799 | 55161 | 70908 |- | आठवडा २१, २०१७ | 222712 | 56160 | 63875 |- | आठवडा २२, २०१७ | 219568 | 63204 | 70550 |- | आठवडा २४, २०१७ | 221553 | 63605 | 72985 |- | आठवडा ३३, २०१७ | 257539 | 69131 | 79246 |- | आठवडा ३४, २०१७ | 257421 | 64512 | 74447 |- | '''आठवडा ३७, २०१७''' | 268115 | 73601 | 71604 |- | '''आठवडा ३९, २०१७''' | 262431 | 73229 | 63988 |- | '''आठवडा ४१, २०१७''' | 253552 | 82552 | 78747 |- | आठवडा ४२, २०१७ | 326060 | 71287 | 71796 |- | आठवडा ४३, २०१७ | 261241 | 72736 | 80684 |- | '''आठवडा ४४, २०१७''' | 258321 | 92547 | 82310 |- | '''आठवडा ४५, २०१७''' | 278286 | 80855 | 76507 |- | आठवडा ४६, २०१७ | 274622 | 82967 | 100775 |- | आठवडा ४७, २०१७ | 304537 | 85851 | 90173 |- | आठवडा ४८, २०१७ | 308352 | 97506 | 98834 |- | '''आठवडा ४९, २०१७''' | 296031 | 105108 | 99426 |- | '''आठवडा ५१, २०१७''' | 289264 | 112993 | 96937 |- | '''आठवडा ५२, २०१७''' | 298716 | 120047 | 109538 |- | '''आठवडा १, २०१८''' | 282378 | 118065 | 106575 |- | '''आठवडा २, २०१८''' | 310002 | 118629 | 112427 |- | '''आठवडा ३, २०१८''' | 269154 | 136615 | 123266 |- | '''आठवडा ४, २०१८''' | 284021 | 120100 | 118306 |- | आठवडा ५, २०१८ | 285703 | 109858 | 136758 |- | आठवडा ६, २०१८ | 294067 | 108878 | 133153 |- | आठवडा ७, २०१८ | 317116 | 108829 | 121661 |- | आठवडा ८, २०१८ | 295967 | 112425 | 127436 |- | आठवडा ९, २०१८ | 259910 | 107665 | 119366 |- | '''आठवडा १०, २०१८''' | 261045 | 115762 | 114326 |- | आठवडा ११, २०१८ | 260018 | 110022 | 111009 |- | '''आठवडा १२, २०१८''' | 277301 | 115108 | 110294 |- | आठवडा १३, २०१८ | 307823 | 116461 | 117859 |- | '''आठवडा १४, २०१८''' | 278476 | 119931 | 115198 |- | '''आठवडा १५, २०१८''' | 259859 | 102852 | 94339 |- | आठवडा १६, २०१८ | 300828 | 106532 | 112566 |- | आठवडा १७, २०१८ | 281431 | 99481 | 109235 |- | आठवडा १८, २०१८ | 276315 | 99073 | 99919 |- | आठवडा १९, २०१८ | 281654 | 91602 | 101957 |- | आठवडा २०, २०१८ | 259587 | 99096 | 103442 |- | आठवडा २१, २०१८ | 287651 | 97024 | 112528 |- | आठवडा २२, २०१८ | 321762 | 102496 | 112458 |- | आठवडा २३, २०१८ | 299493 | 94825 | 106946 |- | आठवडा २४, २०१८ | 301882 | 109095 | 125812 |- | आठवडा २५, २०१८ | 274720 | 108561 | 125676 |- | आठवडा २६, २०१८ | 285175 | 103300 | 125842 |- | आठवडा २७, २०१८ | 282012 | 102911 | 123112 |- | आठवडा २८, २०१८ | 276783 | 108315 | 136974 |- | आठवडा २९, २०१८ | 279070 | 116852 | 145457 |- | आठवडा ३०, २०१८ | 326009 | 130882 | 131036 |- | '''आठवडा ३१, २०१८''' | 320505 | 124150 | 117616 |- | '''आठवडा ३२, २०१८''' | 293576 | 128885 | 122631 |- | आठवडा ३३, २०१८ | 326283 | 116534 | 134158 |- | आठवडा ३४, २०१८ | 396005 | 131137 | 134670 |- | आठवडा ३५, २०१८ | 348251 | 135758 | 143046 |- | आठवडा ३६, २०१८ | 380270 | 135043 | 139995 |- | आठवडा ३७, २०१८ | 334391 | 124987 | 136791 |- | '''आठवडा ३८, २०१८''' | 343864 | 124630 | 121367 |- | आठवडा ३९, २०१८ | 332448 | 123423 | 124713 |- | '''आठवडा ४०, २०१८''' | 377789 | 123882 | 123609 |- | '''आठवडा ४१, २०१८''' | 364531 | 140521 | 133337 |- | '''आठवडा ४२, २०१८''' | 336449 | 143735 | 133325 |- | आठवडा ४३, २०१८ | 406700 | 129570 | 138745 |- | आठवडा ४४, २०१८ | 417072 | 124154 | 129784 |- | '''आठवडा ४५, २०१८''' | 348050 | 133115 | 124081 |- | '''आठवडा ४६, २०१८''' | 411590 | 135799 | 131606 |- | '''आठवडा ४७, २०१८''' | 393374 | 150376 | 141146 |- | आठवडा ४८, २०१८ | 419693 | 147486 | 147991 |- | आठवडा ४९, २०१८ | 361943 | 142194 | 164949 |- | आठवडा ५०, २०१८ | 392454 | 129360 | 159632 |- | आठवडा ५१, २०१८ | 394208 | 123367 | 147681 |- | आठवडा ५२, २०१८ | 347766 | 124342 | 156468 |- | आठवडा १, २०१९ | 387989 | 117599 | 139842 |- | आठवडा २, २०१९ | 422147 | 120428 | 144346 |- | आठवडा ३, २०१९ | '''464115''' | 110898 | 155386 |- | आठवडा ४, २०१९ | 406393 | 106945 | 138793 |- | आठवडा ५, २०१९ | 382590 | 117609 | 149144 |- | आठवडा १३, २०१९ | 270826 | 83940 | 137813 |- | आठवडा १४, २०१९ | 288773 | 74567 | 147752 |- | आठवडा १५, २०१९ | 282445 | 77573 | 133343 |- | आठवडा १६, २०१९ | 281477 | 72953 | 129639 |- | आठवडा १७, २०१९ | 280861 | 79805 | 131084 |- | आठवडा १८, २०१९ | 294314 | 77968 | 128764 |- | आठवडा १९, २०१९ | 291973 | 73590 | 151519 |- | आठवडा २०, २०१९ | 295804 | 71732 | 146157 |- | आठवडा २१, २०१९ | 308845 | 72452 | 143293 |- | आठवडा २२, २०१९ | 326966 | 88653 | 162224 |- | आठवडा २३, २०१९ | 322264 | 99731 | 163971 |- | आठवडा २४, २०१९ | 291105 | 88442 | 161783 |- | आठवडा २५, २०१९ | 325535 | 92762 | 161177 |- | आठवडा २६, २०१९ | 346428 | 92931 | 162596 |- | आठवडा २७, २०१९ | 376652 | 94911 | 163279 |- | आठवडा २८, २०१९ | 379312 | 97017 | 175923 |- | आठवडा २९, २०१९ | 383723 | 109059 | 177330 |- | आठवडा ३०, २०१९ | 392573 | 115000 | 182037 |- | आठवडा ३१, २०१९ | 374086 | 115591 | 187549 |- | आठवडा ३२, २०१९ | 349956 | 99778 | 173343 |- | आठवडा ३३, २०१९ | 357747 | 101854 | 159958 |- | आठवडा ३४, २०१९ | 377167 | 103850 | 174520 |- | आठवडा ३५, २०१९ | 376630 | 108990 | 190594 |- | आठवडा ३६, २०१९ | 331112 | 111431 | 163779 |- | आठवडा ३७, २०१९ | 344125 | 116552 | 165067 |- | आठवडा ३८, २०१९ | 357694 | 121142 | 164126 |- | आठवडा ३९, २०१९ | 400445 | 112897 | 150342 |- | आठवडा ४०, २०१९ | 370929 | 109130 | 173676 |- | आठवडा ४१, २०१९ | 328695 | 108934 | 159818 |- | आठवडा ४२, २०१९ | 361434 | 111628 | 167812 |- | आठवडा ४३, २०१९ | 386006 | 106247 | 167787 |- | आठवडा ४४, २०१९ | 349806 | 112878 | 184211 |- | आठवडा ४५, २०१९ | 340143 | 128884 | 172204 |- | आठवडा ४६, २०१९ | 324882 | 135522 | 173202 |- | आठवडा ४७, २०१९ | 313622 | 135131 | 177381 |- | आठवडा ४८, २०१९ | 287322 | 126068 | 194756 |- | आठवडा ४९, २०१९ | 321077 | 135338 | 207733 |- | आठवडा ५०, २०१९ | 304906 | 153739 | 197417 |- | आठवडा ५१, २०१९ | 326317 | 151815 | 216464 |- | आठवडा ५२, २०१९ | 311846 | 158346 | 213126 |- | आठवडा ५३, २०१९ | 323003 | 171788 | 215389 |- | आठवडा १, २०२० | 294962 | 160992 | 208545 |- | आठवडा २, २०२० | 272232 | 163323 | 203635 |- | आठवडा ३, २०२० | 311192 | 156708 | 192178 |- | आठवडा ४, २०२० | 255306 | 155476 | 200738 |- | आठवडा ५, २०२० | 267906 | 147080 | 220814 |- | आठवडा ६, २०२० | 279752 | 150691 | 209147 |- | आठवडा ७, २०२० | 263658 | 157812 | '''231619''' |- | आठवडा ८, २०२० | 270060 | 164602 | 211164 |- | आठवडा ९, २०२० | 246225 | 148310 | 214105 |- | आठवडा १०, २०२० | 269087 | 162004 | 197203 |- | आठवडा ११, २०२० | 242185 | 172976 | 179795 |- | '''आठवडा १२, २०२०''' | 231633 | 110625 | 91210 |- | आठवडा १३, २०२० | 185385 | 53021 | 55090 |- | आठवडा १४, २०२० | 167099 | – | 46830 |- | आठवडा १५, २०२० | 166368 | 54850 | – |- | आठवडा १६, २०२० | 165090 | 51356 | – |- | आठवडा १७, २०२० | 120627 | 61236 | – |- | आठवडा १८, २०२० | 118967 | 63263 | – |- | आठवडा १९, २०२० | 123957 | 75365 | – |- | आठवडा २०, २०२० | 132415 | 69226 | – |- | आठवडा २१, २०२० | 139200 | 68863 | – |- | आठवडा २२, २०२० | 131262 | 54740 | – |- | आठवडा २३, २०२० | 147730 | 73950 | – |- | आठवडा २५, २०२० | 127471 | 96613 | – |- | आठवडा २६, २०२० | 133930 | 112522 | – |- | '''आठवडा २७, २०२०''' | 135296 (133) | 140429 (138) | 51897 (51) |- | आठवडा २८, २०२० | 234661 | 173602 | 60871 |- | आठवडा २९, २०२० | 246298 | 183016 | 87569 |- | आठवडा ३०, २०२० | 267266 | 180246 | 112154 |- | आठवडा ३१, २०२० | 285583 | 158749 (156) | 108156 |- | आठवडा ३२, २०२० | 320814 | 196709 | 120907 |- | आठवडा ३३, २०२० | 314032 | 230445 (228) | 114969 |- | आठवडा ३४, २०२० | 284536 (280) | 239530 (235) | 107986 (106) |- | आठवडा ३५, २०२० | 297805 | 243499 (239) | 118224 |- | आठवडा ३६, २०२० | 267401 | 215314 | 116782 |- | आठवडा ३७, २०२० | 323358 | 263020 | 131294 |- | '''आठवडा ३८, २०२०''' | 278321 (274) | 292491 (287) | 131405 |- | आठवडा ३९, २०२० | 286669 | 309348 (304) | 132566 |- | आठवडा ४०, २०२० | 278336 (274) | 318029 (313) | 132239 |- | आठवडा ४१, २०२० | 256452 | 308236 | 129599 |- | आठवडा ४२, २०२० | 243843 (240) | 331071 (325) | 128080 |- | आठवडा ४३, २०२० | 257075 (253) | 354112 (348) | 128211 |- | आठवडा ४४, २०२० | 266612 (262) | 371683 (365) | 125455 |- | आठवडा ४५, २०२० | 242736 | 369106 | 121535 |- | आठवडा ४६, २०२० | 236004 | 356188 | 116770 |- | आठवडा ४७, २०२० | 243216 (239) | 371276 (365) | 117627 |- | आठवडा ४८, २०२० | 236653 | 371824 | 128741 |- | आठवडा ४९, २०२० | 220567 | 356665 | 143803 |- | आठवडा ५०, २०२० | 231557 | 386603 | 134398 |- | आठवडा ५१, २०२० | 231327 | 383734 | 117752 |- | आठवडा ५२, २०२० | 226132 | '''407074''' | 123113 |- | आठवडा १, २०२१ | 212907 | 378111 | 121501 |- | आठवडा २, २०२१ | 222329 | 368275 | 121141 |- | आठवडा ३, २०२१ | 236601 | 356805 | 128359 |- | आठवडा ४, २०२१ | 226462 | 376411 | 128355 |- | आठवडा ५, २०२१ | 241260 | 374013 | 137082 |- | आठवडा ६, २०२१ | 222154 | 368817 | 120225 |- | आठवडा ७, २०२१ | 225277 | 362679 | 115057 |} == वाहिन्यांची टीआरपी भाग २ == {| class="wikitable sortable" ! आठवडा आणि वर्ष ! [[स्टार प्रवाह]] ! [[झी मराठी]] ! [[कलर्स मराठी]] ! [[झी टॉकीज]] ! [[सन मराठी]] |- | आठवडा ८, २०२१ | 1016 | 668 | 361 | 259 |- | आठवडा ९, २०२१ | 996 | 669 | 370 | 280 |- | आठवडा १०, २०२१ | 1073.51 | 681.7 | 350.47 | 286.19 |- | आठवडा ११, २०२१ | 1053.28 | 606.56 | 351.19 | 266.43 |- | आठवडा १२, २०२१ | 1082.2 | 657.9 | 369.9 | 302.89 |- | आठवडा १३, २०२१ | 1104.67 | 685.62 | 363.68 | 315.58 |- | आठवडा १४, २०२१ | 1317.92 (405) | 710.42 (218) | 380.33 (117) | 311.85 |- | आठवडा १५, २०२१ | 1215.16 | 620.16 | 350.08 | 339.39 |- | '''आठवडा १६, २०२१''' | <u>872.38</u> | 606.78 | <u>244.7</u> | 359.98 |- | '''आठवडा १७, २०२१''' | 905.88 | 561.35 | 266.98 | 410.3 |- | '''आठवडा १८, २०२१''' | 1192.27 (366) | 601.67 (185) | 315.26 (97) | 404.31 |- | आठवडा १९, २०२१ | 1227.87 | 675.88 | 352.87 |- | '''आठवडा २०, २०२१''' | 1012.39 | 621.55 | 323.56 | 330.35 |- | आठवडा २१, २०२१ | 1157.45 (355) | 706.53 (217) | 388.49 | 353.59 |- | आठवडा २२, २०२१ | 1180.5 | 711.16 | 370.32 | 360.95 |- | आठवडा २३, २०२१ | 1239.43 (380) | 648.76 (199) | 376.31 (116) |- | आठवडा २४, २०२१ | 1202.96 | 645.39 | 405.62 |- | आठवडा २५, २०२१ | 1179.75 | 650.95 | 391.14 |- | आठवडा २६, २०२१ | 1230.57 | 636.42 | 391.11 |- | आठवडा २७, २०२१ | 1308.31 | 638.55 | 402.57 |- | आठवडा २८, २०२१ | 1306.51 | 671.35 | 407.29 |- | '''आठवडा २९, २०२१''' | 1350.29 | 615.5 | 426.66 | '''488.88''' |- | आठवडा ३०, २०२१ | 1439.23 (442) | 625.27 (192) | 447.99 (138) |- | आठवडा ३१, २०२१ | 1460.2 | 638.33 | 496.78 |- | आठवडा ३२, २०२१ | 1359.68 | 638.71 | 541.23 |- | आठवडा ३३, २०२१ | 1478.59 (454) | 656.17 | 572.48 |- | आठवडा ३४, २०२१ | 1365.04 (419) | 623.27 | 565.86 |- | आठवडा ३५, २०२१ | 1457.01 | 719.88 | 563.64 |- | आठवडा ३६, २०२१ | 1434.7 | 646.53 | 569.69 |- | आठवडा ३७, २०२१ | 1519.22 (466) | 658.66 (202) | 522.83 (160) |- | आठवडा ३८, २०२१ | 1507.05 | 673.96 | 587.73 |- | आठवडा ३९, २०२१ | 1419.85 | 671.6 | 562.29 |- | आठवडा ४०, २०२१ | 1263.24 | 626.12 | 528.18 |- | आठवडा ४१, २०२१ | 1347.61 | 646.98 | 562.99 |- | आठवडा ४२, २०२१ | 1402.23 | 709.72 | '''611.56''' |- | आठवडा ४३, २०२१ | 1349.95 | 659.17 | 567.4 |- | आठवडा ४४, २०२१ | 1354.91 | 737.81 | 485.84 |- | आठवडा ४५, २०२१ | 1475.55 (453) | 643.09 (197) | 514.55 (158) |- | आठवडा ४६, २०२१ | 1559.13 (479) | 638.5 (196) | 540.93 (166) |- | आठवडा ४७, २०२१ | 1528.44 (469) | 715.37 (220) | 576.38 (177) |- | आठवडा ४८, २०२१ | 1499.47 | 674.12 | 588.48 |- | आठवडा ४९, २०२१ | 1512.08 | 691.66 | 556.1 |- | आठवडा ५०, २०२१ | 1425.54 | 645.51 | 564.37 |- | आठवडा ५१, २०२१ | 1396.85 | 718.15 | 526.02 |- | आठवडा ५२, २०२१ | 1457.32 | 714.42 | 463.07 |- | आठवडा १, २०२२ | 1578.27 | 695.06 | 430.32 |- | आठवडा २, २०२२ | 1492.66 | 668.41 | 468.57 |- | आठवडा ३, २०२२ | 1474.24 | 636.87 | 484.15 |- | आठवडा ४, २०२२ | 1442.81 | 609.23 | 512.4 |- | आठवडा ५, २०२२ | 1372.02 | '''742.99''' | 471.2 |- | आठवडा ६, २०२२ | 1321.8 | 609.9 | 468.64 |- | आठवडा ७, २०२२ | 1326.7 | 609.41 | 423.05 |- | आठवडा ८, २०२२ | 1415.89 | 605.05 | 414.58 |- | आठवडा ९, २०२२ | 1451.78 | 596.76 | 392.41 |- | आठवडा १०, २०२२ | 1447.35 (444) | 572.46 (176) | 369.16 (113) |- | आठवडा ११, २०२२ | 1434.9 | 562.99 | 384.35 |- | आठवडा १२, २०२२ | 1445.64 | 546.65 | 405.62 |- | आठवडा १३, २०२२ | 1396.25 | 550.42 | 430.03 |- | आठवडा १४, २०२२ | 1465.01 | 441.22 | 395.48 |- | आठवडा १५, २०२२ | 1319.68 | 472.63 | 379.31 |- | आठवडा १६, २०२२ | 1383.18 | 488.56 | 353.63 |- | आठवडा १७, २०२२ | 1377.46 | 470.05 | 323.03 |- | आठवडा १८, २०२२ | 1297.35 | 497.97 | 331.81 |- | आठवडा १९, २०२२ | 1307.16 | 511.6 | 341.48 |- | आठवडा २०, २०२२ | 1225.08 | 512.35 | 316.46 |- | आठवडा २१, २०२२ | 1340.39 | 538.85 | 346.47 |- | आठवडा २२, २०२२ | 1458.19 | 525.84 | 360.34 |- | आठवडा २३, २०२२ | 1358.65 | 568.35 | 385.02 |- | आठवडा २४, २०२२ | 1450.45 | 589.26 | 359.23 |- | आठवडा २५, २०२२ | 1362.04 | 493.6 | 369.7 |- | आठवडा २६, २०२२ | 1364.56 | 514.48 | 404.55 |- | आठवडा २७, २०२२ | 1422.18 | 479.13 | 405.32 |- | आठवडा २८, २०२२ | 1491.22 | 501.36 | 436.67 | 356.36 |- | आठवडा २९, २०२२ | 1462.34 | 527.46 | 439.2 |- | आठवडा ३०, २०२२ | 1396.1 | 539.29 | 409.45 |- | आठवडा ३१, २०२२ | 1470.58 | 496.1 | 431.04 |- | आठवडा ३२, २०२२ | 1482.76 | 460.1 | 439.29 |- | आठवडा ३३, २०२२ | 1547.59 | 467.49 | 460.03 |- | आठवडा ३४, २०२२ | 1568.57 | 538.99 | 430.36 |- | आठवडा ३५, २०२२ | 1395.34 | 434.99 | 382.41 |- | आठवडा ३६, २०२२ | 1334.86 | 423.57 | 355.05 |- | आठवडा ३७, २०२२ | 1611.16 | 477.11 | 446.23 |- | आठवडा ३८, २०२२ | 1549.77 | 473.27 | 446.47 |- | आठवडा ३९, २०२२ | 1473.29 | 455.1 | 393.99 |- | आठवडा ४०, २०२२ | 1536.17 | 428.09 | 419.81 |- | आठवडा ४१, २०२२ | 1558.64 | 457.97 | 397.42 |- | आठवडा ४२, २०२२ | 1577.06 | 459.76 | 391.03 |- | आठवडा ४३, २०२२ | 1542.64 | 447.01 | 399.59 |- | आठवडा ४४, २०२२ | 1631.41 | 443.51 | 394.15 |- | आठवडा ४५, २०२२ | 1633.9 (502) | 437.97 (134) | 404.76 (124) |- | आठवडा ४६, २०२२ | 1622.17 | 460.65 | 418.24 |- | आठवडा ४७, २०२२ | 1624.24 | 462.07 | 448.78 |- | आठवडा ४८, २०२२ | 1636.78 (502) | 454.8 (140) | 444.26 (136) |- | '''आठवडा ४९, २०२२''' | 1602.33 | 439.14 (135) | 473.48 (145) |- | '''आठवडा ५०, २०२२''' | 1588.57 | 473.08 (145) | 507.52 (156) |- | '''आठवडा ५१, २०२२''' | 1518.51 | 449.74 | 479.44 |- | आठवडा ५२, २०२२ | 1568.14 | 502.6 | 475.11 |- | '''आठवडा १, २०२३''' | 1580.37 | 447.73 | 475.05 |- | '''आठवडा २, २०२३''' | 1605.64 | 429.89 | 471.22 |- | आठवडा ३, २०२३ | 1694.4 (520) | 446.44 (137) | 427.98 (131) |- | '''आठवडा ४, २०२३''' | 1615.59 | 411.25 | 416.82 |- | '''आठवडा ५, २०२३''' | 1612.77 | 420.19 | 430.05 |- | आठवडा ६, २०२३ | 1590.01 | 456.61 | 415.26 |- | आठवडा ७, २०२३ | 1634.23 (502) | 429.37 (132) | 401.25 (123) |- | '''आठवडा ८, २०२३''' | 1212.51 | <u>288.93</u> | 585.59 |- | '''आठवडा ९, २०२३''' | 1603.44 | 449.03 | 497.7 |- | '''आठवडा १०, २०२३''' | 1569.31 | 414.34 | 428.73 |- | आठवडा ११, २०२३ | 1554.68 | 433.96 | 403.41 |- | आठवडा १२, २०२३ | 1574.25 (484) | 444.46 (137) | 395.56 (122) |- | आठवडा १३, २०२३ | 1498.26 (460) | 511.91 (157) | 467.7 (144) |- | आठवडा १४, २०२३ | 1375.32 (423) | 416.89 (128) | 371 (114) |- | '''आठवडा १५, २०२३''' | 1269.91 (390) | 378.41 (116) | 413.51 (127) |- | आठवडा १६, २०२३ | 1301.83 | 407.58 | 406.54 |- | आठवडा १७, २०२३ | 1318.56 (405) | 391.63 (120) | 379.7 (117) |- | '''आठवडा १८, २०२३''' | 1339.34 (411) | 371.13 (114) | 412.84 (127) |- | आठवडा १९, २०२३ | 1286.86 | 380.25 | 371.45 |- | '''आठवडा २०, २०२३''' | 1346.82 | 363.42 | 411.51 |- | '''आठवडा २१, २०२३''' | 1303.9 | 357.37 | 375.98 |- | '''आठवडा २२, २०२३''' | 1421.59 | 357.09 (110) | 410.91 (126) |- | आठवडा २३, २०२३ | 1436.51 | 428.75 | 424.85 |- | आठवडा २४, २०२३ | 1380.19 | 441.8 | 412.97 |- | आठवडा २५, २०२३ | 1494.46 (459) | 431.61 (133) | 407.71 (125) |- | आठवडा २६, २०२३ | 1471.83 | 428.82 | 424.45 |- | '''आठवडा २७, २०२३''' | 1551.81 | 424.57 | 448.48 |- | आठवडा २८, २०२३ | 1540.29 | 459.48 | 438.49 |- | आठवडा २९, २०२३ | 1567.47 | 454.74 | 435.1 |- | '''आठवडा ३०, २०२३''' | 1508.66 | 435.32 | 453.8 |- | आठवडा ३१, २०२३ | 1560.58 | 456.38 | 431.59 |- | '''आठवडा ३२, २०२३''' | 1529.91 | 462.08 | 468.06 | 401.82 |- | '''आठवडा ३३, २०२३''' | 1632.16 | 439.67 | 491.61 | 372.9 |- | आठवडा ३४, २०२३ | 1759.39 (540) | 481.48 | 470.61 | 398.86 |- | आठवडा ३५, २०२३ | 1623.6 | 463.37 | 437.79 | 345.53 |- | आठवडा ३६, २०२३ | 1711.62 | 495.74 | 450.22 |- | आठवडा ३७, २०२३ | 1611.2 | 452.15 | 443.18 |- | आठवडा ३८, २०२३ | 1464.38 | 436.62 | 430.23 |- | '''आठवडा ३९, २०२३''' | 1595.61 | 439.45 | 449.83 |- | आठवडा ४०, २०२३ | 1832.75 | 534.45 | 471.24 |- | आठवडा ४१, २०२३ | 1731.7 | 464.07 | 410.51 |- | आठवडा ४२, २०२३ | 1714.47 | 436.39 | 378.07 |- | आठवडा ४३, २०२३ | 1675.23 (514) | 436.79 (134) | 382.22 (117) |- | आठवडा ४४, २०२३ | 1674.78 | 437.71 | 395.13 |- | आठवडा ४५, २०२३ | 1676.04 | 465.46 | 389.51 |- | आठवडा ४६, २०२३ | 1570.88 | 402.18 |- | आठवडा ४७, २०२३ | 1747.41 | 449.75 | 377.93 |- | आठवडा ४८, २०२३ | 1761.46 (541) | 435.11 (134) | 353.73 (109) |- | आठवडा ४९, २०२३ | 1719.91 | 490.56 | 376.78 |- | आठवडा ५०, २०२३ | 1735.55 | 479.65 | 407.41 |- | आठवडा ५१, २०२३ | 1776.16 | 488.23 | 375.09 |- | आठवडा ५२, २०२३ | 1708.4 | 463.56 | 376.35 |- | आठवडा १, २०२४ | 1715.59 | 443.04 | 389.05 |- | आठवडा २, २०२४ | 1678.98 | 469.49 | 365.2 |- | आठवडा ३, २०२४ | 1688.83 | 462.43 |- | आठवडा ४, २०२४ | 1581.72 | 482.97 | 385.78 |- | आठवडा ५, २०२४ | 1625.23 | 488.22 | 394.09 |- | आठवडा ६, २०२४ | 1684.54 | 468.92 | 395.36 |- | आठवडा ७, २०२४ | 1653.98 | 491.33 | 373.85 |- | आठवडा ८, २०२४ | 1584.28 | 468.08 | 372.46 |- | आठवडा ९, २०२४ | 1573.99 | 462.86 | 359.59 |- | आठवडा १०, २०२४ | 1661.25 | 452.23 | 348.24 |- | आठवडा ११, २०२४ | 1749.5 | 453.71 | 329.89 |- | आठवडा १२, २०२४ | '''1901.83''' | 494.67 | 297.83 |- | आठवडा १३, २०२४ | 1707.26 | 523.69 |- | आठवडा १४, २०२४ | 1664.11 | 511.27 |- | आठवडा १५, २०२४ | 1625.35 | 506.08 |- | आठवडा १६, २०२४ | 1428.67 | 532.85 |- | आठवडा १७, २०२४ | 1460.6 | 521.18 |- | आठवडा १८, २०२४ | 1463.86 | 529.87 |- | आठवडा १९, २०२४ | 1441.16 | 515.6 |- | आठवडा २०, २०२४ | 1327.15 | 487.3 |- | आठवडा २१, २०२४ | 1415.2 | 477.59 |- | आठवडा २२, २०२४ | 1558.87 | 533.58 |- | आठवडा २३, २०२४ | 1455.71 | 503.52 |- | आठवडा २४, २०२४ | 1483.34 | 510.4 |- | आठवडा २५, २०२४ | 1501.4 | 538.17 |- | आठवडा २६, २०२४ | 1489.54 | 548.48 |- | आठवडा २७, २०२४ | 1475.31 | 532.05 |- | आठवडा २८, २०२४ | 1477.57 | 540.71 |- | आठवडा २९, २०२४ | 1544.32 | 536.04 | | 353.71 |- | आठवडा ३०, २०२४ | 1567.88 | 502.65 |- | आठवडा ३१, २०२४ | 1676.29 | 494.1 | | 321.47 |- | आठवडा ३२, २०२४ | 1582.73 | 522.67 | 341.47 |- | आठवडा ३३, २०२४ | 1509.66 | 532.49 | 362.56 |- | आठवडा ३४, २०२४ | 1457.21 | 491.63 | 347.83 |- | आठवडा ३५, २०२४ | 1629.42 | 545.08 | 451.41 |- | आठवडा ३६, २०२४ | 1781.63 | 549.18 | 459.94 |- | आठवडा ३७, २०२४ | 1598 | 494.67 | 449.82 |- | आठवडा ३८, २०२४ | 1663.68 | 498.3 | 464.75 |- | '''आठवडा ३९, २०२४''' | 1606.35 | 496.92 | 540.59 |- | '''आठवडा ४०, २०२४''' | 1552.43 | 493.84 | 562.73 |- | आठवडा ४१, २०२४ | 1574.26 | 529.18 | 385.76 |- | आठवडा ४२, २०२४ | 1553.06 | 558.5 |- | आठवडा ४३, २०२४ | 1659.63 | 559.19 |- | आठवडा ४४, २०२४ | 1592.41 | 612.19 |- | आठवडा ४५, २०२४ | 1621.18 | 566.71 |- | आठवडा ४६, २०२४ | 1615.65 | 563.94 |- | आठवडा ४७, २०२४ | 1634.63 | 557.37 |- | आठवडा ४८, २०२४ | 1604.49 | 544.96 |- | आठवडा ४९, २०२४ | 1630.64 | 536.81 |- | आठवडा ५०, २०२४ | 1576.71 | 538.73 |- | आठवडा ५१, २०२४ | 1617.37 | 517.17 |- | आठवडा ५२, २०२४ | 1560.53 | 562.48 |- | आठवडा ५३, २०२४ | 1570.87 | 579.49 |- | आठवडा १, २०२५ | 1536.32 | 597.76 |- | आठवडा २, २०२५ | 1532.67 | 647.9 |- | आठवडा ३, २०२५ | 1521.6 | 646.67 |- | आठवडा ४, २०२५ | 1488.7 | 687.57 | | | 264.47 |- | आठवडा ५, २०२५ | 1438.9 | 654.33 | | | 277.06 |- | आठवडा ६, २०२५ | 1697.05 | 627.72 | | | 268.05 |- | आठवडा ७, २०२५ | 1619.74 | 593.48 |- | आठवडा ८, २०२५ | 1534.75 | 585.68 |- | आठवडा ९, २०२५ | 1613.16 | 589.94 |- | आठवडा १०, २०२५ | 1528.25 | 600.66 |- | आठवडा ११, २०२५ | 1666.29 | 686.99 | | | '''306.44''' |- | आठवडा १२, २०२५ | 1506.31 | 630.74 |- | आठवडा १३, २०२५ | 1510.23 | 583.68 |- | आठवडा १४, २०२५ | 1511.08 | 591.14 |- | आठवडा १५, २०२५ | 1419.57 | 575.19 |- | आठवडा १६, २०२५ | 1361.08 | 588.09 |- | आठवडा १७, २०२५ | 1363.2 | 604.27 |- | आठवडा १८, २०२५ | 1246.91 | 577.87 |- | आठवडा १९, २०२५ | 1308.69 | 572.0 |- | आठवडा २०, २०२५ | 1189.4 | 561.12 |- | आठवडा २१, २०२५ | 1355.31 | 562.09 |- | आठवडा २२, २०२५ | 1407.17 | 611.3 |- | आठवडा २३, २०२५ | 1469.89 | 668.48 |- | आठवडा २४, २०२५ | 1441.44 | 613.14 |} == २००६ == === आठवडा १६ (१७ ते २३ एप्रिल २००६) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! हिंदी भाषिक मार्केट |- | १ | २० | रात्री ८ | [[या सुखांनो या]] | ०.९ |} === आठवडा ३२ (६ ते १२ ऑगस्ट २००६)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 06/08/2006 to 12/08/2006|archive-url=https://web.archive.org/web/20061019225842/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php4?ch=Zee%20Marathi&startperiod=06/08/2006&endperiod=12/08/2006|archive-date=2006-10-19|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php4?ch=Zee%20Marathi&startperiod=06/08/2006&endperiod=12/08/2006}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ९८ | संध्या. ७.३० | [[झी मराठी पुरस्कार २००६]] | १.९ |} == २००८ == === आठवडा ३९ (२१ ते २७ सप्टेंबर २००८)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 21/09/2008 to 27/09/2008|archive-url=https://web.archive.org/web/20081016221537/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=21/09/2008&endperiod=27/09/2008|archive-date=2008-10-16|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=21/09/2008&endperiod=27/09/2008}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ८८ | रात्री ९.३० | [[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]] | ०.८५ |} === आठवडा ४५ (२ ते ८ नोव्हेंबर २००८)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 02/11/2008 to 08/11/2008|archive-url=https://web.archive.org/web/20081202064723/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=02/11/2008&endperiod=08/11/2008|archive-date=2008-12-02|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=02/11/2008&endperiod=08/11/2008}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ६७ | रात्री ९.३० | [[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]] | १.०२ |- | २ | ७९ | रात्री ९.३० | [[एका पेक्षा एक]] | ०.९२ |- | ३ | ९९ | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | ०.७७ |} === आठवडा ४६ (९ ते १५ नोव्हेंबर २००८) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ३१ | रात्री ९.३० | [[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]] | १.२४ |- | २ | ५२ | रात्री ९.३० | [[एका पेक्षा एक]] | ०.९८ |- | ३ | ६८ | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | ०.८५ |- style="background:LightGray | ४ | ८१ | रात्री ८ | [[चार दिवस सासूचे (मालिका)|चार दिवस सासूचे]] | ०.८ |- | ५ | ९५ | संध्या. ७ | [[वहिनीसाहेब]] | ०.७१ |} === आठवडा ४७ (१६ ते २२ नोव्हेंबर २००८)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 16/11/2008 to 22/11/2008|archive-url=https://web.archive.org/web/20081208092225/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=16/11/2008&endperiod=22/11/2008|archive-date=2008-12-08|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=16/11/2008&endperiod=22/11/2008}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 16/11/2008 to 22/11/2008|archive-url=https://web.archive.org/web/20081208092518/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV%20Marathi&startperiod=16/11/2008&endperiod=22/11/2008|archive-date=2008-12-08|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV%20Marathi&startperiod=16/11/2008&endperiod=22/11/2008}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | २९ | रात्री ९.३० | [[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]] | १.१५ |- | २ | ५० | रात्री ९.३० | [[एका पेक्षा एक]] | ०.९४ |- | ३ | ५८ | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | ०.८९ |- | ४ | ६४ | रात्री ८ | [[कुलवधू (मालिका)|कुलवधू]] | ०.८४ |- style="background:LightGray | ५ | ७२ | रात्री ८ | [[चार दिवस सासूचे (मालिका)|चार दिवस सासूचे]] | ०.७८ |- | ६ | ८९ | संध्या. ७ | [[वहिनीसाहेब]] | ०.७ |- style="background:LightGray" | ७ | ९० | रात्री ८.३० | [[ह्या गोजिरवाण्या घरात]] | ०.७ |} === आठवडा ४९ (३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २००८) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ४६ | संध्या. ७.३० | अजय-अतुल लाइव्ह | १.१७ |- | २ | ७४ | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | ०.८८ |- style="background:LightGray | ३ | ७९ | रात्री ८ | [[चार दिवस सासूचे (मालिका)|चार दिवस सासूचे]] | ०.८५ |- | ४ | ८४ | रात्री ९.३० | [[एका पेक्षा एक]] | ०.८२ |- style="background:LightGray" | ५ | ९१ | रात्री ८.३० | [[ह्या गोजिरवाण्या घरात]] | ०.७९ |} === आठवडा ५० (७ ते १३ डिसेंबर २००८)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 07/12/2008 to 13/12/2008|archive-url=https://web.archive.org/web/20081231234041/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=07/12/2008&endperiod=13/12/2008|archive-date=2008-12-31|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=07/12/2008&endperiod=13/12/2008}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 07/12/2008 to 13/12/2008|archive-url=https://web.archive.org/web/20081231233959/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV%20Marathi&startperiod=07/12/2008&endperiod=13/12/2008|archive-date=2008-12-31|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV%20Marathi&startperiod=07/12/2008&endperiod=13/12/2008}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ४५ | रात्री ९.३० | [[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]] | १.३३ |- | २ | ७२ | संध्या. ७.३० | [[नवरा माझा नवसाचा]] | ०.९८ |- | ३ | ७३ | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | ०.९८ |- | ४ | ८६ | रात्री ९.३० | [[एका पेक्षा एक]] | ०.९ |- style="background:LightGray | ५ | ९७ | रात्री ८ | [[चार दिवस सासूचे (मालिका)|चार दिवस सासूचे]] | ०.७८ |} === आठवडा ५१ (१४ ते २० डिसेंबर २००८) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ३५ | रात्री ९.३० | [[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]] | १.४६ |- | २ | ७७ | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | १.० |- | ३ | ८८ | संध्या. ७ | [[वहिनीसाहेब]] | ०.९ |- | ४ | ९५ | रात्री ९.३० | [[एका पेक्षा एक]] | ०.८५ |} == २००९ == == २०१० == === आठवडा १ (३ ते ९ जानेवारी २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 03/01/2010 to 09/01/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100126144914/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=03/01/2010&endperiod=09/01/2010|archive-date=2010-01-26|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=03/01/2010&endperiod=09/01/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ५७ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | १.० |- | २ | ८० | रात्री ९.३० | [[सा रे ग म प]] | ०.९ |- | ३ | ८३ | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | ०.९ |} === आठवडा २ (१० ते १६ जानेवारी २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ६३ | रात्री ९.३० | [[सा रे ग म प]] | १.० |- | २ | ७३ | रात्री ९.३० | [[एका पेक्षा एक]] | १.० |- | ३ | ७६ | संध्या. ७.३० | झी गौरव पुरस्कार | ०.९ |- | ४ | ९४ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.८ |} === आठवडा ५ (३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 31/01/2010 to 06/02/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100227055037/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=31/01/2010&endperiod=06/02/2010|archive-date=2010-02-27|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=31/01/2010&endperiod=06/02/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ४६ | संध्या. ७.३० | [[सा रे ग म प]] महाअंतिम सोहळा | १.१ |- | २ | ७५ | रात्री ९.३० | [[एका पेक्षा एक]] | ०.८ |- | ३ | ९८ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.७ |} === आठवडा ६ (७ ते १३ फेब्रुवारी २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ७५ | रात्री ९.३० | [[एका पेक्षा एक]] | ०.९ |- | २ | ८७ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.८ |- | ३ | ९१ | संध्या. ७.३० | [[दे धक्का]] | ०.७ |- | ४ | १०० | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | ०.७ |} === आठवडा ७ (१४ ते २० फेब्रुवारी २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 14/02/2010 to 20/02/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100603040615/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=14/02/2010&endperiod=20/02/2010|archive-date=2010-06-03|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=14/02/2010&endperiod=20/02/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ९२ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.८ |} === आठवडा ९ (२८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ९७ | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | ०.७ |} === आठवडा ११ (१४ ते २० मार्च २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 14/03/2010 to 20/03/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100331132856/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=14/03/2010&endperiod=20/03/2010|archive-date=2010-03-31|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=14/03/2010&endperiod=20/03/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ८५ | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | ०.८ |- | २ | ९७ | संध्या. ७.३० | फॉरेनची पाटलीण | ०.७ |- | ३ | ९९ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.७ |} === आठवडा १२ (२१ ते २७ मार्च २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ७२ | संध्या. ७.३० | [[महाराष्ट्राचा सुपरस्टार]] महाअंतिम सोहळा | ०.८ |- | २ | १०० | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.७ |} === आठवडा १६ (१८ ते २४ एप्रिल २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 18/04/2010 to 24/04/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100507110158/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=18/04/2010&endperiod=24/04/2010|archive-date=2010-05-07|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=18/04/2010&endperiod=24/04/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ९९ | संध्या. ७.३० | [[अवघाचि संसार]] | ०.६ |} === आठवडा १७ (२५ एप्रिल ते १ मे २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 25/04/2010 to 01/05/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100608102842/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=25/04/2010&endperiod=01/05/2010|archive-date=2010-06-08|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=25/04/2010&endperiod=01/05/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ९० | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.६८ |} === आठवडा २० (१६ ते २२ मे २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 16/05/2010 to 22/05/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100913071355/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=16/05/2010&endperiod=22/05/2010|archive-date=2010-09-13|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=16/05/2010&endperiod=22/05/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ८० | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.८ |} === आठवडा २१ (२३ ते २९ मे २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 23/05/2010 to 29/05/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100608101246/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=23/05/2010&endperiod=29/05/2010|archive-date=2010-06-08|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=23/05/2010&endperiod=29/05/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ७७ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.७६ |} === आठवडा २२ (३० मे ते ५ जून २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 30/05/2010 to 05/06/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100618012139/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=30/05/2010&endperiod=05/06/2010|archive-date=2010-06-18|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=30/05/2010&endperiod=05/06/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ६६ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.८३ |} === आठवडा २४ (१३ ते १९ जून २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 13/06/2010 to 19/06/2010|archive-url=https://web.archive.org/web/20101227114040/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=13/06/2010&endperiod=19/06/2010|archive-date=2010-12-27|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=13/06/2010&endperiod=19/06/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ८८ | संध्या. ७.३० | लखलख चंदेरी | ०.७९ |- | २ | ९५ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.७६ |} === आठवडा २६ (२७ जून ते ३ जुलै २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 27/06/2010 to 03/07/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100719100204/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=27/06/2010&endperiod=03/07/2010|archive-date=2010-07-19|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee%20Marathi&startperiod=27/06/2010&endperiod=03/07/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ८० | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.८६ |- | २ | ९४ | संध्या. ७.३० | [[एक डाव धोबीपछाड]] | ०.७३ |} === आठवडा २७ (४ ते १० जुलै २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ७१ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.९ |} === आठवडा २८ (११ ते १७ जुलै २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ७७ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.८२ |} === आठवडा २९ (१८ ते २४ जुलै २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ३३ | संध्या. ७.३० | [[नटरंग]] | १.५१ |- | २ | ६४ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.९४ |- | ३ | १०० | संध्या. ७.३० | [[भाग्यलक्ष्मी (मालिका)|भाग्यलक्ष्मी]] | ०.७१ |} === आठवडा ३१ (१ ते ७ ऑगस्ट २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 01/08/2010 to 07/08/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100825214347/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=01/08/2010&endperiod=07/08/2010|archive-date=2010-08-25|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=01/08/2010&endperiod=07/08/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ७० | रात्री ९.३० | [[सा रे ग म प: लिटील चॅम्प्स]] | ०.८८ |- | २ | ७२ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.८७ |- | ३ | ७४ | संध्या. ७.३० | [[सा रे ग म प]] महाअंतिम सोहळा | ०.८६ |} === आठवडा ३२ (८ ते १४ ऑगस्ट २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 08/08/2010 to 14/08/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100826070933/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=08/08/2010&endperiod=14/08/2010|archive-date=2010-08-26|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=08/08/2010&endperiod=14/08/2010}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 08/08/2010 to 14/08/2010|archive-url=https://web.archive.org/web/20100828223958/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV+Marathi&startperiod=08/08/2010&endperiod=14/08/2010|archive-date=2010-08-28|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV+Marathi&startperiod=08/08/2010&endperiod=14/08/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ८० | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.७८ |- | २ | ९१ | रात्री ९ | [[शुभं करोति (मालिका)|शुभं करोति]] १ तासाचा विशेष भाग | ०.७३ |- style="background:LightGray | ३ | ९२ | संध्या. ७.३० | [[लेक लाडकी ह्या घरची]] | ०.७३ |- | ४ | ९९ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.६८ |} === आठवडा ३३ (१५ ते २१ ऑगस्ट २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ४२ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] महाअंतिम सोहळा | १.३६ |- | २ | ८१ | रात्री ८ | [[माझिया प्रियाला प्रीत कळेना]] | ०.७९ |- | ३ | ८८ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.७३ |- | ४ | ९४ | संध्या. ७.३० | [[भाग्यलक्ष्मी (मालिका)|भाग्यलक्ष्मी]] | ०.७२ |} === आठवडा ३४ (२२ ते २८ ऑगस्ट २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ७९ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.८४ |- | २ | ९१ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.७ |} === आठवडा ३५ (२९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ८७ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.७५ |- | २ | ९३ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.७३ |} === आठवडा ३६ (५ ते ११ सप्टेंबर २०१०) === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ३७ | संध्या. ७.३० | [[मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!]] | १.४७ |- | २ | ८४ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.८१ |- | ३ | ९७ | रात्री ८ | [[माझिया प्रियाला प्रीत कळेना]] | ०.७४ |} === आठवडा ३७ (१२ ते १८ सप्टेंबर २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 12/09/2010 to 18/09/2010|archive-url=https://web.archive.org/web/20101004202140/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=12/09/2010&endperiod=18/09/2010|archive-date=2010-10-04|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=12/09/2010&endperiod=18/09/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ९७ | संध्या. ७ | [[कुंकू (मालिका)|कुंकू]] | ०.७ |} === आठवडा ४३ (२४ ते ३० ऑक्टोबर २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 24/10/2010 to 30/10/2010|archive-url=https://web.archive.org/web/20101118064119/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=24/10/2010&endperiod=30/10/2010|archive-date=2010-11-18|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=24/10/2010&endperiod=30/10/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ९७ | रात्री ८ | [[माझिया प्रियाला प्रीत कळेना]] | ०.७ |} === आठवडा ४८ (२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१०)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 28/11/2010 to 04/12/2010|archive-url=https://web.archive.org/web/20101221072018/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=28/11/2010&endperiod=04/12/2010|archive-date=2010-12-21|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=28/11/2010&endperiod=04/12/2010}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 28/11/2010 to 04/12/2010|archive-url=https://web.archive.org/web/20101221071627/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV+Marathi&startperiod=28/11/2010&endperiod=04/12/2010|archive-date=2010-12-21|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV+Marathi&startperiod=28/11/2010&endperiod=04/12/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- | १ | ९७ | रात्री ९.३० | [[फू बाई फू]] | ०.७ |- style="background:LightGray | २ | १०० | रात्री ९.३० | [[गौरव महाराष्ट्राचा (कार्यक्रम)|गौरव महाराष्ट्राचा]] | ०.७ |} == २०११ == == २०१२ == === आठवडा १२ (१८ ते २४ मार्च २०१२)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 12 (18/03/2012-24/03/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120413205815/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star+Pravah&startperiod=18/03/2012&endperiod=24/03/2012|archive-date=2012-04-13|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star+Pravah&startperiod=18/03/2012&endperiod=24/03/2012}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 12 (18/03/2012-24/03/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120413205755/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV+Marathi&startperiod=18/03/2012&endperiod=24/03/2012|archive-date=2012-04-13|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV+Marathi&startperiod=18/03/2012&endperiod=24/03/2012}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings from 24/10/2010 to 30/10/2010|archive-url=https://web.archive.org/web/20101118064119/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=24/10/2010&endperiod=30/10/2010|archive-date=2010-11-18|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Zee+Marathi&startperiod=24/10/2010&endperiod=30/10/2010}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- style="background:Orange | १ | ६४ | संध्या. ७.३० | [[पुढचं पाऊल]] | ०.८९ |- style="background:LightGray | २ | ८१ | रात्री ९.३० | [[ढोलकीच्या तालावर]] | ०.७४ |- | ३ | ८५ | रात्री ८.३० | [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] | ०.७३ |- style="background:Orange | ४ | ९८ | रात्री ८ | [[स्वप्नांच्या पलिकडले]] | ०.६७ |} === आठवडा १५ (८ ते १४ एप्रिल २०१२)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 15 (08/04/2012-14/04/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120425233411/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star%20Pravah&startperiod=08/04/2012&endperiod=14/04/2012|archive-date=2012-04-25|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star%20Pravah&startperiod=08/04/2012&endperiod=14/04/2012}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 15 (08/04/2012-14/04/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120425233355/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV%20Marathi&startperiod=08/04/2012&endperiod=14/04/2012|archive-date=2012-04-25|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV%20Marathi&startperiod=08/04/2012&endperiod=14/04/2012}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- style="background:Orange | १ | ६० | संध्या. ७.३० | [[पुढचं पाऊल]] | ०.९५ |- style="background:Orange | २ | ७० | रात्री ८.३० | [[देवयानी (मालिका)|देवयानी]] | ०.८१ |- style="background:Orange | ३ | ८४ | रात्री ८ | [[स्वप्नांच्या पलिकडले]] | ०.७३ |- style="background:LightGray | ४ | ९६ | संध्या. ७.३० | [[लेक लाडकी ह्या घरची]] | ०.६६ |} === आठवडा १६ (१५ ते २१ एप्रिल २०१२)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 16 (15/04/2012-21/04/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120605235516/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star%20Pravah&startperiod=15/04/2012&endperiod=21/04/2012|archive-date=2012-06-05|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star%20Pravah&startperiod=15/04/2012&endperiod=21/04/2012}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 16 (15/04/2012-21/04/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120606000117/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV%20Marathi&startperiod=15/04/2012&endperiod=21/04/2012|archive-date=2012-06-06|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV%20Marathi&startperiod=15/04/2012&endperiod=21/04/2012}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- style="background:Orange | १ | ६५ | संध्या. ७.३० | [[पुढचं पाऊल]] | ०.९२ |- style="background:Orange | २ | ६६ | रात्री ८.३० | [[देवयानी (मालिका)|देवयानी]] | ०.९ |- style="background:Orange | ३ | ८५ | रात्री ८ | [[स्वप्नांच्या पलिकडले]] | ०.६७ |- style="background:LightGray | ४ | ८९ | रात्री ९.३० | [[ढोलकीच्या तालावर]] महाअंतिम सोहळा | ०.६५ |- style="background:LightGray | ५ | ९० | संध्या. ७.३० | [[लेक लाडकी ह्या घरची]] | ०.६५ |} === आठवडा १७ (२२ ते २८ एप्रिल २०१२)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 17 (22/04/2012-28/04/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120517011042/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star+Pravah&startperiod=22/04/2012&endperiod=28/04/2012|archive-date=2012-05-17|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star+Pravah&startperiod=22/04/2012&endperiod=28/04/2012}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- style="background:Orange | १ | ७१ | रात्री ८.३० | [[देवयानी (मालिका)|देवयानी]] | ०.९६ |- style="background:Orange | २ | ७५ | रात्री ८ | [[स्वप्नांच्या पलिकडले]] | ०.८८ |- style="background:Orange | ३ | ७७ | संध्या. ७.३० | [[पुढचं पाऊल]] | ०.८४ |} === आठवडा १९ (६ ते १२ मे २०१२)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 17 (22/04/2012-28/04/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120517011042/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star+Pravah&startperiod=22/04/2012&endperiod=28/04/2012|archive-date=2012-05-17|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star+Pravah&startperiod=22/04/2012&endperiod=28/04/2012}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 19 (06/05/2012-12/05/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120529010350/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV+Marathi&startperiod=06/05/2012&endperiod=12/05/2012|archive-date=2012-05-29|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV+Marathi&startperiod=06/05/2012&endperiod=12/05/2012}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- style="background:Orange | १ | ६४ | रात्री ८.३० | [[देवयानी (मालिका)|देवयानी]] | ०.९४ |- style="background:Orange | २ | ६६ | संध्या. ७.३० | [[पुढचं पाऊल]] | ०.९३ |- style="background:LightGray | ३ | ८२ | संध्या. ७.३० | [[लेक लाडकी ह्या घरची]] | ०.७२ |- style="background:LightGray | ४ | ८९ | रात्री ९ | [[कालाय तस्मै नमः (मालिका)|कालाय तस्मै नमः]] | ०.६८ |- style="background:LightGray | ५ | ९४ | रात्री ९.३० | [[गौरव महाराष्ट्राचा (कार्यक्रम)|गौरव महाराष्ट्राचा]] | ०.६५ |} === आठवडा २१ (२० ते २६ मे २०१२)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 17 (22/04/2012-28/04/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120517011042/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star+Pravah&startperiod=22/04/2012&endperiod=28/04/2012|archive-date=2012-05-17|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star+Pravah&startperiod=22/04/2012&endperiod=28/04/2012}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- style="background:Orange | १ | ५१ | रात्री ८.३० | [[देवयानी (मालिका)|देवयानी]] | १.०८ |- style="background:Orange | २ | ६२ | संध्या. ७.३० | [[पुढचं पाऊल]] | ०.८८ |- style="background:Orange | ३ | ७६ | रात्री ८ | [[स्वप्नांच्या पलिकडले]] | ०.७८ |} === आठवडा २२ (२७ मे ते २ जून २०१२)<ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 22 (27/05/2012-02/06/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20130224005923/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star%20Pravah&startperiod=27/05/2012&endperiod=02/06/2012|archive-date=2013-02-24|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Star%20Pravah&startperiod=27/05/2012&endperiod=02/06/2012}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 22 (27/05/2012-02/06/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20120702075713/http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV+Marathi&startperiod=27/05/2012&endperiod=02/06/2012|archive-date=2012-07-02|url=http://www.indiantelevision.com:80/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=ETV+Marathi&startperiod=27/05/2012&endperiod=02/06/2012}}</ref><ref>{{Cite web|title=Tvr Ratings for Week 22 (27/05/2012-02/06/2012)|archive-url=https://web.archive.org/web/20130224081637/http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Z%20Marathi&startperiod=27/05/2012&endperiod=02/06/2012|archive-date=2013-02-24|url=http://www.indiantelevision.com/tvr/telemeter/telechanneltam.php?ch=Z%20Marathi&startperiod=27/05/2012&endperiod=02/06/2012}}</ref> === {| class="wikitable sortable" ! colspan="2" | क्रमांक ! rowspan="2" | वेळ ! rowspan="2" | कार्यक्रम/मालिका ! rowspan="2" | TAM TVT |- ! महाराष्ट्र/गोवा ! भारत |- style="background:Orange | १ | ४१ | रात्री ८.३० | [[देवयानी (मालिका)|देवयानी]] | १.२२ |- style="background:Orange | २ | ४८ | संध्या. ७.३० | [[पुढचं पाऊल]] | १.०७ |- style="background:Orange | ३ | ६० | रात्री ८ | [[स्वप्नांच्या पलिकडले]] | ०.८५ |- style="background:LightGray | ४ | ८८ | संध्या. ७.३० | [[लेक लाडकी ह्या घरची]] | ०.६७ |- | ५ | ९४ | रात्री ९.३० | [[महाराष्ट्राची लोकधारा]] | ०.६५ |- style="background:LightGray | ६ | ९५ | रात्री ९.३० | [[गौरव महाराष्ट्राचा (कार्यक्रम)|गौरव महाराष्ट्राचा]] | ०.६५ |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:याद्या]] 8yovvvbt0hgoqqhga1sipaifnugqeqb सिर्फ संस्था 0 366187 2583305 2579079 2025-06-26T09:21:36Z नरेश सावे 88037 /* प्रास्ताविक */ 2583305 wikitext text/x-wiki {{helpme}} '''सिर्फ संस्था''' ही भारतीय सैन्यातील सैनिकांसाठी [[प्राणवायू]] प्रकल्प राबविण्यासाठी कार्यरत आहे. ==प्रास्ताविक== {{help me}} {{ |संस्थेचे नाव = सिर्फ |संस्था_चिन्ह = |कामाचे_क्षेत्र = सैनिकांसाठी प्राणवायू प्रकल्प |सदस्य = चिथडे दांपत्य |स्थापना = सन १९९९. |मुख्यालय = |संकेतस्थळ = }} ==पार्श्वभूमी== भारतीय सैनिक सीमाभागातील प्रतिकूल हवामानात भारतदेशाचे संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र कार्यरत असतात. त्यांना सीमावर्ती भागात श्वसन करण्यासाठी बऱ्याच वेळा त्रास होतो. त्यांना श्वास घेण्यासाठी सुकर व्हावे म्हणून हवाई दलात काही काळ सेवा बजावलेले [[योगेश चिथडे]] आणि त्यांच्या शिक्षिका असलेल्या पत्नी [[सुमेधा चिथडे]] ह्यांनी आपल्या कमाईतून आणि लोकांनी दिलेल्या देणगीतून [[प्राणवायू प्रकल्प]] राबविण्यास इसवी सन १९९९ मध्ये सोल्जर्स इंडिपेडंट रिहँबिलिटेशन फाउंडेशन ऊर्फ सिर्फ ह्या संस्थेची स्थापना केली.त्यांच्या संस्थेच्या एका कार्यक्रमात [[परमवीर चक्र]] विजेते मानद कँप्टन [[बाणा सिंग]] आले असताना त्यांनी [[सियाचीन]] सारख्या प्रदेशात प्राणवायूअभावी कित्येक सैनिकांना प्राण गमवावे लागतात असा उल्लेख केला आणि त्यातून प्रेरणा घेऊन चिथडे दांपत्याने प्राणवायू निर्मिती आणि पुनर्भरण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला.सुमेधा चिथडे ह्यांनी आपले दागिने विकले आणि ते पैसे प्रकल्पाच्या उभारणीसाठी दिले. परंतु तेवढ्या पैशाने प्रकल्प होणे शक्य नसल्याने त्यांनी [[महाराष्ट्र टाईम्स]] ह्या वृत्तपत्रातून सर्वसामान्य लोकांना साद घातली आणि रिक्षा चालक, निवृत्ती वेतन धारक, घरकाम करणाऱ्या महिला, छोटे मोठे उद्योजक ह्या सर्वांनीच राष्ट्रकार्यात आपापला खारीचा वाटा उचलला आणि पहिला प्राणवायू प्रकल्प इसवी सन २०१९ मध्ये सियाचीन येथे साकार झाला. == कार्य == २०२५ च्या सुमारास संस्थेचे तीन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. # [[सियाचीन]] प्रकल्प - इसवी सन २०१९. ४ ऑक्टोबर.खर्च - अडीच कोटी रुपये. # [[कुपवाडा]] प्रकल्प - इसवी सन २०२२.१५ एप्रिल.खर्च - साडेतीन कोटी रुपये. # [[तवांग]] प्रकल्प - इसवी सन २०२५. ४ जून. दुसरा प्रकल्प लष्कराला समर्पित केल्यानंतर तीन महिन्यातच [[योगेश चिथडे]] ह्यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या पत्नी [[सुमेधा चिथडे]] ह्यांनी हार न मानता तिसरा तवांग येथील प्रकल्प सर्वसामान्य लोकांकडून निधी जमवून पूर्ण करून ४ जून २०२५ रोजी लष्करास समर्पित केला. ह्या प्रकल्पांच्या उभारणीमुळे सीमावर्ती भागातील दीड लाख सैनिक, स्थानिक लोक, आणि पर्यटक ह्यांना प्राणवायू सहजपणे उपलब्ध होत आहे. सिर्फ संस्था मिलिटरी हॉस्पिटलमध्ये [[सौरऊर्जा]] प्रकल्प, विशेष मुलांसाठी शालेय बस, सैनिक कल्याण विभागासाठी वेबसाईट, वीरपत्नी व मुलांसाठी विविध उपक्रम राबवत असते. == संदर्भ आणि नोंदी == <ref>महाराष्ट्र टाईम्स, रविवार ८ जून २०२५</ref> [[वर्ग:भारताचे सैन्य]] f9pn6iwuo5symtvs3zlpl16nh9f6o70 २०२५ भारत-पाकिस्तान संघर्ष 0 366262 2583263 2583051 2025-06-26T06:05:01Z Nitin.kunjir 4684 /* ७ मे */ 2583263 wikitext text/x-wiki {{काम चालू}} {{माहितीचौकट २०२५ भारत-पाकिस्तान संघर्ष}} '''२०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष''' हा [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] दरम्यान एक संक्षिप्त सशस्त्र संघर्ष होता जो ७ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर सुरू झाला, ज्याचे नाव '''ऑपरेशन सिंदूर''' असे होते.{{efn|हिंदू महिला त्यांच्या कपाळावर [[सिंदूर]] लावतात आणि त्यांची विवाहित स्थिती दर्शवतात.<ref>{{cite news |last=नारायणन |first=वसुधा |trans-title=टिळक आणि कपाळावरील इतर खुणा|title=Tilaka and Other Forehead Marks |url=https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |work=ब्रिल्स एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदूइझम ऑनलाइन |date=२९ मे २०१८|archive-date=१४ जानेवारी २०२२|access-date=१२ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20220114134147/https://referenceworks.brillonline.com/entries/brill-s-encyclopedia-of-hinduism/*-COM_9000000187 |url-status=live }}</ref> पहलगाम हल्ल्यात हिंदू पुरुषांना निवडकपणे लक्ष्य केले गेले होते आणि त्यांच्या पत्नी विधवा झाल्या होत्या, त्यामुळे हे नाव देण्यात आले.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title=पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान, पीओकेमध्ये भारताच्या लष्करी हल्ल्यांना ऑपरेशन सिंदूर असे नाव का दिले?|title=Why PM Modi named India's military strikes in Pakistan, PoK as Operation Sindoor |url=https://www.firstpost.com/explainers/operation-sindoor-pm-modi-name-india-military-strikes-pakistan-pok-13886203.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]]}}</ref><ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=पहलगामला भारताने दिलेल्या प्रतिसादासाठी पंतप्रधान मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर' हे सांकेतिक नाव निवडले.|title=PM Modi chose codename 'Operation Sindoor' for India's response to Pahalgam |url=https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |access-date=१२ जून २०२५ |work=[[फर्स्टपोस्ट]] |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507050428/https://www.firstpost.com/india/pm-narendra-modi-chose-codename-operation-sindoor-for-indias-response-to-pahalgam-13886202.html |url-status=live }}</ref>|name=sind}} भारताने म्हटले की ही कारवाई २२ एप्रिल २०२५ रोजी भारत-प्रशासित [[जम्मू आणि काश्मीर]]मध्ये [[२०२५ पहलगाम हल्ला|पहलगाम दहशतवादी हल्ल्याला]] प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली होती, ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.<ref>{{Cite web |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ला: बळींना श्रद्धांजली|title=Pahalgam terror attack: A tribute to the victims |url=https://www.thehindu.com/infographics/2025-04-24/pahalgam-terror-attack-victims-tribute/index.html |access-date=१२ जून २०२५|website=द हिंदू|language=en}}</ref><ref>{{cite news |date=२३ एप्रिल २०२५ |trans-title=पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींची संपूर्ण यादी: जम्मू आणि काश्मीरमध्ये २६ जणांचा मृत्यू, सर्व पुरुष|title=Full list of names of Pahalgam terror attack victims: 26 people, all men, killed in Jammu and Kashmir |url=https://www.livemint.com/news/india/pahalgam-terror-attack-victims-26-people-all-men-killed-in-jammu-and-kashmir-11745403061030.html |access-date=१२ जून २०२५ |work=लाईव्हमिंट}}</ref><ref>{{Cite web |date=२२ एप्रिल २०२५ |trans-title=जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी|title=26 dead, several injured in terror attack on tourists in J&K's Pahalgam |url=https://indianexpress.com/article/india/tourists-injured-terror-attack-jk-pahalgam-9958887/ |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> [[पाकिस्तान आणि राज्य पुरस्कृत दहशतवाद|पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा]] दिल्याचा आरोप भारताने केला, जो पाकिस्तानने नाकारला. ७ मे रोजी, भारताने पाकिस्तान-आधारित दहशतवादी गट [[जैश-ए-मोहम्मद]] आणि [[लष्कर-ए-तैयबा]] यांच्या पाकिस्तान आणि पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] मधील दहशतवादाशी संबंधित पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि म्हटले की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही.<ref name="us_dia_report">{{cite web |trans-title= २०२५ जागतिक धोक्याचे मूल्यांकन (संरक्षण गुप्तचर संस्था)|title=2025 Worldwide Threat Assessment (Defense Intelligence Agency) |url=https://armedservices.house.gov/uploadedfiles/2025_dia_statement_for_the_record.pdf |access-date=१२ जून २०२५|website=युनायटेड स्टेट्स हाऊस कमिटी ऑन आर्म्ड सर्व्हिसेस}}</ref><ref name="JammuKashmir6May" /> पाकिस्तानच्या मते, भारतीयांनी मशिदींसह नागरी भागात हल्ले केले, त्यामुळे नागरिकांची जीवितहानी झाली. या हल्ल्यांनंतर, दोन्ही देशांमधील सीमावर्ती भागात चकमकी आणि ड्रोन हल्ले झाले. ७ मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने [[जम्मू]]वर, विशेषतः [[पूंच जिल्हा|पूंच]]वर मोर्टार शेलचे स्फोट करून प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये नागरिकांचा मृत्यू झाला,<ref name="Independent_twins">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title= पूंछमध्ये पाकिस्तानी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १२ वर्षीय जुळ्या मुलांचा समावेश: 'आपल्या रक्ताने किंमत मोजत आहोत'|title=Twins, 12, among those dead in Pakistani shelling in Poonch: 'Paying with our blood' |url=https://www.independent.co.uk/asia/india/poonch-attack-india-pakistan-kashmir-strikes-operation-sindoor-b2747115.html |access-date=१२ जून २०२५ |website=द इंडिपेंडन्ट |language=en}}</ref> आणि घरे आणि धार्मिक स्थळांचे नुकसान झाले.<ref>{{Cite web |last=वाणी |first=फयाझ |date=२४ मे २०२५|trans-title= पूंछ, राजौरी येथे पाकच्या गोळीबारात ३१ शाळांचे नुकसान|title=31 schools damaged in Pak shelling in Poonch, Rajouri |url=https://www.newindianexpress.com/nation/2025/May/24/31-schools-damaged-in-pak-shelling-in-poonch-rajouri |access-date=१२ जून २०२५|website=द न्यू इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> या संघर्षामुळे दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील पहिली ड्रोन लढाई झाली.<ref name="BBC_firstdronewar" /> १० मे रोजी पहाटे, भारताने पाकिस्तानवर सिरसा हवाई तळासह<ref name="IE Sirsa">वरिंदर भाटिया, [https://indianexpress.com/article/india/panic-in-the-skies-rumour-on-the-ground-when-a-missile-was-intercepted-over-sirsa-9995329/ आकाशात घबराट, जमिनीवर अफवा: सिरसावर क्षेपणास्त्र रोखले गेले तेव्हा], द इंडियन एक्सप्रेस, ११ मे २०२५.</ref> भारतीय हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप केला, तर पाकिस्तानने भारतावर नूर खान, रफीकी आणि मुरीदसह <ref name="Guardian 10 May">{{cite news |first1=हन्ना |last1=एलिस-पीटरसन |first2=शाह मीर |last2=बलोच |trans-title= भारत आणि पाकिस्ताचा एकमेकांवर सीमेपलीकडून लष्करी तळांवर हल्ल्याचा आरोप|title=India and Pakistan accuse each other of cross-border attacks on military bases |newspaper=द गार्डियन |date=१० मे २०२५|url=https://www.theguardian.com/world/2025/may/09/pakistan-accuses-india-targeting-three-military-bases-tensions-escalate}}</ref><ref>{{cite news|url= https://www.dawn.com/news/1910186|trans-title= संयम सुटत असताना पाकिस्ताचे भारताला कडक प्रत्युत्तर|title=Pakistan rattles India with firm response as patience runs out|work=डॉन|quote= शनिवारी पहाटे पाकिस्तानने भारत आणि भारतव्याप्त काश्मीरमधील लष्करी तळांवर हल्ले केले. ऑपरेशन बुनयान-उम-मारसूस अंतर्गत सकाळी ५:१६ वाजता हे हल्ले करण्यात आले.}}</ref> अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचा आरोप केला. <ref name="Guardian 10 May"/><ref name="CNNLiveMay9">{{Cite web |last1=अय्यर |first1=ऐश्वर्या एस. |last2=सैफी |first2=सोफिया |last3=मोगुल |first3=रिया|last4=रेगन |first4=हेलन|last5=येउंग|first5=जेस्सी |last6=टॅनो|first6=सोफी |last7=हॅमंड |first7=एलिस |last8=संगाल |first8=अदिती |date=९ मे २०२५|trans-title= ९ मे २०२५ - भारत-पाकिस्तान बातम्या|title=May 9, 2025 - India-Pakistan news |url=https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-operation-sindoor-05-09-25-intl-hnk#cmahd3lqx00003b6qyp0y6s3e |access-date=१२ जून २०२५|website=सीएनएन |language=en}}</ref> १० मे रोजी संघर्ष वाढत असताना, पाकिस्तानने त्यांचे ऑपरेशन बुनयान-अन-मारसूस सुरू केले,{{efn|name=marsoos|''बुनयान-उन-मर्सूस''<ref name="a616">{{cite web | title=India and Pakistan agree ceasefire: What does it mean? | website=अल जझीरा | date=10 May 2025 |url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/india-and-pakistan-agree-ceasefire-what-does-it-mean | access-date=20 May 2025}}</ref> हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ "अतूट भिंत" असा होतो. या ऑपरेशनचे नाव कुराणातील एका श्लोकावरून आले आहे ज्यामध्ये म्हटले आहे: {{Cite Quran|61|4|translator=s|q="अल्लाह निश्चितच त्यांना प्रेम करतो जे त्याच्या मार्गात रांगेत लढतात जणू ते एक "मजबूत आणि घट्ट भिंत आहेत".}})<br /> २०२५ च्या संपूर्ण भारत-पाकिस्तान संकटाला पाकिस्तानी सैन्याने "मरका-ए-हक" ("सत्याची लढाई") असे संबोधले.<ref>[https://www.dawn.com/live/pakistan-india-tensions#1910566 "मरका-ए-हक': पाकिस्तानी सैन्याने २२ एप्रिलपासून भारतासोबतच्या संघर्षाला नाव दिले"]. १० मे २०२५. ''डॉन''.</ref>}} ज्यामध्ये त्यांनी म्हटले की त्यांनी अनेक भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले.<ref>{{cite news|last1=हुसेन|first1=अबिद |date=१० मे २०२५|trans-title=पाकिस्तानने ऑपरेशन बन्यान मार्सूस सुरू केले: आतापर्यंत आम्हाला काय माहिती आहे|title=Pakistan launches Operation Bunyan Marsoos: What we know so far|url=https://www.aljazeera.com/news/2025/5/10/pakistan-launches-operation-bunyan-marsoos-what-we-know-so-far|access-date=१२ जून २०२५|publisher=अल जझीरा इंग्रजी }}</ref> चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर, भारत आणि पाकिस्तान दोघांनीही १० मे २०२५ रोजी त्यांच्या डीजीएमओ (सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक) यांच्यात हॉटलाइन संवाद साधल्यानंतर युद्धबंदीवर सहमती झाल्याची घोषणा केली.<ref name="TheHindu_IN_PK_agree_ceasefire" /><ref name="BBC_IN_PK_live">{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title=युद्धबंदी करारानंतर भारत आणि पाकिस्तानचा एकमेकांवर 'उल्लंघन' केल्याचा आरोप |title=India and Pakistan accuse each other of 'violations' after ceasefire deal |url=https://www.bbc.com/news/live/cwy3jnl3nvwt |access-date=१२ जून २०२५|website=[[बीबीसी न्यूज]] |language=en-GB}}</ref> [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] उपाध्यक्ष [[जेडी व्हान्स]] आणि परराष्ट्र सचिव [[मार्को रुबियो]] यांनी वाटाघाटी दरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी व्यापक पत्रव्यवहार केला. व्यापारी उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने आणि दोन्ही देशांकडून सामान्य परिस्थिती वृत्तानुसार युद्धबंदी कायम आहे.<ref name="NYT-May14">{{Cite web |date=१४ मे २०२५|trans-title=युद्धबंदीमुळे भारत आणि पाकिस्तानची ताब्यात घेतलेल्या सैनिकांची देवाणघेवाण. |title=India and Pakistan Swap Detained Soldiers as Cease-Fire Holds |url=https://www.nytimes.com/2025/05/14/world/asia/india-pakistan-soldier-exchange.html |access-date=17 May 2025 |website=द न्यूयॉर्क टाइम्स |language=en-US}}</ref><ref>{{cite web |trans-title= काश्मीर: भारत आणि पाकिस्तानला युद्धाच्या उंबरठ्यावर आणणारे चार दिवस|title=Kashmir: Four days that took India and Pakistan to the brink |url=https://www.bbc.com/news/articles/cvgvr4r5d2qo |website=www.bbc.com |date=१८ मे २०२५}}</ref> == पार्श्वभूमी== {{Further| २०२५ पहलगाम हल्ला| २०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग}} १९४७ पासून सुरू असलेल्या काश्मीर संघर्षामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये वादग्रस्त प्रदेशावरून अनेक युद्धे आणि चकमकी झाल्या आहेत.<ref>{{cite web|url=https://www.bbc.com/news/10537286|trans-title=काश्मीर: भारत आणि पाकिस्तान या कारणाने का लढतात |title=Kashmir: Why India and Pakistan fight over it|work=[[बीबीसी न्यूज]]|access-date=१३ जून २०२५|archive-date=२४ डिसेंबर २०१८|archive-url=https://web.archive.org/web/20181224045738/https://www.bbc.com/news/10537286|url-status=live}}</ref> २२ एप्रिल २०२५ रोजी, भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील [[पहलगाम]]जवळ दहशतवाद्यांनी केलेल्या [[२०२५ पहलगाम हल्ला|दहशतवादी हल्ल्यात]] २६ नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतेक [[हिंदू]] पर्यटक होते.<ref>{{cite news |last=भट |first=दानिश मंझूर |date=२३ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीर हत्याकांड: ट्रम्प, पुतिन, इराण, इस्रायल हिंदू पर्यटकांवरील जिहादी हल्ल्याचा निषेध|title=Kashmir Massacre: Trump, Putin, Iran, Israel Condemn Jihadist Attack on Hindu Tourists |url=https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |work=न्यूजवीक |quote="हल्लेखोरांनी इस्लामी घोषणा दिल्या आणि विशेषतः हिंदू असल्याचे दिसून येणाऱ्या लोकांना लक्ष्य केल्याचे साक्षीदारांनी सांगितले." |archive-date=१ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250501211503/https://www.newsweek.com/kashmir-massacre-trump-putin-iran-israel-condemn-jihadist-attack-hindu-tourists-2062760 |url-status=live }}</ref><ref>{{cite news |date=३० एप्रिल २०२५|trans-title= काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्‍यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला.|title=Indian survivors of Kashmir attack say gunmen asked if they were Hindus and opened fire |url=https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |work=एपी न्यूज |quote="काश्मीर हल्ल्यातील वाचलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की बंदूकधार्‍यांनी हिंदू असल्याचे विचारले आणि गोळीबार केला." |archive-date=४ मे २०२५|access-date=१३ जून २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250504002813/https://apnews.com/article/kashmir-attack-india-pakistan-victims-a5492962cd86174262cb73b85c04c51a |url-status=live }}</ref> पाकिस्तानस्थित, संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या, दहशतवादी गट [[लष्कर-ए-तैयबा]]ची शाखा असलेल्या [[द रेझिस्टन्स फ्रंट]]ने,<ref name="UN-Terrorist">{{cite web |trans-title=लष्कर-ए-तैयबा |title=LASHKAR-E-TAYYIBA |url=https://main.un.org/securitycouncil/en/sanctions/1267/aq_sanctions_list/summaries/entity/lashkar-e-tayyiba |website=un.org}}</ref><ref name="NYT">{{cite news |last1=मसूद |first1=सलमान |last2=माशल|first2=मुजीब |last3=कुमार |first3=हरी |date=६ मे २०२५|trans-title= काश्मीर दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारताचा पाकिस्तानवर हल्ला|title=India Strikes Pakistan Two Weeks After Kashmir Terrorist Attack |url=https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |access-date=१३ जून २०२५ |work=[[द न्यूयॉर्क टाइम्स]] |issn=0362-4331 |archive-date=७ मे २०२५|archive-url=https://web.archive.org/web/20250507005820/https://www.nytimes.com/2025/05/06/world/asia/india-pakistan-attacks.html |url-status=live }}</ref><ref name="Winchell 2003 374–388">{{cite journal |last=विंचेल |first=शॉन पी. |year=२००३ |trans-title= पाकिस्तानची आयएसआय: अदृश्य सरकार|title=Pakistan's ISI: The Invisible Government |journal=इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंटेलिजेंस अँड काउंटरइंटेलिजेंस |volume=१६ |pages=३७४–२८८|doi=10.1080/713830449 |s2cid=154924792 |ref={{sfnref|Winchell, Pakistan's ISI: The Invisible Government|2003}} |number=3}}</ref><ref name="tellis2010b">{{cite news |author=ऍशली जे टेल्लीस |date=११ मार्च २०१०|trans-title=बॅड कंपनी - लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानमधील मुजाहिदीनची वाढती महत्त्वाकांक्षा |title=Bad Company – Lashkar-e-Tayyiba and the Growing Ambition of Mujahidein in Pakistan |url=http://carnegieendowment.org/files/0311_testimony_tellis.pdf |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20100411035030/http://www.carnegieendowment.org/files/0311%5Ftestimony%5Ftellis%2Epdf |archive-date=११ एप्रिल २०१०|access-date=१३ जून २०२५ |publisher=कार्नेज एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस|quote=या गटाच्या सुरुवातीच्या कारवाया अफगाणिस्तानातील कुनार आणि पक्तिया प्रांतांवर केंद्रित होत्या, जिथे सोव्हिएत कब्जाविरुद्धच्या जिहादला पाठिंबा देण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने अनेक प्रशिक्षण शिबिरे उभारली होती.}}</ref> सुरुवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, जी नंतर मागे घेतली.<ref>{{cite news |date=१ मे २०२५ |trans-title= भारत आणि पाकिस्तान लष्करी संघर्षासाठी सज्ज होत आहेत|title=India and Pakistan are bracing for a military clash |url=https://www.economist.com/asia/2025/05/01/india-and-pakistan-are-bracing-for-a-military-clash |url-access=limited |access-date=१३ जून २०२५ |quote=द रेझिस्टन्स फ्रंटने... अलिकडच्या हल्ल्याचा दावा केला (फक्त नंतर जबाबदारी नाकारली आणि म्हटले की तो हॅक झाला आहे)|agency=द इकॉनॉमिस्ट }}</ref> भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक सूडात्मक उपाययोजनांची घोषणा केली, ज्यामध्ये [[सिंधू पाणी करार]] स्थगित करणे समाविष्ट होते, ज्यामुळे प्रतिसादात्मक उपाययोजनांना चालना मिळाली आणि [[२०२५ भारत–पाकिस्तान पेचप्रसंग|राजनैतिक संकट आणि सीमेवरील चकमकी]] निर्माण झाल्या.<ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=२४ एप्रिल २०२५|trans-title=काश्मीरमध्ये झालेल्या पर्यटक हत्याकांडामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. आम्हाला माहिती आहे ते येथे आहे |title=A tourist massacre in Kashmir is escalating tensions between India and Pakistan. Here's what we know |url=https://edition.cnn.com/2025/04/24/india/pahalgam-india-pakistan-attack-explainer-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref><ref>{{cite news |last1=पेशिमाम |first1=जिब्रान नैय्यर |last2=ग्रीनफिल्ड |first2= शार्लोट |date=५ मे २०२५|trans-title= काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी, भारताचे सरावाचे आदेश|title=Pakistan tests missile, India orders drills amid Kashmir standoff |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/pakistan-tests-missile-amid-india-standoff-moodys-warns-economic-cost-2025-05-05/ |access-date=१३ जून २०२५ |work=[[रॉयटर्स]]}}</ref><ref>{{cite web |trans-title= थेट: राजौरी गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील सरकारी अधिकारी ठार, भारतीय लष्कराचा दावा पाकिस्तानचा 'निर्लज्ज हल्ला' सुरूच आहे|title=Live: J&K Govt Officer Killed in Rajouri Shelling, Indian Army Says Pakistan's 'Blatant Escalation' Continues |url=https://thewire.in/security/live-india-pakistan-military-action |website=द वायर |language=en}}</ref> ३० एप्रिल रोजी, पाकिस्तानने दावा केला की भारताकडून लवकरच लष्करी हल्ला होणार आहे.<ref>{{Cite web |date=३० एप्रिल २०२५|trans-title= पाकिस्तानचा दावा 'विश्वसनीय गुप्तचर माहिती' भारत लवकरच लष्करी हल्ल्याची योजना आखत आहे|title=Pakistan claims 'credible intelligence' India is planning an imminent military strike |url=https://www.bbc.com/news/articles/c75dgz5pq2no |access-date=१३ जून २०२५ |website=www.bbc.com |language=en-GB}}</ref><ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |date=३० एप्रिल २०२५ |trans-title= पाकिस्तानचा दावा आहे की त्यांच्याकडे 'विश्वसनीय गुप्तचर' आहे की भारत ३६ तासांच्या आत हल्ला करेल|title=Pakistan claims it has 'credible intelligence' India will strike within 36 hours |url=https://edition.cnn.com/2025/04/29/asia/kashmir-pakistan-india-tension-military-intl-hnk |access-date=१३ जून २०२५ |website=सीएनएन |language=en}}</ref> == घटनाक्रम == {{अविश्वसनीय स्रोत|date=मे २०२५|some=yes|section}} === ७ मे === ७ मे २०२५ रोजी, भारताने घोषणा केली की ज्याचे सांकेतिक नाव ''ऑपरेशन सिंदूर'',{{Efn|name=sind}} अंतर्गत पाकिस्तान-प्रशासित [[आझाद काश्मीर]] आणि पाकिस्तानच्या [[पंजाब (पाकिस्तान)|पंजाब प्रांतातील]] नऊ ठिकाणांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केले आहेत.<ref name="BBCLive6May">{{cite news |date=६ मे २०२५ |trans-title= पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर हल्ले केल्याची भारताची घोषणा. |title=India says it has launched strikes on Pakistan and Pakistan-administered Kashmir |url=https://www.bbc.com/news/live/cwyneele13qt |work=[[बीबीसी न्यूज]] |quote=मंगळवारी रात्रीच्या वेळी झालेल्या नाट्यमय कारवाईत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केल्याचे म्हटले. पाकिस्तानने सांगितले की फक्त सहा ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि पाच भारतीय लढाऊ विमाने आणि एक ड्रोन पाडल्याचा दावा केला - या दाव्याची भारताने पुष्टी केलेली नाही.}}</ref><ref name="IE-Sindoor1">{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ ठिकाणे लक्ष्य: लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे संबंध, त्यांनी भूतकाळात भारतावर कसा हल्ला केला|title=Operation Sindoor targets 9 locations: Links to LeT and JeM, how they've attacked India in the past |url=https://indianexpress.com/article/explained/operation-sindoor-9-locations-let-and-jem-attacked-india-past-9988359/ |newspaper=[[द इंडियन एक्सप्रेस]] |quote=}}</ref><ref>{{Cite web |trans-title=ऑपरेशन सिंदूर: मीडिया ब्रीफ डीजीएमओ|title=Ooeration Sindoor: Media Brief DGMO |url=https://www.cgiistanbul.gov.in/content/BRIEF-MEDIA-DGMO.pdf |website=डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (इंडिया) |publisher=कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया, इस्लामाबाद}}</ref> पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील लक्ष्यांवर भारतीय सैन्याच्या तोफखाना रेजिमेंटने अचूक लांब पल्ल्याच्या एक्सकॅलिबर राउंड आणि [[लॉयटरिंग म्यूनिशन्स]] (हेरगिरी करणारे ड्रोन किंवा तत्सम उपकरणे) वापरून लक्ष्य केले, तर भारतीय हवाई दलाने हवाई संरक्षण प्रदान केले.<ref>{{citation |last=पेरी|first=दिनकर |trans-title= ऑपरेशन सिंदूर दरम्यान तोफखान्याची शक्ती प्रतिध्वनीत.|title=Artillery's firepower reverberates during Operation Sindoor |newspaper=द हिंदू |date=२४ मे २०२५|url=https://www.thehindu.com/news/national/artillerys-firepower-reverberates-during-operation-sindoor/article69615205.ece}}</ref> इस्रायली प्रेसने इंडो-इस्रायली स्कायस्ट्रायकर लॉयटरिंग म्यूनिशन्स असल्याचा उल्लेख केला.<ref name="Haaretz_kamikaze">{{Cite news |last=अमित |first=हागाई |trans-title= भारत-पाकिस्तान संघर्षात इस्रायली कामिकाझे ड्रोन केंद्रस्थानी|title=Israeli Kamikaze Drones Take Center Stage in India-Pakistan Conflict |newspaper=हारेट्झ |date=१० मे २०२५|url=https://www.haaretz.com/world-news/2025-05-10/ty-article/.premium/israeli-kamikaze-drones-take-center-stage-in-india-pakistan-conflict/00000196-b944-d1bb-a5d6-bff41e5b0000}}</ref> पाकिस्तानी पंजाबमधील लक्ष्यांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केले. [[इंडिया टुडे (नियतकालिक)|इंडिया टुडे]]ने उद्धृत केलेल्या सूत्रांनुसार, [[राफेल]] जेट वापरण्यात आले होते, जे [[स्कॅल्प क्षेपणास्त्रे]] (SCALP) आणि [[आर्मेन्ट एअर-सोल मॉड्यूलेअर|AASM हॅमर बॉम्ब]]ने सुसज्ज होते.<ref>{{cite news |date=७ मे २०२५|trans-title= राफेल विमानांनी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर स्कॅल्प क्षेपणास्त्रे आणि हॅमर बॉम्बने हल्ला केला: सूत्र|title=Rafale jets hit Pak terror camps with Scalp missiles, Hammer bombs: Sources |url=https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |work=इंडिया टुडे |archive-date=७ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250507004344/https://www.indiatoday.in/india/story/rafale-jets-pak-terror-camps-operation-sindoor-pahalgam-attack-retaliation-2720674-2025-05-07 |url-status=live }}</ref> क्रिस्टोफर क्लेरी यांनी स्टिमसन सेंटरसाठी लिहिलेल्या एका कार्यपत्रकानुसार, [[ब्राह्मोस क्षेपणास्त्र|ब्राह्मोस]] क्रूझ क्षेपणास्त्रे देखील वापरली गेली असावीत.<ref name="Clary">{{citation |first=ख्रिस्तोफर |last=क्लॅरी |trans-title=मे महिन्यातील चार दिवस: २०२५ चा भारत-पाकिस्तान संघर्ष|title=Four Days in May: The India-Pakistan Crisis of 2025 |publisher=स्टीम्सन सेंटर |date=२८ मे २०२५|url=https://www.stimson.org/2025/four-days-in-may-the-india-pakistan-crisis-of-2025/}}</ref> भारत सरकारने या हल्ल्यांचे वर्णन "केंद्रित, मोजूनमापून केलेली आणि तणाव वाढू न देणारी" असे केले.<ref name="NPR">{{cite web|last=हदीद|first=दिआ|trans-title= पाकिस्तानने भारताच्या कारवाईला 'युद्धाची कृती' म्हटले असल्याने तणाव वाढला.|title=Tensions escalate as Pakistan calls India's operation 'an act of war'|url=https://www.npr.org/2025/05/07/nx-s1-5389777/tensions-escalate-as-pakistan-calls-indias-operation-an-act-of-war|website=नॅशनल पब्लिक रेडिओ, अमेरिका|date=७ मे २०२५}}</ref> भारतीय लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये [[लष्कर-ए-तैयबा]] (LeT), [[जैश-ए-मोहम्मद]] (JeM) आणि [[हिजबूल मुजाहिद्दीन]] (HuM) या दहशतवादी गटांशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले,<ref name="JammuKashmir6May">{{cite news |date=६ मे २०२५|trans-title= भारताने केला पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ ठिकाणी हल्ला|title=India launches attack on 9 sites in Pakistan and Pakistan-occupied Jammu and Kashmir |url=https://www.reuters.com/world/india/india-launches-attack-9-sites-pakistan-pakistan-occupied-jammu-kashmir-2025-05-06/ |work=रॉयटर्स}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar">{{Cite web |last=शाहिद |first=कुंवर खुलदुन |date=३१ मे २०२५|trans-title= |title=पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबाचा नवा पुनर्जन्म |url=https://thediplomat.com/2025/05/pakistan-and-the-latest-reincarnation-of-lashkar-e-taiba/ |access-date=1 June 2025 |website=द डिप्लोमॅट (मासिक)|language=en-US |quote=तथापि, एलईटी, जेईएम आणि एचएमशी संबंधित मशिदी आणि मदरसे उघडपणे कार्यरत आहेत, ज्यामध्ये या महिन्यात भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या काही इमारतींचा समावेश आहे. कोटलीमधील मस्जिद अब्बास आणि मुझफ्फराबादमधील मस्जिद बिलाल दोन्ही जेईएमशी संबंधित आहेत, तर एलईटीशी संबंधित शवाई नाल्ला कॅम्पला देखील लक्ष्य करण्यात आले होते. ... एलईटीचा शवाई नाल्ला कॅम्प हा या प्रदेशातील दहशतवादी प्रशिक्षणासाठी समर्पित असलेल्या काही ठिकाणांपैकी एक होता.}}</ref> आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी निवडलेल्या ठिकाणांसह,<ref name="Transcript7May" /> कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानवर भारताचा हल्ला, पीओकेमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांवर हल्ला |title=Operation Sindoor: Indian strikes on Pakistan, PoK hit headquarters of Lashkar-e-Taiba and Jaish-e-Muhammad |url=https://indianexpress.com/article/india/operation-sindoor-india-pakistan-pok-lashkar-e-taiba-jaish-e-muhammad-9987644/ |newspaper=द इंडियन एक्सप्रेस}}</ref> या क्षेपणास्त्र हल्ल्यात [[बहावलपूर]]मधील सुभान अल्लाह मशीद (अहमदपूर पूर्व जवळ) आणि मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जे अनुक्रमे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा भाग आहे आणि जे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे आणि भारताने ही त्यांची दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे असल्याचा आरोप केला आहे.<ref name="BBCUrdu7May">{{Cite web |date=७ मे २०२५ |title=انڈیا نے چھ مئی کی شب پاکستان اور اس کے زیرِ انتظام کشمیر میں کن مقامات کو نشانہ بنایا؟ |trans-title=६ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले? |url=https://www.bbc.com/urdu/articles/c5yly8pg7rgo |website=बीबीसी उर्दू |language=ur}}</ref>{{#tag:ref|मुख्यालयाचा उल्लेख करणारे स्रोत:<ref name="IISS15May"/><ref>{{Cite web |last=गिलानी |first=वकार |date=११ मे २०२५|trans-title= ऑन ग्राउंड|title=On ground |url=https://www.thenews.com.pk/tns/detail/1309943-on-ground |website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=इस्लामाबादने कोणतेही पुरावे आणि सूचना न देता केलेल्या या हल्ल्यांना अनावश्यक, विनाकारण आणि आंतरराष्ट्रीय सीमांचे उघड उल्लंघन म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोपी गटांशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले. ... सर्वात घातक हल्ल्यांमध्ये मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील जैश-ए-मुहम्मद, हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा आणि हरकत-उल मुजाहिदीनशी संबंधित मशिदी आणि मदरशांना लक्ष्य करण्यात आले.}}</ref><ref name="TheDiplomat_Lashkar"/>|name="camps"|group=lower-alpha}} भारताने लक्ष्य केल्याचा दावा केलेल्या इतर स्थळांमध्ये कोटली जिल्ह्यातील अब्बास मशीद (जैश-ए-मोहम्मदशी संबंधित), [[मुझफ्फराबाद]]मधील शवाई नाला कॅम्प (एलईटीशी संबंधित) आणि सय्यदना बिलाल मशीद (जेईएमशी संबंधित),<ref name="BBCUrdu7May"/><ref name="TheDiplomat_Lashkar" /> कोटली जिल्ह्यातील गुलपूर येथील एक ठिकाण (भारत सरकारच्या आरोपानुसार एलईटी आणि एचयूएम कॅम्प असलेले ठिकण);<ref name="KashmirObserver_Sindoor">{{Cite web |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर: भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला|title=Operation Sindoor: India Avenges Pahalgam Attack |url=https://kashmirobserver.net/2025/05/07/operation-sindoor-india-avenges-pahalgam-attack/ |access-date=११ जून २०२५|website=कश्मीर ऑब्झर्वर |language=en-US |agency=प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया }}</ref><ref name="Transcript7May" /><ref name="LiveMint_Sindoor">{{Cite news |last=आनंद |first=आकृती |date=७ मे २०२५ |trans-title= |title=ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान, पीओकेमध्ये फक्त ९ नाही तर २१ 'सुप्रसिद्ध' दहशतवादी तळ आहेत; सरकारने संपूर्ण यादी केली जाहीर|url=https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-url=http://web.archive.org/web/20250515061830/https://www.livemint.com/news/india/operation-sindoor-full-list-of-21-well-known-terror-camps-in-pakistan-pok-shared-by-govt-11746601567104.html |archive-date=१५ मे २०२५|access-date=१९ जून २०२५|work=मिंट |language=en}}</ref><ref name="HindustanTimes_Sindoor">{{Cite news |last=गुप्ता |first=शिशिर |author-link=Shishir Gupta |date=७ मे २०२५ |trans-title= ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने ९ दहशतवादी छावण्यांवर हल्ला का केला? त्याचे महत्त्व स्पष्ट केले|title=Why India attacked 9 terror camps under Operation Sindoor? Significance explained |url=https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-url=http://web.archive.org/web/20250507042049/https://www.hindustantimes.com/india-news/why-india-attacked-9-terror-camps-under-operation-sindoor-significance-explained-101746587101415.html |archive-date=७ मे २०२५ |access-date=११ जून २०२५|work=हिंदुस्थान टाइम्स|language=en-us}}</ref> भिंबर जिल्ह्यातील बर्नाला येथील मरकज [[अहल ए हदीस]] (भारत सरकारचा LeT संबंधित असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> सियालकोट जिल्ह्यातील कोटली लोहारन पश्चिमेकडील मेहमोना जोया येथील एक ठिकाण (भारत सरकारचा HuM कॅम्प असल्याचा आरोप);<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /><ref name="LiveMint_Sindoor" /> आणि सियालकोट जिल्ह्यातील शकरगढ तहसीलमधील सरजलमधील तेरा कटलान येथील एक ठिकाण (भारत सरकारचा जैश-ए-मोहम्मदचा कॅम्प असल्याचा आरोप)<ref name="HindustanTimes_Sindoor" /><ref name="Transcript7May">{{Cite news |trans-title= ऑपरेशन सिंदूरवरील विशेष ब्रीफिंगचा उतारा (मे ०७, २०२५)|title=Transcript of Special Briefing on OPERATION SINDOOR (May 07, 2025) |url=https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-url=http://web.archive.org/web/20250510234544/https://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/39474/Transcript_of_Special_Briefing_on_OPERATION_SINDOOR_May_07_2025 |archive-date=१० मे २०२५ |access-date=१९ जून २०२५ |work=परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार|language=en-US}}</ref><ref name="LiveMint_Sindoor" /><ref name="KashmirObserver_Sindoor" /> यांचा समावेश आहे. भारताने नंतर उपग्रह प्रतिमा दाखवल्या ज्यामध्ये लक्ष्यित ठिकाणी नुकसान झाल्याचे कथितपणे दाखवले गेले.<ref>{{Cite web |trans-title=तुलना दाखवली आहे. |title=Satellite Pics Show 'Before-After' Comparison Of Pak Terror Camps, Airfields |url=https://www.ndtv.com/india-news/satellite-pics-show-before-after-comparison-of-pakistani-terror-camps-airfields-operation-sindoor-india-pakistan-tensions-india-pakistan-ceasefire-8391306 |access-date=१९ जून २०२५ |website=[[एनडीटीव्ही]] |language=en}}</ref> पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनुसार, ७ मे रोजी भारतीय हवाई हल्ल्यानंतर अंदाजे १२५ भारतीय आणि पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हवाई लढाईत भाग घेतला आणि एक तासाहून अधिक काळ चाललेल्या चकमकीत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या गोळीबाराची देवाणघेवाण झाली.<ref name="Newsweek_dogfights">{{cite news |last1=एल-फेक्की |first1=अमिरा|trans-title=भारत-पाकिस्तान: अलीकडील इतिहासातील सर्वात मोठ्या हवाई चकमकींपैकी एकामध्ये १२५ जेट्सची टक्कर |title=India-Pakistan: 125 Jets Clash in One of Largest Dogfights in Recent History |work=न्यूजवीक |date=८ मे २०२५|url=https://www.newsweek.com/india-pakistan-125-jets-clash-one-largest-dogfights-recent-history-2069570}}</ref> ''द डेली टेलिग्राफ''च्या मते, पाकिस्तानी किंवा भारतीय विमानांनी सीमा ओलांडली नाही, त्याऐवजी कधीकधी १०० किमी पेक्षा जास्त अंतरावर "स्टँड-ऑफ" संघर्ष झाला.<ref>{{cite news |last1=बार्कर |first1=मेम्फिस |trans-title=चीनने पाकिस्तानला भारतीय विमाने पाडण्यास मदत केली - अहवाल.|title=China helped Pakistan shoot down Indian planes, report says |newspaper=द डेली टेलिग्राफ|date=८ मे २०२५|via=याहू न्यूज |url=https://www.yahoo.com/news/china-helped-pakistan-shoot-down-142036091.html }}</ref> पाकिस्तानने दावा केला की हवाई चकमकी दरम्यान त्यांनी पाच भारतीय विमाने पाडली आहेत ज्यात तीन [[राफेल]], एक [[मिग-२९]], एक [[सुखोई एसयू-३० एमकेआय]] आणि एक [[आयएआय हेरॉन|हेरॉन]] [[मानवरहित हवाई वाहने|मानवरहित हवाई वाहन]] यांचा समावेश आहे.<ref name="ISPRpress11may" /> १५ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान [[शाहबाज शरीफ]] यांनी दावा केला की पाकिस्तानने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, सहावे [[मिराज २०००]] होते.<ref name="ArabNews_sixjets">{{cite news |last=खुर्रम |first=शाहजहान |date=१६ मे २०२५|trans-title=पाकिस्तानी हवाई दलाने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडली, असे पंतप्रधान शरीफ म्हणतात |title=Pakistan Air Force shot down six Indian fighter jets, says PM Sharif |url=https://www.arabnews.com/node/2600890/pakistan |newspaper=अरब न्यूज}}</ref> २८ मे रोजी त्यांनी पुन्हा सांगितले की सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली होती परंतु त्यापैकी चार [[राफेल]], एक [[मिग-२९]] आणि एक "दुसरे विमान" होते.<ref>{{Cite web |date=२९ मे २०२५|trans-title=भारत आमचे पाणी अडवू शकत नाही, आम्ही उपाययोजना करत आहोत, असे शाहबाज म्हणतात |title=India can't block our water, we're taking measures, says Shehbaz |url=https://www.thenews.com.pk/print/1316196-india-can-t-block-our-water-we-re-taking-measures-says-shehbaz |access-date=२३ जून २०२५|website=द न्यूज इंटरनॅशनल |language=en |quote=त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी प्रतिक्रियेचे तपशीलवार वर्णन केले, ज्यामध्ये चार राफेलसह सहा भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली आणि भारतीय लष्करी ठिकाणांना झालेल्या मोठ्या नुकसानाचे वर्णन केले.|agency=असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान}}</ref><ref>{{Cite web |last=लतीफ |first=अमीर|date=२८ मे २०२५|trans-title= पाकिस्तानने संघर्षादरम्यान ४ फ्रेंच बनावटीच्या राफेलसह ६ भारतीय विमाने पाडली: पंतप्रधान शरीफ|title=Pakistan shot down 6 Indian jets, including 4 French-made Rafale during conflict: Premier Sharif |url=https://www.aa.com.tr/en/asia-pacific/pakistan-shot-down-6-indian-jets-including-4-french-made-rafale-during-conflict-premier-sharif/3582409 |access-date=२३ जून २०२५ |website=अनाडोलू एजन्सी}}</ref><ref name="Trend_concert">{{Cite web |last=झेनलोवा |first=लमान |date=२८ मे २०२५|trans-title=अझरबैजानचे राष्ट्रपती आणि पाकिस्तानचे पंतप्रधान तुर्कीये यांनी लाचिन येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका संगीत कार्यक्रमात भाग घेतला. |title=Presidents of Azerbaijan and Türkiye, Prime Minister of Pakistan attend concert dedicated to Independence Day in Lachin |url=https://en.trend.az/azerbaijan/politics/4050102.html |access-date=२३ जून २०२५|website=Trend.az |language=en |quote=महिला आणि सज्जनांनो, पाकिस्तानच्या बचावासाठी आपल्याला प्रत्युत्तर द्यावे लागले आणि काही वेळातच आपल्या बलाढ्य हवाई दलाने सहा भारतीय विमाने, चार राफेल फ्रेंच बनावटीची विमाने, एक मिग-२९ आणि दुसरे विमान आणि नंतर एक ड्रोन पाडले आणि आम्ही भारताला संदेश दिला की पाकिस्तान हा एक अतिशय शांतताप्रिय देश आहे, या प्रदेशात शांतता आणि समृद्धी वाढवू इच्छितो परंतु जर पाकिस्तानवर हल्ला केला गेला तर आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ.}}</ref> ६ जून रोजी, पाकिस्तान हवाई दलाने (पीएएफ) सांगितले की क्रमांक १५ स्क्वॉड्रन, ज्याला कोब्रा म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) सहा लढाऊ विमाने पाडण्यास जबाबदार होते. कामरा येथील पीएएफ बेस मिनहास येथून पीएल-१५ दृश्यमान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या जे-१०सी मल्टीरोल लढाऊ विमानांसह कार्यरत असलेल्या स्क्वॉड्रनने तीन राफेल, एक मिग-२९, एक मिराज-२००० आणि एक एसयू-३०एमकेआय पाडल्याचा दावा केला. डॉनच्या वृत्तानुसार, कोब्राजने ७ मे रोजी इंटरसेप्ट ऑपरेशनसाठी स्क्वॉड्रनला नियुक्त केलेल्या २० पैकी १८ विमाने तैनात केली.<ref>{{cite news|last=सज्जद सईद|first=बकीर|trans-title='भारतीय वायुसेनेची सहा विमाने पाडल्याचे' श्रेय हवाई दलाने कोब्राला दिले |title=Air force credits Cobras with 'six IAF kills'|url=https://www.dawn.com/news/1915722/|newspaper=डॉन |date=६ जून २०२५|access-date=२३ जून २०२५}}</ref> एका फ्रेंच गुप्तचर अधिकाऱ्याने [[सीएनएन]]ला सांगितले की पाकिस्तानने भारतीय राफेल पाडले, फ्रेंच सैन्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=फ्रेंच अधिकाऱ्याने सांगितले की पाकिस्तानने राफेल जेट पाडले, अधिकारी पुढील संभाव्य नुकसानांची तपासणी करत आहेत. |title=French official says Pakistan downed Rafale jet as officials examine possible further losses |url=https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250506235624/https://edition.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |archive-date=६ मे २०२५ |work=सीएनएन न्यूज |quote=एका उच्चपदस्थ फ्रेंच गुप्तचर अधिकाऱ्याने आज सीएनएनला सांगितले की भारतीय हवाई दलाने चालवलेले एक राफेल लढाऊ विमान पाकिस्तानने पाडले आहे, अत्याधुनिक फ्रेंच बनावटीच्या युद्धविमानांपैकी एक युद्धात गमावले जाण्याची हि पहिलीच वेळ असेल. सीएनएनच्या प्रतिक्रियेसाठी केलेल्या विनंतीला जेटची फ्रेंच उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने प्रतिसाद दिलेला नाही. फ्रेंच लष्कराने या घटनेवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.}}</ref> क्रिस्टोफर क्लेरी यांनी ''स्टिमसन सेंटर''साठी लिहिलेल्या एका कार्यपत्रिकेनुसार, चकमकीदरम्यान चार भारतीय विमाने खरोखरच पाडली गेली असावीत याचे विश्वसनीय पुरावे होते.<ref name="Clary" /> [[रॉयटर्स]]ने वृत्त दिले आहे की अज्ञात कारणांमुळे भारतात तीन लढाऊ विमाने कोसळली आहेत.<ref>{{cite news |date=७ मे २०२५ |trans-title=स्थानिक सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन लढाऊ विमाने कोसळली. |title=Three fighter jets crashed in India's Jammu and Kashmir, local govt sources say |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/three-fighter-jets-crashed-indias-jammu-kashmir-local-govt-sources-say-2025-05-07 |work=[[रॉयटर्स]]}}</ref> ८ मे रोजी, एका अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की त्यांनी "अतिशय आत्मविश्वासाने" असे मूल्यांकन केले आहे की पाकिस्तानी जे-१० विमानांनी किमान दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली आहेत; दुसऱ्या अधिकाऱ्याने केलेल्या मूल्यांकनानुसार पाडलेल्या विमानांपैकी एक डसॉल्ट [[राफेल]] होते.<ref name="USMay8">{{cite news |last1=शाह |first1=सईद |last2=अली |first2=इद्रीस |date=८ मे २०२५|trans-title=विशेष: पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या विमानाने दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे |title=Exclusive: Pakistan's Chinese-made jet brought down two Indian fighter aircraft, US officials say |url=https://www.reuters.com/world/pakistans-chinese-made-jet-brought-down-two-indian-fighter-aircraft-us-officials-2025-05-08/ |location=इस्लामाबाद/[[वॉशिंग्टन]] |work=[[रॉयटर्स]]}}</ref> [[वॉशिंग्टन पोस्ट]]ने नंतर म्हटले की त्यांना ७ मे पासून भारतात विमाने कोसळल्याच्या ३ जागांची ओळख पटली आहे, त्यापैकी दोन भारतीय डसॉल्ट [[राफेल]] आणि एक डसॉल्ट [[मिराज २०००]]ची आहे.<ref name="WashingtonPost_visuals">{{Cite news |date=९ मे २०२५|trans-title= पाकिस्तानच्या हल्ल्यात किमान दोन भारतीय विमाने कोसळल्याचे दृश्ये दाखवतात|title=At least two Indian jets appear to have crashed during Pakistan strikes, visuals show |url=https://www.washingtonpost.com/world/2025/05/09/fighter-jets-india-pakistan-attack/ |newspaper=[[द वॉशिंग्टन पोस्ट]]}}</ref> ९ मे रोजी, भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक सरकारी सूत्रांनी रॉयटर्सना सांगितले की ७ मे रोजी भारतात तीन लढाऊ विमाने कोसळली आणि तीन वैमानिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.<ref>{{Cite web |date=७ मे २०२५ |trans-title=काश्मीरमधील हत्यांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये काय घडले आहे? |title=What has happened in India and Pakistan as they fight over Kashmir killings |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/what-happened-indias-attack-pakistan-over-kashmir-tourists-killings-2025-05-07/ |website=[[रॉयटर्स]]}}</ref> ११ मे रोजी, सैन्याचे नुकसान झाले का या प्रश्नाचे उत्तर देताना, भारतीय हवाई दलाने म्हटले की "तोटा हा लढाईचा एक भाग आहे" परंतु कोणतेही नुकसान झाले आहे का याबद्दल माहिती देण्यास नकार दिला.<ref name="Reuters_losses">{{cite news |date=१३ मे २०२५|trans-title=भारतीय हवाई दलाचे म्हणणे आहे की नुकसान हे युद्धाचा भाग आहे पण सर्व वैमानिक घरी परतले आहेत |title=Indian air force says losses are part of combat but all pilots back home |url=https://www.reuters.com/world/asia-pacific/indian-air-force-says-losses-are-part-combat-all-pilots-back-home-2025-05-11/ |work=रॉयटर्स}}</ref> पाकिस्तानने भारताने लक्ष्य केलेल्या सहा ठिकाणांवर हल्ल्याची पुष्टी केली, पाकिस्तान प्रशासित आझाद काश्मीरमधील बर्नाला आणि गुलपूर येथे झालेल्या हल्ल्यांना नकार दिला, परंतु हे मशिदी आणि निवासी क्षेत्रांसह नागरी क्षेत्रे होती आणि ते दहशतवादी तळ नव्हते असे म्हटले.<ref name="BBCLive6May" /><ref name="IISS15May">{{Cite web |last=रॉय-चौधरी|first=राहुल|date=१५ मे २०२५|trans-title=भारत-पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्र संघर्ष: वेगवेगळे आणि वादग्रस्त विधान |title=India–Pakistan drone and missile conflict: differing and disputed narratives |publisher=इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज |url=https://www.iiss.org/online-analysis/online-analysis/2025/05/indiapakistan-drone-and-missile-conflict-differing-and-disputed-narratives/ |url-status=live |archive-url=http://web.archive.org/web/20250515193358/https://www.iiss.org/online-analysis/online-analysis/2025/05/indiapakistan-drone-and-missile-conflict-differing-and-disputed-narratives/ |archive-date=१५ मे २०२५}}</ref><ref name="BBCUrdu7May"/> पाकिस्तान सरकारने ह्या हल्ल्याचा "युद्धाचे कृत्य" म्हणून निषेध केला ज्यामध्ये नागरिकांचे बळी गेले.<ref name="NPR"/> शहबाज शरीफ यांनी प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांचे समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घोषित केले की पाकिस्तान "स्वसंरक्षणार्थ, त्यांच्या आवडीच्या वेळी, ठिकाणी आणि पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवतो."<ref>{{Cite web |last1=मोगुल |first1=रिया |last2=सैफी |first2=सोफिया |last3=अय्यर |first3=ऐश्वर्या एस. |last4=संगल |first4=अदिती |last5=हेमंड |first5=एलिस |last6=पॉवेल |first6=टोरी बी. |last7=येऊंग |first7=जेस्सी |last8=हार्वे |first8=लेक्स |last9=रॅडफोर्ड |first9=अँटोइनेट |date=६ मे २०२५|trans-title= ७ मे २०२५ रोजी काश्मीर हत्याकांडानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरू केले.|title=May 7, 2025 India launches attacks on Pakistan after Kashmir massacre |url=https://www.cnn.com/world/live-news/india-pakistan-attack-kashmir-tourists-intl-hnk |website=सीएनएन |language=en}}</ref> शरीफ यांनी [[असीम मुनीर]] यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याला कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा अधिकार दिला.<ref>{{Cite news |last1=एलिस-पीटरसन |first1=हन्ना |last2=बलोच |first2=शाह मीर |date=१० मे २०२५ |trans-title=भारताच्या संकटात पाकिस्तानच्या लष्कराचे नेतृत्व करणारे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर कोण आहेत? |title=Who is Gen Asim Munir, the army chief leading Pakistan's military amid India crisis? |url=https://www.theguardian.com/world/2025/may/10/who-is-gen-asim-munir-army-chief-leading-pakistan-military-over-india-crisis |work=द गार्डियन |language=en-GB |issn=0261-3077}}</ref> भारताच्या म्हणण्यानुसार, भारताच्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानकडून सीमेपलीकडून तोफांचा मारा आणि लहान शस्त्रांचा गोळीबार वाढला,<ref name="क्विलन">{{cite news |last1=मर्सी |first1=फेडरिका |last2=क्विलन |first2=स्टीफन |date=६ मे २०२५|trans-title=भारताच्या हल्ल्याला 'भडकलेला नरक' म्हणत पाकिस्तानकडून सीमेपलीकडून जोरदार गोळीबार |title=Heavy cross-border shelling as Pakistan says India attack 'ignited inferno' |url=https://www.aljazeera.com/news/liveblog/2025/5/6/india-pakistan-fighting-live-india-fires-missiles-into-pakistan?update=3692532 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250506235849/https://www.aljazeera.com/news/liveblog/2025/5/6/india-pakistan-fighting-live-india-fires-missiles-into-pakistan?update=3692532 |archive-date=६ मे २०२५|work=अल जझीरा}}</ref> ज्यात भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील [[पूंच]], [[राजौरी]], [[कुपवाडा]], [[बारामुल्ला]], [[उरी]] आणि [[अखनूर]] या प्रदेशांचा समावेश आहे.<ref>{{Cite news |date=७ मे २०२५ |trans-title=जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागात पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार. |title=Shelling by Pakistani troops in J&K's Kupwara, Baramulla, Uri and Akhnoor areas |url=https://www.thehindu.com/news/national/shelling-by-pakistani-troops-in-jks-kupwara/article69551087.ece |newspaper=द हिंदू |issn=0971-751X}}</ref><ref name="FinancialExpress_schools" /> पूंछ शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात किमान ११ लोक मृत्युमुखी पडले आणि एका इस्लामिक शाळेसह अनेक घरांचे नुकसान झाले. द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये एका शीख रागीचाही समावेश आहे.<ref>निधी सुरेश, अनमोल प्रीतम, [https://www.thenewsminute.com/news/poonchs-forgotten-victims-apathy-after-india-pak-ceasefire पूंछचे विसरलेले बळी: भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर उदासीनता], द न्यूज मिनिट, २० मे २०२५.</ref> पाकिस्तानने म्हटले आहे की सुरुवातीच्या भारतीय हल्ल्यांनंतर नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्पाचे भारतीय गोळीबारात नुकसान झाले आहे.<ref>{{Cite web |last=नकाश |first=तारिक |date=९ मे २०२५|trans-title= नीलम-झेलम धरणाच्या नुकसानीची वापडाने घेतली पाहणी|title=Wapda takes stock of damage to Neelum-Jhelum dam |url=https://www.dawn.com/news/1909582 |website=डॉन.कॉम |language=en}}</ref> ===८ मे=== ८ मे रोजी भारताने सांगितले की पाकिस्तानने [[अमृतसर]]सह अनेक भारतीय शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत आणि भारताच्या [[आदमपूर हवाई तळ]]वर तैनात असलेल्या [[एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली]]ने हे हल्ले अयशस्वी केले आहेत, हा भारताने क्षेपणास्त्र प्रणालीचा केलेला पहिलाच लढाऊ वापर होता.<ref>{{Cite web |date=८ मे २०२५|trans-title=भारतीय हवाई दलाचे एस-४०० सुदर्शन चक्र: क्षेपणास्त्र ढाल ज्याने पाकिस्तानचा आक्रमक प्रयत्न हाणून पाडला |title=IAF's S-400 Sudarshan Chakra: Missile shield that foiled Pak's escalatory bid |url=https://www.indiatoday.in/science/story/operation-sindoor-iafs-s-400-sudarshan-chakra-missile-shield-that-foiled-paks-escalatory-bid-2721572-2025-05-08 |access-date=२४ जून २०२५ |website=इंडिया टुडे |language=en}}</ref> पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याच्या वृत्ताला नकार दिला.<ref name="nyt_unfolded" /> पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी दावा केला की भारतीय सैन्याने जाणूनबुजून भारतीय अमृतसर शहरावर खोटा हल्ला केला होता आणि देशांतर्गत पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तानवर आरोप केले होते.<ref name="Radio_DPM">{{Cite web |trans-title=भारतीय आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार पाकिस्तान राखून ठेवतो: डीपीएम |title=Pakistan reserves right to respond to Indian aggression: DPM |url=https://radio.gov.pk/08-05-2025/pakistan-reserves-right-to-respond-to-indian-airspace-violation |archive-url=http://web.archive.org/web/20250513164431/https://radio.gov.pk/08-05-2025/pakistan-reserves-right-to-respond-to-indian-airspace-violation |archive-date=१३ मे २०२५ |access-date=२४ जून २०२५|website=रेडिओ पाकिस्तान |language=en}}</ref><ref>{{Cite web |date = ८ मे २०२५ |trans-title= भारताने अमृतसरमध्ये प्रक्षेपणास्त्रे टाकली: दार|title=India dropped projectiles in Amritsar: Dar |url=https://www.dawn.com/news/1909468 |access-date = १३ मे २०२५ |website=डॉन.कॉम|language=en}}</ref> पाकिस्तानी लष्करी प्रवक्त्यांनी असाही दावा केला की नानकाना साहिबकडे जाणारे भारतीय ड्रोन पाडण्यात आले.<ref name="Radio_DPM" /> हा दावा भारताने फेटाळून लावला आणि भारतीय माध्यमांनी तो खोटा असल्याचे वर्णन केले.<ref>{{Cite web |date = ९ मे २०२५ |trans-title= पाकिस्तानचा दुटप्पीपणा: त्यांनी पूंच गुरुद्वाराला लक्ष्य केले, परंतु नानकाना साहिबवर भारताने हल्ला केल्याचा पाकिस्तानचा खोटा दावा.|title=Pakistan's doublespeak: It targets Poonch gurdwara, but falsely claims Indian attack on Nankana Sahib |url=https://www.firstpost.com/world/pakistans-doublespeak-it-targets-poonch-gurdwara-but-falsely-claims-indian-attack-on-nankana-sahib-13886915.html |access-date = ९ मे २०२५ |website=Firstpost |language=en-us}}</ref> भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी हे "विचित्र कल्पनारम्य" वर्णन केले आणि पाकिस्तानने स्वतःच्या कृती लपवण्याचा प्रयत्न म्हणून फेटाळून लावले.<ref>{{cite web |date = १० मे २०२५ |trans-title= |title=Pakistan's Claim That India Would Attack Its Own Cities a 'Deranged Fantasy': FS |url=https://thewire.in/security/pakistan-claim-india-attack-own-cities-deranged-fantasy |website=द वायर}}</ref> भारतीय सशस्त्र दलांनी सांगितले की पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी लाहोरमधील पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणालींना निष्क्रिय करून SEAD/DEAD ऑपरेशन्स केल्या. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की अनेक भारतीय ड्रोन पाकिस्तानी हवाई क्षेत्रात घुसले आणि १२ भारतीय ड्रोन पाडण्यात आले. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, हे ड्रोन [[कराची]] आणि [[लाहोर]] शहरांसह नऊ वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले आणि त्यापैकी एक ड्रोन लाहोरजवळील पाकिस्तानी लष्करी तळावर कोसळला.<ref>{{Cite web |author1=ॲलेक्स नित्झबर्ग|author2=ग्रेग नॉर्मन|date = ८ मे २०२५ |trans-title= भारताने सोडलेले दोन डझनहून अधिक ड्रोन पाकिस्तानने पाडले|title=Pakistan shoots down more than two dozen drones launched by India |url=https://www.foxnews.com/world/pakistan-shoots-down-more-than-two-dozen-drones-launched-india |access-date =२५ जून २०२५ |website=फॉक्स न्यूज |language=en-US}}</ref><ref name="Drone">{{cite news |url=https://www.aljazeera.com/news/liveblog/2025/5/8/india-pakistan-live-heavy-shelling-along-line-of-control-dividing-kashmir |trans-title=पाकिस्तानचा भारतीय ड्रोन पाडल्याचा दावा. |title=Pakistan says it shot down Indian drones |work=अल जझीरा |date = ८ मे २०२५ |access-date = २५ जून २०२५ |archive-date = ८ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250508014903/https://www.aljazeera.com/news/liveblog/2025/5/8/india-pakistan-live-heavy-shelling-along-line-of-control-dividing-kashmir |url-status=live}}</ref> नंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या हद्दीत घुसलेल्या इस्रायली बनावटीच्या [[आयएआय हॅरॉप|हॅरॉप]] शस्त्रास्त्रांना पाडल्याचा दावा केला. भारताने सुद्धा एक पाडल्याची कबुली दिली.<ref>{{Cite web |last=रिकेट |first=ऑस्कर |date = ८ मे २०२५ |trans-title=भारताने सोडलेले इस्रायली बनावटीचे ड्रोन पाकिस्तानने पाडले |title=Pakistan shoots down Israeli-made drones launched by India |url=https://www.middleeasteye.net/news/pakistan-shoots-down-israeli-made-drones-launched-india |access-date = २५ जून २०२५ |website=मिडल इस्ट आय |language=en}}</ref><ref>{{Cite web |trans-title= भारताने सोडलेले २५ इस्रायली बनावटीचे ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा|title=Pakistan military says it shot down 25 Israeli-made drones launched by India |url=https://www.timesofisrael.com/pakistan-military-says-it-shot-down-25-israeli-made-drones-launched-by-india/ |access-date = २५ जून २०२५ |website=टाइम्स ऑफ इस्राएल |language=en-US}}</ref> पाकिस्तान सुपर लीग सामना सुरू होण्यापूर्वी [[रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम]] कॉम्प्लेक्सजवळ देखील एक ड्रोन उतरला, ज्यामुळे [[पाकिस्तान क्रिकेट बोर्ड]]ाला खेळ पुढे ढकलण्यास भाग पाडले.<ref name=pslmatchpostponed>{{cite news |author=नैमत खान |trans-title=रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ भारतीय ड्रोन पाडल्यानंतर पाकिस्तानने पीएसएल सामना पुढे ढकलला |title=Pakistan postpones PSL match after Indian drone shot down near Rawalpindi Cricket Stadium |url=https://arab.news/mkqrs |access-date = २५ जून २०२५ |work=अरब न्यूज |date = ८ मे २०२५}}</ref><ref>{{cite news |author1=माईक पीटर |author2=मॅथ्यू हेन्री |trans-title=पीएसएल २०२५: उर्वरित हंगाम UAE मध्ये आयोजित करण्याची योजना रद्द |title=PSL 2025: Plan to stage rest of season in UAE is abandoned |url=https://www.bbc.com/sport/cricket/articles/cz703xnx1wpo |access-date = २५ जून २०२५ |publisher=बीबीसी स्पोर्ट |date = ९ मे २०२५}}</ref> त्याच दिवशी नंतर, भारताने सांगितले की पाकिस्तानने [[जम्मू जिल्हा|जम्मू जिल्ह्यात]] आणि आसपास, [[जम्मू विमानतळ|विमानतळ]] आणि [[जम्मू विद्यापीठ|विद्यापीठा]]सह काही ठिकाणे हवाई हल्ले केले आहेत. सर्व आठ पाकिस्तानी क्षेपणास्त्रे एस ४०० क्षेपणास्त्र प्रणालीने रोखल्याचा दावा करण्यात आला होता. वृत्तानुसार, जम्मूमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले तसेच जैसलमेरमध्ये स्फोट झाला,<ref>{{cite news |last1=खान |first1=हक नवाज |last2=नोवाक |first2=रिक |last3=इरफान |first3=शॅम्स|date = ८ मे २०२५ |trans-title=भारताने लाहोरवर हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर पाकिस्तानचा भारतीय ड्रोन पाडल्याचा दावा. |title=Pakistan says it downed Indian drones as India claims to strike Lahore |url=https://www.washingtonpost.com/world/2025/05/08/india-pakistan-attack-response/ |newspaper=द वॉशिंग्टन पोस्ट}}</ref><ref>{{Cite web |date = ८ मे २०२५ |trans-title=जम्मूला लक्ष्य केलेले ८ क्षेपणास्त्र रोखले, पंजाब ते राजस्थानमधील वीजपुरवठा खंडित |title=8 missiles targeted at Jammu intercepted, blackouts from Punjab to Rajasthan |url=https://indianexpress.com/article/india/missiles-targeted-jammu-blackout-punjab-rajasthan-9991390/ |access-date = २५ जून २०२५ |website=द इंडियन एक्सप्रेस |language=en}}</ref> जिथे ड्रोन आणि लढाऊ विमाने देखील नोंदवली गेली.<ref>{{Cite web |trans-title=जैसलमेरमध्ये लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाचा वैमानिक पकडला गेला. |title=Pakistan Air Force pilot captured in Jaisalmer after ejecting from fighter jet |url=https://www.tribuneindia.com/news/india/pakistan-air-force-pilot-captured-in-jaisalmer-after-ejecting-from-fighter-jet/ |access-date = २५ जून २०२५ |website=द ट्रिब्यून |language=en |archive-date = ८ मे २०२५ |archive-url=https://web.archive.org/web/20250508185655/https://www.tribuneindia.com/news/india/pakistan-air-force-pilot-captured-in-jaisalmer-after-ejecting-from-fighter-jet/ |url-status=dead }}</ref> भारताने नंतर म्हटले की, या हल्ल्यांमध्ये ३०० ते ४०० तुर्की-असिसगार्ड सोंगर ड्रोनचा समावेश होता ज्यात नागरी आणि लष्करी पायाभूत सुविधांसह ३६ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.<ref name="BBC_IN_PK_live" /><ref>{{Cite web |date = ९ मे २०२५ |trans-title=पाकिस्तानने ३००-४०० 'तुर्की' ड्रोनने ३६ ठिकाणांना लक्ष्य केले: ८ मे रोजी भारताचा हल्ला |title=Pak targeted 36 places with 300-400 'Turkish' drones: India on May 8 attack |url=https://www.indiatoday.in/india/story/pakistan-india-may-8-attack-turkish-drone-used-400-drones-civilian-planes-radar-india-36-drones-operation-sindoor-2722309-2025-05-09 |access-date = २५ जून २०२५ |website=इंडिया टुडे |language=en}}</ref> भारताने नियंत्रण रेषेवर (LoC) जड कॅलिबर तोफखान्यांद्वारे सीमापार मारा केल्याचीही नोंद केली.<ref name="BBC_IN_PK_live" /><ref>{{cite web |date = ९ मे २०२५ |trans-title= तथ्य तपासणी: पूंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात मारला गेलेला कारी मोहम्मद इक्बाल हा लष्कर-ए-तोयबाचा 'दहशतवादी' होता का?|title=FACT CHECK: Was Qari Mohammad Iqbal, who was killed in Pakistan shelling in Poonch, an LeT 'terrorist'? |url=https://www.theweek.in/news/india/2025/05/09/fact-check-was-qari-mohammad-iqbal-killed-in-pakistan-shelling-in-poonch-an-let-terrorist-false-claim.html |website=द वीक (भारत) |language=}}</ref> अहवालात या संघर्षाला दक्षिण आशियातील "अण्वस्त्रधारी शेजारी" यांच्यातील "पहिले ड्रोन युद्ध" म्हटले आहे.<ref name="BBC_firstdronewar">{{Cite web |date = ९ मे २०२५ |trans-title=भारत आणि पाकिस्तान: अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील पहिले ड्रोन युद्ध |title=India and Pakistan: The first drone war between nuclear-armed neighbours |url=https://www.bbc.com/news/articles/cwy6w6507wqo |access-date = २५ जून २०२५ |website=[[बीबीसी]] |language=en-GB}}</ref> ===९ मे=== ===१० मे=== ==हवाई हल्ले आणि चकमकी== ===सुरुवातीचे हल्ले=== ===हवाई चकमकी=== ===पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले=== ===कथित अणुऊर्जा वृद्धी=== ==युद्धबळी== ===भारत=== ===पाकिस्तान=== ==युद्धविराम== ===उल्लंघनांचे आरोप=== ==विश्लेषण== ==परिणाम== ===चुकीची माहिती=== ==कायदेशीर स्थिती== ==प्रतिक्रिया== ===सहभागी पक्ष=== ===सुपरनॅशनल संस्था=== ===आंतरराष्ट्रीय=== == नोंदी == {{Notelist}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:भारत-पाकिस्तान युद्धे]] jo5f131s0di5s5t5gtcdffi2nn0x98a संजय कपूर (अभिनेता) 0 366548 2583060 2583058 2025-06-25T12:00:23Z संतोष गोरे 135680 2583060 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''संजय सुरिंदर कपूर''' (जन्म: [[१७ ऑक्टोबर]], [[इ.स. १९६५|१९६५]])<ref>{{cite web|url=https://www.mid-day.com/articles/heres-how-sanjay-kapoor-celebrated-his-52nd-birthday/18663183|title=Here's how Sanjay Kapoor celebrated his 52nd birthday|work=[[Mid-Day]]|date=18 October 2017|access-date=9 June 2018|archive-date=12 June 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180612142139/https://www.mid-day.com/articles/heres-how-sanjay-kapoor-celebrated-his-52nd-birthday/18663183}}</ref> हे एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहेत. ते [[बॉलीवूड]], [[मालिका|दूरचित्रवाहिनी मालिका]] आणि [[वेब मालिका]]मध्ये काम करतात.<ref>{{cite web|url=http://www.dnaindia.com/entertainment/report-i-have-not-become-a-producer-to-promote-my-career-as-an-actor-sanjay-kapoor-1969129|title=I have not become a producer to promote my career as an actor: Sanjay Kapoor|work=Daily News and Analysis|date=14 March 2014|access-date=9 June 2018|archive-date=12 June 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180612170131/http://www.dnaindia.com/entertainment/report-i-have-not-become-a-producer-to-promote-my-career-as-an-actor-sanjay-kapoor-1969129|url-status=live}}</ref> कपूर हे [[सुरिंदर कपूर]] यांच्या कुटुंबातील सदस्य असून ''संजय कपूर एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड'' चे संस्थापक आणि संचालक आहेत.<ref>{{cite web|url=https://www.bizasialive.com/sanjay-kapoor-reaction-dil-sambhal-jaa-zara-heartwarming/|title=Sanjay Kapoor: "The reaction to 'Dil Sambhal Jaa Zara' has been heartwarming"|work=Biz Asia|date=12 November 2017|access-date=3 January 2018|archive-date=4 January 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180104073135/https://www.bizasialive.com/sanjay-kapoor-reaction-dil-sambhal-jaa-zara-heartwarming/|url-status=live}}</ref><ref>{{cite web|url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Sanjay-Kapoor-I-have-got-everything-in-my-life-late/articleshow/45649880.cms|title=Sanjay Kapoor: I have got everything in my life late|work=The Times of India|date=27 December 2014|access-date=2 August 2017|archive-date=10 June 2017|archive-url=https://web.archive.org/web/20170610055234/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Sanjay-Kapoor-I-have-got-everything-in-my-life-late/articleshow/45649880.cms|url-status=live}}</ref> == वैयक्तिक जीवन == कपूर यांचा जन्म निर्मल कपूर आणि चित्रपट निर्माता [[सुरिंदर कपूर]] यांच्या पोटी एका पंजाबी हिंदू कुटुंबात झाला असून हे कुटुंब आर्य समाज परंपरेचे पालन करतात.<ref>{{Cite web |last=Vasisht |first=Divya |date=13 April 2003 |title=Boney Kapoor: A retake of life |url=https://timesofindia.indiatimes.com/delhi-times/boney-kapoor-a-retake-of-life/articleshow/43204832.cms |archive-url=https://web.archive.org/web/20241210093509/https://timesofindia.indiatimes.com/delhi-times/boney-kapoor-a-retake-of-life/articleshow/43204832.cms |archive-date=10 December 2024 |website=[[The Times of India]] |quote=I am a God-fearing person, but not a ritualistic one. My grandparents were followers of Arya Samaj values and pujas were never a regular feature at home.}}</ref> त्यांना [[बोनी कपूर]], [[अनिल कपूर]] आणि रीना मारवाह अशी तीन मोठे भावंडे आहेत.<ref>{{cite web|url=https://www.deccanchronicle.com/entertainment/bollywood/141117/alls-not-well-with-the-kapoors.html|title=Equation between Kapoor brothers Anil, Boney and Sanjay going from bad to worse?|work=[[Deccan Chronicle]]|date=14 November 2017|access-date=9 June 2018|archive-date=11 June 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180611191807/https://deccanchronicle.com/entertainment/bollywood/141117/alls-not-well-with-the-kapoors.html|url-status=live}}</ref> अभिनेत्री [[सोनम कपूर]], [[अर्जुन कपूर]], [[जान्हवी कपूर]], खुशी कपूर, मोहित मारवाह आणि हर्षवर्धन कपूर तसेच चित्रपट निर्माती रिया कपूर हे त्यांचे पुतणे आणि भाची आहेत. अभिनेते [[पृथ्वीराज कपूर]] हे देखील त्यांचे दूरचे नातेवाईक आहेत कारण पृथ्वीराज कपूर हे त्यांच्या वडिलांचे चुलत भाऊ होते. [[File:Sanjay kapoor and wife.jpg|thumbnail|संजय त्याची पत्नी महीपसोबत]] कपूर यांनी १९९७ मध्ये त्यांची जुनी मैत्रीण आणि माजी अभिनेत्री महीप संधूशी लग्न केले. या जोडप्याला शनाया आणि जहान कपूर ही दोन मुले आहेत.<ref>{{cite web|url=https://www.news18.com/news/movies/shanaya-kapoor-heres-the-future-star-kid-to-watch-out-for-1456513.html|title=Shanaya Kapoor: Here's The Future Star Kid to Watch Out For|work=[[News 18]]|date=28 July 2017|access-date=9 June 2018|archive-date=12 June 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180612143441/https://www.news18.com/news/movies/shanaya-kapoor-heres-the-future-star-kid-to-watch-out-for-1456513.html|url-status=live}}</ref> == अभिनय सूची == === चित्रपट === {| class="wikitable" |- style="background:#ccc; text-align:center;" ! वर्ष !! चित्रपट !! भूमिका !! नोंदी |- |rowspan="3"| १९९५ || '' प्रेम'' || शंतनु/संजय वर्मा || पदार्पण |- | '' राजा'' || राजा पतंगवाला|| |- | '' कर्तव्य '' || करण सिंग|| |- | १९९६ || '' बेकाबू'' || राजा वर्मा || |- |rowspan="4"| १९९७ || '' मोहब्बत'' || गौरव कपूर || |- | '' औजार'' || यश ठाकूर|| |- | '' जमीर'' || किशन || |- | '' मेरे सपनोकी राणी'' || विजय कुमार|| |- | १९९९ || '' सिर्फ तुम''|| दीपक || |- | २००१ || '' छुपा रुस्तूम'' || राजा /निर्मल कुमार || दुहेरी भूमिका |- | rowspan="3"| २००२|| '' कोई मेरे दिल से पुछे'' || दुष्यंत || |- | '' सोच'' || राज मॅथ्यूज || |- | '' शक्ती'' || शेखर ||<ref>{{cite magazine |last=Elley |first=Derek |author-link=Derek Elley |date=2 October 2002 |title=Shakti: The Power |url=https://variety.com/2002/film/reviews/shakti-the-power-1200545695/ |magazine=[[Variety (magazine)|Variety]] |location=Los Angeles |publisher=[[Penske Media Corporation]] |access-date=8 January 2025}}</ref> |- |rowspan="4"| २००३ || '' कयामत '' || अब्बास || |- | ''डरना मन है'' || संजय || |- | ''कल हो ना हो'' || अभय || |- | '' एल ओ सी कारगिल'' || मेजर दीपक रामपाल || |- |rowspan="2"| २००४ || '' जागो'' || श्रीकांत || |- | '' ज्युली'' || रोहन || |- | २००५ || '' अनजाने '' || आदित्य मल्होत्रा || |- | २००६ || 'उन्स'' || राहुल मल्होत्रा ||<ref>{{cite web |last=Adarsh |first=Taran |author-link=Taran Adarsh |date=17 November 2006 |title=Unns Movie Review |url=https://www.bollywoodhungama.com/movie/unns/critic-review/unns-movie-review/ |website=[[Bollywood Hungama]] |access-date=8 January 2025}}</ref> |- |rowspan="2"| २००७ || '' दोष'' || || |- | '' ओम शांती ओम '' || पाहुणे कलाकार || |- |rowspan="2"| २००९ || '' लकी बाय चान्स'' || रणजीत || |- | '' किरकिट'' || आय. एम. रोमिओ|| |- | २०१० || '' प्रिन्स'' || अली खान || |- | २०१४ || '' कही है मेरा प्यार '' || राहुल कपूर || |- |rowspan="2" | २०१५ || '' शानदार'' || || |- | '' मुंभाई'' || || |- | २०१७ ||''मुबारकां''|| अवतार सिंग बाजवा || |- | २०१८ || ''लस्ट स्टोरीज'' || सलमान || |- | rowspan="3" | २०१९ || '' सिताराम कल्याण'' || डॉ शंकर || कन्नड |- |'' मिशन मंगल '' || सुनील शिंदे|| |- |'' द झोया फॅक्टर '' || विजयेंद्र सिंग सोलंकी || |- | २०२० || ''स्लिपींग पार्टनर'' || || लघूपट |- | २०२३ ||''ब्लडी डॅडी'' || हमीद शेख || [[जिओसिनेमा]]<ref>{{cite web |title=Bloody Daddy movie review: This Shahid Kapoor-starrer serves everything half-baked |url=https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/bloody-daddy-movie-review-this-shahid-kapoor-starrer-serves-everything-halfbaked-101686274482734.html |website=Hindustan Times |language=en |date=9 June 2023}}</ref> |- |rowspan="2"|२०२४ ||''मेरी ख्रिसमस'' || राॅनी फर्नांडिस || |- |''मर्डर मुबारक'' || रणविजय सिंग || [[नेटफ्लिक्स ]]<ref>{{cite web |title=Murder Mubarak: Vijay Varma, Sara Ali Khan & Karishma Kapoor starrer 'Murder Mubarak' directly to release on Netflix skipping theatrical release |url=https://www.brutimes.com/news/entertainment/sara-ali-khan-karishma-kapoor-starrer-murder-mubarak-directly-to-release-on-netflix-skipping-theatrical-release |website=BruTimes |language=en}}</ref> |} === मालिका === {| class="wikitable sortable" |- ! वर्ष ! मालिका ! भूमिका ! नोंद |- | २००३–२००४ | '' करिश्मा'' | अमर | |- | २०१७–२०१८ | '' दिल संभलजा जरा'' | अनंत माथूर | प्रमुख भूमिका |- | २०२०–चालू | '' द गॉन गेम'' | राजीव गुजराल | वूट |- | २०२०–चालू |'' फॅब्युलस लाईव्स ऑफ बाॅलीवूड वाईव्ज '' | स्वतः | |- | २०२१ |'' द लास्ट आवर्स '' | डी सी पी अनुप सिंग |[[ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ]] |- | २०२२ |'' द फेम गेम''<ref>{{Cite web|title=Finding Anamika Release Date and Time, Cast, Trailer and When is It Coming out? - indvox|date=15 March 2021|url=https://indvox.com/finding-anamika-release-date-and-time-cast-trailer-and-when-is-it-coming-out/|access-date=15 March 2021|language=en-US|archive-date=10 December 2022|archive-url=https://web.archive.org/web/20221210061424/https://indvox.com/finding-anamika-release-date-and-time-cast-trailer-and-when-is-it-coming-out/|url-status=usurped}}</ref> | निखिल मोरे |[[नेटफ्लिक्स]] |- | २०२३ |'' मेड इन हेवन'' | अशोक मल्होत्रा |[[ ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ]] |} === निर्माता === {| class="wikitable" ! वर्ष !! चित्रपट |- | २००९ || '' क्या टाइम है यार'' |- | २०१५ || '' तेवर'' |- |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Sanjay Kapoor|संजय कपूर}} * {{आय.एम.डी.बी. नाव |0438503}} {{DEFAULTSORT:कपूर, संजय}} [[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इ.स. १९६५ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]] 94yu805ssm3olaqp2vagz0c142olizp सुरिंदर कपूर 0 366549 2583061 2580772 2025-06-25T12:01:42Z संतोष गोरे 135680 2583061 wikitext text/x-wiki {{काम चालू}} {{विकिडेटा माहितीचौकट}} '''सुरिंदर कपूर''' ([[२३ डिसेंबर]] [[इ.स. १९२५|१९२५]] - [[२४ सप्टेंबर]] [[इ.स. २०११|२०११]]) हे एक भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांनी [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटांची]] निर्मिती केली. याच सोबत त्यांनी १९९५ ते २००१ पर्यंत फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतातील [[पेशावर]] येथे (सध्याच्या पाकिस्तानमध्ये) झाला. सुरिंदर कपूर पेशावरमधील एका पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांच्या पालकांनी त्यांना आर्य समाजाच्या शिकवणीत शिक्षण दिले.<ref>{{Cite web |last=Vasisht |first=Divya |date=13 April 2003 |title=Boney Kapoor: A retake of life |url=https://timesofindia.indiatimes.com/delhi-times/boney-kapoor-a-retake-of-life/articleshow/43204832.cms |archive-url=https://web.archive.org/web/20241210093509/https://timesofindia.indiatimes.com/delhi-times/boney-kapoor-a-retake-of-life/articleshow/43204832.cms |archive-date=10 December 2024 |website=The Times of India |quote=I am a God-fearing person, but not a ritualistic one. My grandparents were followers of Arya Samaj values and pujas were never a regular feature at home.}}</ref> ते [[कपूर कुटुंब|कपूर कुटुंबाचे]] दूरचे नातेवाईक आहेत.<ref name="Surinder Kapoor & Prithviraj Kapoor">{{cite news|title= Surinder Kapoor & Prithviraj Kapoor|url= http://movies.rediff.com/report/2009/may/04/surinder-kapoor-on-life-and-times.htm|website= Rediff.com|date= 4 May 2009|access-date= 24 February 2016|archive-url= https://web.archive.org/web/20160302162736/http://movies.rediff.com/report/2009/may/04/surinder-kapoor-on-life-and-times.htm|archive-date= 2 March 2016|url-status= live}}</ref> त्यांचे चुलत भाऊ [[पृथ्वीराज कपूर]] यांनीच त्यांना हिंदी चित्रपट उद्योगात येण्यासाठी मुंबईला आमंत्रित केले होते.<ref name="Surinder Kapoor & Prithviraj Kapoor" /> त्यांनी १९५० च्या दशकातील हिंदी चित्रपट स्टार गीता बाली, त्यांची भाची, [[शम्मी कपूर]] यांची पत्नी यांच्या सचिव म्हणून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली.<ref>{{cite news|title=Its all in the family |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Its-all-in-the-family/articleshow/5076512.cms |archive-url=https://archive.today/20120708023255/http://articles.timesofindia.indiatimes.com/2009-10-02/news-interviews/28093851_1_bollywood-sanjay-leela-bhansali-s-saawariya-shashi-kapoor |url-status=live |archive-date=8 July 2012 |access-date=28 March 2012|newspaper=The Times of India |date=2 October 2009}}</ref> २००९ मध्ये दादासाहेब फाळके अकादमीने त्यांना श्री एलव्ही प्रसाद फाळके पुरस्काराने सन्मानित केले.<ref>{{cite web |title=Bollywood veteran Manoj Kumar felicitated with Phalke Ratna award|date=4 May 2009 |url=http://zeenews.india.com/news/movies-and-theatre/bollywood-veteran-manoj-kumar-felicitated-with-phalke-ratna-award_529055.html |publisher=Zee news |access-date=28 March 2012}}</ref> त्यांनी एसकेइंटरनॅशनल फिल्म्सची स्थापना कशी केली असे एका मुलाखतीत विचारले असता त्यांनी एका मुलाखतीत उद्धृत केले की "शहजादामध्ये मुख्य भूमिका साकारणारे [[राजेश खन्ना]] खरोखरच राजेशाही स्वभावाचे होते. त्यांनी कधीही किंमत न सांगता माझ्यासाठी चित्रीकरण सुरू केले, ते म्हणाले की चित्रपट बनल्यानंतर आम्ही ते ठरवू शकतो, असे ते म्हणाले आणि एसकेइंटरनॅशनल फिल्म्सला एक मान्यताप्राप्त कंपनी बनवले."<ref>{{Cite web |date= |title=ETimes BFFs: Did you know Sonam Kapoor's grandfather was a freedom fighter? Find out all about the Kapoor clan |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/etimes-bffs-did-you-know-sonam-kapoors-grandfather-was-a-freedom-fighter-find-out-all-about-the-kapoor-clan/articleshow/101553004.cms |archive-url=https://web.archive.org/web/20230709225848/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/etimes-bffs-did-you-know-sonam-kapoors-grandfather-was-a-freedom-fighter-find-out-all-about-the-kapoor-clan/articleshow/101553004.cms |archive-date=9 July 2023 |website=The Times of India}} </ref> निर्माता म्हणून त्यांचा हिंदीतील पहिला यशस्वी चित्रपट के. शंकर दिग्दर्शित शहजादा होता जो तमिळ चित्रपट इधु साथियम (१९६३) चा रिमेक होता. तथापि, सुरिंदर यांचे त्यानंतर प्रदर्शित झालेले फूल खिले हैं गुलशन गुलशन (चित्रपट) आणि विकास राव हे चित्रपट फ्लॉप झाले, ज्यामुळे ते मोठ्या कर्जात बुडाले. नंतर १९८० च्या दशकात निर्माता म्हणून त्यांनी त्यांच्या निर्मितीतून चांगली कमाई केली, जे हम पाच, वो सात दिन, लोफर, जुदाई, सिर्फ तुम, हमारा दिल आपके पास है, पुकार, नो एन्ट्री यासारख्या कन्नड, तमिळ किंवा तेलुगू चित्रपटांचे रिमेक होते - या सर्व चित्रपटांमध्ये त्यांचा मुलगा अनिल कपूर मुख्य भूमिकेत होता. त्यांचा धाकटा मुलगा संजय कपूर सिर्फ तुममध्ये मुख्य अभिनेता होता. २४ सप्टेंबर २०११ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.<ref>{{cite news|title=Film producer Surinder Kapoor dies|url=http://daily.bhaskar.com/article/MAH-MUM-film-producer-surinder-kapoor-dies-2457355.html |archive-url=https://web.archive.org/web/20130316002138/http://daily.bhaskar.com/article/MAH-MUM-film-producer-surinder-kapoor-dies-2457355.html |url-status=dead |archive-date=16 March 2013 |access-date=28 March 2012 |newspaper=Daily Bhaskar |date=25 September 2011}}</ref><ref>{{cite news|last=Pradhan|first=Bharathi|title=Separation pangs for Sri|url=http://www.telegraphindia.com/1111002/jsp/7days/story_14577895.jsp |archive-url=https://web.archive.org/web/20111106184519/http://www.telegraphindia.com/1111002/jsp/7days/story_14577895.jsp |url-status=dead |archive-date=6 November 2011 |access-date=28 March 2012 |newspaper=The Telegraph |date=2 October 2011}}</ref> त्यांचे तीन मुलगे, [[बोनी कपूर]], [[अनिल कपूर]] आणि [[संजय कपूर]] हे देखील चित्रपट उद्योगात गुंतलेले आहेत. अनिल कपूर हे एक यशस्वी बॉलिवूड अभिनेता आहेत. त्यांची सून [[श्रीदेवी]] यांचे लग्न त्यांच्या मोठ्या मुलाशी, बोनी सोबत झाले होते. बोनी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते होते. त्यांची मुलगी रीना हिचे लग्न मारवाह फिल्म्स अँड व्हिडिओ स्टुडिओजचे संदीप मारवाह यांच्याशी झाले आहे. == चित्रपट सूची == * मिलेंगे मिलेंगे (२०१०), निर्माता * नो एंट्री (२००५), निर्माता * हमारा दिल आपके पास है (2000), निर्माता * पुकार (२०००), निर्माता * सिर्फ तुम (१९९९), निर्माता * जुदाई (१९९७), निर्माता * लोफर (१९९६), निर्माता * वो सात दिन (१९८३), निर्माता * हम पांच (१९८०), निर्माता * फूल खिले हैं गुलशन गुलशन (1978), निर्माता * पोंगा पंडित (1975), निर्माता utv * बिकाश राव * शहजादा (१९७२) * एक श्रीमान एक श्रीमती (१९६९), निर्माता * जब से तुम्हे देखा है (1963), निर्माता * टार्झन कम्स टू दिल्ली (१९६५), निर्माता * फरिश्ता (१९५८), निर्माती == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:कपूर, सुरिंदर}} [[वर्ग:हिंदी चित्रपट निर्माते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. २०११ मधील मृत्यू]] sxgbcuquurp7rrvswa9bdzr6j9d68a1 वर्ग:झ्युरिच कॅन्टोनमधील नद्या 14 366656 2583089 2581351 2025-06-25T13:16:03Z Khirid Harshad 138639 [[वर्ग:झ्युरिकच्या कॅन्टोनमधील नद्या]] कडे पुनर्निर्देशित 2583089 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[:वर्ग:झ्युरिकच्या कॅन्टोनमधील नद्या]] 5hmhykdpgi0mgpz9wupw3y21ndpty3e नागपूरचे भोसले 0 366667 2583080 2581394 2025-06-25T13:11:48Z Khirid Harshad 138639 पुनर्निर्देशन लक्ष्य [[नागपूरकर भोसले]] पासून [[नागपूरचे राज्य]] ला बदलविले 2583080 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नागपूरचे राज्य]] mcab2pxrnlyavf3bp9couyyedg81fgj तुषार घाडीगावकर 0 366686 2583062 2581670 2025-06-25T12:08:11Z संतोष गोरे 135680 2583062 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची खास मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === * तुमची मुलगी काय करते, * लवंगी मिरची, * हे मन बावरे === चित्रपट === * मन कस्तुरी रे * भाऊबळी * उनाड * झोंबिवली * मलाल (हिंदी चित्रपट) === नाटक === * संगीत बिबट आख्यान == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:घाडीगावकर, तुषार}} [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:मराठी अभिनेते]] [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेते]] [[वर्ग:मराठी दिग्दर्शक]] 42niibbek2ocf0snbqufanerj1bbcd1 2583063 2583062 2025-06-25T12:13:45Z संतोष गोरे 135680 2583063 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''तुषार यशवंत घाडीगावकर''' हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. '[[लवंगी मिरची (मालिका)|लवंगी मिरची]]', '[[मन कस्तुरी रे]]', '[[भाऊबळी]]', '[[उनाड]]', '[[झोंबिवली]]', '[[हे मन बावरे]]' आणि '[[संगीत बिबट आख्यान]]' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/marathi-actor-tushar-ghadigaonkar-commits-suicide-took-extreme-step-after-not-getting-work-a-a603/ |title= मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-actor-tushar-ghadigaonkar-ends-life-due-to-mental-stress-film-industry-mourns-death/articleshow/121986791.cms? |title= मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मृत्यूला कवटाळलं, तणावातून टोकाचं पाऊल, सिनेसृष्टीला धक्का |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र टाइम्स |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील [[कणकवली]] येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते.<ref name="abpmajha">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://marathi.abplive.com/entertainment/marathi-tv-actor-tushar-ghadigaonkar-ends-his-life-in-mumbai-reason-behind-decision-revealed-1365355 |title=नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला? |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=एबीपी माझा |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.<ref name="itv">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiatvnews.com/entertainment/news/tushar-ghadigaonkar-dies-by-suicide-marathi-actor-takes-drastic-step-amid-work-struggles-vitthalrao-reacts-2025-06-21-995630 |title=Tushar Ghadigaonkar dies by suicide: Marathi actor takes drastic step amid work struggles, Vitthalrao reacts |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=इंडिया टीव्ही |प्रकाशक= |भाषा=इंग्लिश |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref><ref name="मटा१" /> घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. '[[तुमची मुलगी काय करते]]' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील '[[सखा माझा पांडुरंग]]' या मालिकेत काम केले होते.<ref name="itv" /><ref name="मटा१" /> घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.<ref name="न्यूज18" /> घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची खास मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते.<ref name="न्यूज18" >{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://lokmat.news18.com/entertainment/tumchi-mulgi-kay-karte-actor-tushar-ghadigaonkar-wedding-photos-viral-sp-695147.html |title=तुमची मुलगी काय करते' फेम अभिनेत्याने मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=lokmat.news18.com |प्रकाशक= |भाषा= |अ‍ॅक्सेसदिनांक=२१ जून २०२५ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.<ref name="abpmajha" /> == अभिनय सूची == === मालिका === * तुमची मुलगी काय करते, * लवंगी मिरची, * हे मन बावरे === चित्रपट === * मन कस्तुरी रे * भाऊबळी * उनाड * झोंबिवली * मलाल (हिंदी चित्रपट) === नाटक === * संगीत बिबट आख्यान == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:घाडीगावकर, तुषार}} [[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]] [[वर्ग:मराठी अभिनेते]] [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:इ.स. २०२५ मधील मृत्यू]] [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेते]] [[वर्ग:मराठी दिग्दर्शक]] l711b9dnm3ilnre7yjgb91rgnhu4xv6 अर्धापुर 0 366846 2583068 2582112 2025-06-25T12:57:33Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[अर्धापूर]] to [[अर्धापूर तालुका]] 2583068 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अर्धापूर तालुका]] fuhy534usidj2qmrhul6jaim4a1zzg4 अहमदपुर 0 366848 2583069 2582114 2025-06-25T12:57:43Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[अहमदपूर]] to [[अहमदपूर तालुका]] 2583069 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अहमदपूर तालुका]] gf75cke3knu79nqnp6puw4a6rqbon6p जयवंत आवटे 0 366956 2583067 2582847 2025-06-25T12:55:59Z Mahadev Raut 89297 पुरस्कार 2583067 wikitext text/x-wiki {{बदल}} जयवंत आनंदा आवटे जन्मनाव : कुंडल, ता पलूस जि. सांगली जन्म : ३१ मे १९७९ राट्रीययत्व : भारतीय भाषा : मराठी साहित्यप्रकार : कथाकार प्रसिद्ध साहित्यकृती : कथा कृष्णाकाठाची, बारा गावाचं संचित वडील : आनंदा [[चित्र:जयवंत आवटे.jpg|इवलेसे|जयवंत आवटे]] जयवंत आनंदा आवटे (३१ मे १९७९, कुंडल, ता पलूस जि. सांगली ) हे कथाकार तसेच कथाकथन करणारे प्रसिद्ध लेखक आहेत. जीवन : जन्म सांगली जिल्यातील कुंडल मध्ये झाला. बालपण आणि शिक्षण : प्रसिद्ध साहित्यकृती : कथा कृष्णाकाठाची, बारा गावाचं संचित कथाकथन : पुरस्कार आणि सन्मान ; इस्लामपूर येथील साहित्य संस्थेकडून ग्रंथ मित्र पुरस्कार २००६ कोजागर साहित्य संमेलन सावंतपूर साहित्य रत्न पुरस्कार २०१८ दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा , कोल्हापूर. शंकर खंडू पाटील कथा गौरव पुरस्कार 2024 माडगुळे येथील ग.दि.माडगुळकर, व्यंकटेश माडगूळकर कुटुंबियांकडून. व्यंकटेश माडगूळकर कथा गौरव पुरस्कार 2025 संदर्भ : '''जयवंत आवटे.कथाकथन ‘विचार तरंग'''' '''YouTube''' r540wki5ht8foqmj7v87pe1vik9d9kv 2583073 2583067 2025-06-25T12:58:20Z Mahadev Raut 89297 टंकनदोष सुधरविला 2583073 wikitext text/x-wiki {{बदल}} जयवंत आनंदा आवटे जन्मनाव : कुंडल, ता पलूस जि. सांगली जन्म : ३१ मे १९७९ राट्रीयत्व : भारतीय भाषा : मराठी साहित्यप्रकार : कथाकार प्रसिद्ध साहित्यकृती : कथा कृष्णाकाठाची, बारा गावाचं संचित वडील : आनंदा [[चित्र:जयवंत आवटे.jpg|इवलेसे|जयवंत आवटे]] जयवंत आनंदा आवटे (३१ मे १९७९, कुंडल, ता पलूस जि. सांगली ) हे कथाकार तसेच कथाकथन करणारे प्रसिद्ध लेखक आहेत. जीवन : जन्म सांगली जिल्यातील कुंडल मध्ये झाला. बालपण आणि शिक्षण : प्रसिद्ध साहित्यकृती : कथा कृष्णाकाठाची, बारा गावाचं संचित कथाकथन : पुरस्कार आणि सन्मान ; इस्लामपूर येथील साहित्य संस्थेकडून ग्रंथ मित्र पुरस्कार २००६ कोजागर साहित्य संमेलन सावंतपूर साहित्य रत्न पुरस्कार २०१८ दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा , कोल्हापूर. शंकर खंडू पाटील कथा गौरव पुरस्कार 2024 माडगुळे येथील ग.दि.माडगुळकर, व्यंकटेश माडगूळकर कुटुंबियांकडून. व्यंकटेश माडगूळकर कथा गौरव पुरस्कार 2025 संदर्भ : '''जयवंत आवटे.कथाकथन ‘विचार तरंग'''' '''YouTube''' 5rz4bysz1dypwukwye69dt5ir9vtxgq 2583093 2583073 2025-06-25T13:59:25Z Mahadev Raut 89297 दुवे जोडले 2583093 wikitext text/x-wiki {{बदल}} जयवंत आनंदा आवटे जन्मनाव : कुंडल, ता पलूस जि. सांगली जन्म : ३१ मे १९७९ राट्रीयत्व : भारतीय भाषा : मराठी साहित्यप्रकार : कथाकार प्रसिद्ध साहित्यकृती : कथा कृष्णाकाठाची, बारा गावाचं संचित वडील : आनंदा [[चित्र:जयवंत आवटे.jpg|इवलेसे|जयवंत आवटे]] जयवंत आनंदा आवटे (३१ मे १९७९, कुंडल, ता पलूस जि. सांगली ) हे कथाकार तसेच कथाकथन करणारे प्रसिद्ध लेखक आहेत. जीवन : जन्म सांगली जिल्यातील कुंडल मध्ये झाला. बालपण आणि शिक्षण : बालपण कुंडल त्या. पलूस जि. सांगली येथे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कुंडल येथे आणि उच्च माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्था रामानंदनगर येथे. लायब्ररी ट्रेनिंग कोर्स. इस्लामपूर येथे. प्रसिद्ध साहित्यकृती : कथा कृष्णाकाठाची, बारा गावाचं संचित कथाकथन : 2005 पासून कथाकथन आणि व्याख्यान. आजपर्यंत दोन हजार पर्यंत राज्य व राज्याबाहेर प्रयोग. पुरस्कार आणि सन्मान ; इस्लामपूर येथील साहित्य संस्थेकडून ग्रंथ मित्र पुरस्कार २००६ कोजागर साहित्य संमेलन सावंतपूर साहित्य रत्न पुरस्कार २०१८ दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा , कोल्हापूर. शंकर खंडू पाटील कथा गौरव पुरस्कार 2024 माडगुळे येथील ग.दि.माडगुळकर, व्यंकटेश माडगूळकर कुटुंबियांकडून. व्यंकटेश माडगूळकर कथा गौरव पुरस्कार 2025 संदर्भ : '''जयवंत आवटे.कथाकथन ‘विचार तरंग'''' '''YouTube''' 8px9hj3ftn9nalw05mp355bo9eqv74r काइट्स (चित्रपट) 0 366968 2583111 2582891 2025-06-25T15:22:00Z अभय नातू 206 removed [[Category:इ.स. २०१० मधील इंग्रजी भाषेतील चित्रपट]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583111 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''काइट्स''''' हा २०१० चा [[अनुराग बसू]] दिग्दर्शित भारतीय रोमँटिक अ‍ॅक्शन थरारपट आहे. या चित्रपटाची कथा [[राकेश रोशन]] यांनी लिहिली आणि निर्मित केली आहे. या चित्रपटात [[हृतिक रोशन]], बारबरा मोरी, [[कंगना राणावत]] आणि [[कबीर बेदी]] यांनी भूमिका केल्या आहेत.<ref name="official site">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.kites-thefilm.com/|title=Official Kites Website|publisher=Kites-thefilm.com|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180926060347/http://www.kites-thefilm.com/|archive-date=26 September 2018|access-date=6 October 2011}}</ref> ब्रेट रॅटनर प्रस्तूत '''''काइट्स: द रीमिक्स''''' हा इंग्रजी भाषेत उत्तर अमेरिकेत प्रदर्शित झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/entertainment/positive-about-brett-s-cut/story-ucM0mtPEVihT4PXgCAp1MK.html|title='Positive about Brett's cut'|date=27 May 2010|website=[[Hindustan Times]]}}</ref> उत्तर अमेरिकेत २०८ थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळचा सर्वात मोठा बॉलिवूड प्रसर्शन करणारा ठरला.<ref name="subers">Subers, Ray. [https://boxofficemojo.com/news/?id=2789&p=.htm "Arthouse Audit: 'Kites' Flies, 'Babies' Maintains Grip"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20160531135712/http://www.boxofficemojo.com/news/?id=2789&p=.htm}}, BoxOfficeMojo.com, 25 May 2010</ref> आठवड्याच्या शेवटी टॉप टेनमध्ये पोहोचणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता, जरी ''[[माय नेम इज खान|माय नेम इज खानने]]'' पहिल्या आठवड्याच्या शेवटी उत्तर अमेरिकन कमाई जास्त केली होती.<ref name="subers" /> चांगली सुरुवात असूनही,<ref name="BOV">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.boxofficeindia.com/Movies/movie_detail/kites|title=Kites|publisher=Boxofficeindia.com|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140223125058/http://www.boxofficeindia.com/Movies/movie_detail/kites|archive-date=23 February 2014|access-date=6 October 2011}}</ref> चित्रपटाला त्याच्या पुर्ण कमाईत फक्त {{INRConvert|47|c}} कमावणे शक्य झाले. स्थानिक पातळीवर, चित्रपटावर करण्यात आलेल्या प्रमुख टीकांपैकी एक म्हणजे बहुभाषिक कथेवर आधारित होती ज्यामध्ये बहुतेक संवाद स्पॅनिश आणि इंग्रजीमध्ये होते, तर भारतात त्याची जाहिरात हिंदी भाषेतील चित्रपट म्हणून करण्यात आली होती.<ref>{{स्रोत बातमी|url=https://economictimes.indiatimes.com/industry/media/entertainment/bollywood-film-kites-rises-abroad-falls-at-home/articleshow/5972657.cms|title=Bollywood film 'Kites' rises abroad, falls at home|work=[[The Economic Times]]}}</ref> == पुरस्कार आणि नामांकने == ; [[झी सिने पुरस्कार|२०११ झी सिने पुरस्कार]] '''जिंकले''' <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.bollywoodhungama.com/features/2011/01/14/7016/index.html|title=Winners of Zee Cine Awards 2011|work=Bollywood Hungama|access-date=14 January 2011|archive-url=https://web.archive.org/web/20111022195528/http://www.bollywoodhungama.com/features/2011/01/14/7016/index.html|archive-date=22 October 2011|url-status=dead}}</ref> * सर्वोत्कृष्ट छायांकन - अयनंका बोस '''नामांकन''' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.zorsebol.com/videos/bollywood-parties-events/zee-cine-awards-2010-2011-nominations-winners-list-vote-your-favorite-zee-tv/|title=Nominations for Zee Cine Awards 2011|publisher=zorsebol.com|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110222214457/http://www.zorsebol.com/videos/bollywood-parties-events/zee-cine-awards-2010-2011-nominations-winners-list-vote-your-favorite-zee-tv/|archive-date=22 February 2011|access-date=7 April 2011}}</ref> * [[झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री|सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण]] - बार्बरा मोरी * सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - [[के.के. (गायक)|के.के.]] - "जिंदगी दो पल की" == गीत == ''काइट्स'' मधील गीत [[राजेश रोशन]] यांनी संगीतबद्ध केला होता, तर नासिर फराज आणि आसिफ अली बेग यांनी गीते लिहिली होती. "दिल क्यों ये मेरा" आणि "जिंदगी दो पल की" (दोन्ही [[के.के. (गायक)|के.के.]] यांनी गायली) ही गाणी खूप गाजली तर इतर गाणीही यशस्वी झाली. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इ.स. २०१० मधील इंग्लिश चित्रपट]] [[वर्ग:अनुराग बसू दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. २०१० मधील हिंदी चित्रपट]] 61af4hc1scyx0hwoy781b821eveh6wx जग्गा जासूस 0 366971 2583112 2582962 2025-06-25T15:22:24Z अभय नातू 206 removed [[Category:इ.स. २०१७ मधील चित्रपट]] - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583112 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''जग्गा जासूस''''' हा २०१७ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील संगीतमय साहसी विनोदी चित्रपट <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbfc.co.uk/release/jagga-jasoos-q29sbgvjdglvbjpwwc0zotuznju|title=Jagga Jasoos|website=[[British Board of Film Classification]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20220630114152/https://www.bbfc.co.uk/release/jagga-jasoos-q29sbgvjdglvbjpwwc0zotuznju|archive-date=30 June 2022|access-date=12 March 2021}}</ref> आहे जो [[अनुराग बसू]] यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि [[सिद्धार्थ रॉय कपूर]], बसू आणि [[रणबीर कपूर]] यांनी निर्मित केला आहे. यात रणबीर कपूर आणि [[कतरिना कैफ]] यांच्या भूमिका आहेत आणि तो त्याच्या हरवलेल्या वडिलांच्या शोधात असलेल्या एका किशोरवयीन गुप्तहेराची कहाणी सांगतो.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.catchnews.com/bollywood-news/jagga-jasoos-finally-has-a-release-date-ranbir-kapoor-katrina-kaif-film-to-release-in-july-56651.html|title=Jagga Jasoos finally has a release date; Ranbir Kapoor – Katrina Kaif film to release in July|publisher=CatchNews.com|language=en|access-date=4 April 2017|archive-url=https://web.archive.org/web/20170404221200/http://www.catchnews.com/bollywood-news/jagga-jasoos-finally-has-a-release-date-ranbir-kapoor-katrina-kaif-film-to-release-in-july-56651.html|archive-date=4 April 2017|url-status=live}}</ref> १४ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला आणि तो बॉक्स ऑफिसवर आपटला. परंतु ६३ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये त्याला दहा नामांकने मिळाली, त्यापैकी चार नामांकने चित्रपटाच्या संगीतासाठी मिळाली. == गीत == हा चित्रपट एक संगीतमय आहे आणि त्यात एकूण २९ गाणी आहेत जी कथेचा भाग आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://dailyworld.in/pritam-eager-to-come-out-with-music-album/|title=Pritam eager to come out with music album|last=Bollywood Cinema|date=26 January 2016|website=Daily World|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190508045431/https://dailyworld.in/pritam-eager-to-come-out-with-music-album/|archive-date=8 May 2019|access-date=7 May 2019}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/omg-ranbir-kapoor-katrina-kaif-starrer-jagga-jasoos-feature-29-songs/|title=OMG! Ranbir Kapoor, Katrina Kaif starrer Jagga Jasoos to feature 29 songs|date=9 February 2016|work=[[Bollywood Hungama]]|access-date=3 July 2023|archive-url=https://web.archive.org/web/20180712054721/http://www.bollywoodhungama.com/news/bollywood/omg-ranbir-kapoor-katrina-kaif-starrer-jagga-jasoos-feature-29-songs/|archive-date=12 July 2018|url-status=live}}</ref> रणबीर कपूरने त्याचे बहुतेक संवाद म्हणण्याऐवजी गायले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bollywoodlife.com/news-gossip/jagga-jasoos-the-musical-ranbir-kapoor-to-sing-rather-than-say-dialogues-in-the-conventional-way|title=Jagga Jasoos the musical: Ranbir Kapoor to sing rather than say dialogues in the conventional way!|last=Shah|first=Karan|date=24 July 2015|publisher=bollywoodlife.com|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150724131352/http://www.bollywoodlife.com/news-gossip/jagga-jasoos-the-musical-ranbir-kapoor-to-sing-rather-than-say-dialogues-in-the-conventional-way/|archive-date=24 July 2015|access-date=16 February 2015}}</ref> टी-सीरीजने चित्रपटाचा साउंडट्रॅक अल्बम रिलीज केला.<ref>{{स्रोत बातमी|url=http://indianexpress.com/article/entertainment/music/t-series-acquires-music-rights-of-jagga-jasoos-kick-and-happy-new-year/|title=T-Series acquires music rights of 'Jagga Jasoos', 'Kick' and 'Happy New Year'|date=21 March 2014|work=The Indian Express|access-date=24 June 2017|archive-url=https://web.archive.org/web/20170904203946/http://indianexpress.com/article/entertainment/music/t-series-acquires-music-rights-of-jagga-jasoos-kick-and-happy-new-year/|archive-date=4 September 2017|url-status=live}}</ref> या चित्रपटातील "मुसाफिर" आणि "खाना खाके" ही गाणी तुषार जोशीने गायली आहेत. == संदर्भ == {{संदर्भयादी|30em}} [[वर्ग:अनुराग बसू दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. २०१७ मधील हिंदी चित्रपट]] [[वर्ग:संगीत चित्रपट]] 3snmu4x81837lpzjudfjea0bimury6h पुकार (हिंदी चित्रपट) 0 366972 2583123 2582973 2025-06-25T17:14:25Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[पुकार]] to [[पुकार (निःसंदिग्धीकरण)]] 2583123 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[पुकार (निःसंदिग्धीकरण)]] bqt4z1gr1pv4yiuiqnfsr5wcb8jmncn पुकार (निःसंदिग्धीकरण) 0 366973 2583113 2582976 2025-06-25T15:23:03Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[पुकार]] वरुन [[पुकार (निःसंदिग्धीकरण)]] ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक 2582976 wikitext text/x-wiki {{निःसंदिग्धीकरण}} '''पुकार''' म्हणजे मदतीसाठी हाक मारणे. या शीर्षकाचे हिंदी चित्रपट आहेत: * [[पुकार (१९३९ चित्रपट)]] * [[पुकार (१९८३ चित्रपट)]] * [[पुकार (२००० चित्रपट)]] k938ifj1lh32i00vz10khqrqb3yissl मराठा जनरल एज्युकेशन सोसायटी 0 366978 2583115 2583047 2025-06-25T15:23:37Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583115 wikitext text/x-wiki '''मराठा जनरल एज्युकेशन सोसायटी''' ही कराची शहरातील मराठी शिक्षणासाठी स्थापन झालेली स्वातंत्र्यपूर्व काळातील एक संस्था आहे. ==पार्श्वभूमी== ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळात भारत सर्वदूर पसरलेला होता. त्यावेळी कराची हे बंदर असल्यामुळे मद्रास, कलकत्ता, सुरत, विजयदुर्ग, मालवण इत्यादी बंदरातून कराचीत प्रवासी व मालवाहतूक होत असे.तेव्हा पंखा लाईन, केमाडी, रणछोड लाईन, अणावकर कंपाऊंड अश्या अनेक वस्त्या होत्या. कराचीत त्यांना मराठा संबोधले जात असे. इसवी सन १५ मार्च १८८४ रोजी कराची शहरात [[मराठा जनरल एज्युकेशन सोसायटी]] ची स्थापना झाली आणि मराठी शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. कराची नगरपालिकेने त्याकाळी इसवी सन १९२१ मध्ये मोफत जागा उपलब्ध केली. त्या जागेत [[मराठा हायस्कूल]] तयार केले गेले. कराची स्कूल बोर्डाचे सदस्य असलेले शिक्षण महर्षी कै.[[रामचंद्र तातोबा सावंत]] ह्यांनी त्यासाठी मेहनत घेतली. <ref>महाराष्ट्र टाईम्स, रविवार,२३ फेब्रुवारी २०२५</ref> [[वर्ग:पाकिस्तानमधील शैक्षणिक संस्था]] drryr2wn9bptptdxrx095y8r4al0wbd 2583116 2583115 2025-06-25T15:23:45Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583116 wikitext text/x-wiki '''मराठा जनरल एज्युकेशन सोसायटी''' ही कराची शहरातील मराठी शिक्षणासाठी स्थापन झालेली स्वातंत्र्यपूर्व काळातील एक संस्था आहे. ==पार्श्वभूमी== ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळात भारत सर्वदूर पसरलेला होता. त्यावेळी कराची हे बंदर असल्यामुळे मद्रास, कलकत्ता, सुरत, विजयदुर्ग, मालवण इत्यादी बंदरातून कराचीत प्रवासी व मालवाहतूक होत असे.तेव्हा पंखा लाईन, केमाडी, रणछोड लाईन, अणावकर कंपाऊंड अश्या अनेक वस्त्या होत्या. कराचीत त्यांना मराठा संबोधले जात असे. इसवी सन १५ मार्च १८८४ रोजी कराची शहरात [[मराठा जनरल एज्युकेशन सोसायटी]] ची स्थापना झाली आणि मराठी शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. कराची नगरपालिकेने त्याकाळी इसवी सन १९२१ मध्ये मोफत जागा उपलब्ध केली. त्या जागेत [[मराठा हायस्कूल]] तयार केले गेले. कराची स्कूल बोर्डाचे सदस्य असलेले शिक्षण महर्षी कै.[[रामचंद्र तातोबा सावंत]] ह्यांनी त्यासाठी मेहनत घेतली. <ref>महाराष्ट्र टाईम्स, रविवार,२३ फेब्रुवारी २०२५</ref> [[वर्ग:पाकिस्तानमधील शैक्षणिक संस्था]] [[वर्ग:इ.स. १८८४ मधील निर्मिती]] pqvebx66acmq3ndvdrwmxiyyb0njsoz जियो सिनेमा 0 366984 2583059 2025-06-25T11:59:44Z संतोष गोरे 135680 [[जिओसिनेमा]] कडे पुनर्निर्देशित 2583059 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[जिओसिनेमा]] 2wrghzg9wzo1zud9pp89huv9t5kipy4 सदस्य चर्चा:Godavari subhash Rathod 3 366985 2583066 2025-06-25T12:36:23Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 2583066 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Godavari subhash Rathod}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १८:०६, २५ जून २०२५ (IST) jveboesq57m1y9ee3hpt4x4weqmj69e पुकार 0 366988 2583114 2025-06-25T15:23:04Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[पुकार]] वरुन [[पुकार (निःसंदिग्धीकरण)]] ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक 2583114 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[पुकार (निःसंदिग्धीकरण)]] bqt4z1gr1pv4yiuiqnfsr5wcb8jmncn बेन अँड जेरीज 0 366989 2583118 2025-06-25T16:11:59Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''बेन अँड जेरी''' हा आईस्क्रीमचा एक ब्रँड आहे. बेन अँड जेरीज होममेड, इंक. ही व्हरमाँट-आधारित आईस्क्रीम, गोठलेले दही, सरबत आणि नवीन उत्पादनांची उत्पादक कंपनी आहे. बालपणीचे मित्र बेन को... 2583118 wikitext text/x-wiki '''बेन अँड जेरी''' हा आईस्क्रीमचा एक ब्रँड आहे. बेन अँड जेरीज होममेड, इंक. ही व्हरमाँट-आधारित आईस्क्रीम, गोठलेले दही, सरबत आणि नवीन उत्पादनांची उत्पादक कंपनी आहे. बालपणीचे मित्र बेन कोहेन आणि जेरी ग्रीनफिल्ड यांनी १९७८ मध्ये बर्लिंग्टन, [[व्हरमाँट]] येथील एका नूतनीकरण केलेल्या पेट्रोल पंपावर कंपनीची स्थापना केली. १२,००० डॉलर्सच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करून (ज्यापैकी ४,००० डॉलर्स कर्ज घेतले होते), या मित्रांनी त्यांच्या उत्पादनांसाठी आणि कंपनीच्या व्यवसाय तत्त्वांसाठी चाहत्यांचा एक समर्पित अनुयायी निर्माण केला आहे. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] 9cepsec9s0c40ymr469nuoctuvrnbol ब्रॉम्स 0 366990 2583119 2025-06-25T16:14:53Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''ब्रॅम्स इंक.''' ही [[आईस्क्रीम पार्लर]] आणि [[फास्ट फूड]] रेस्टॉरंट्सची एक अमेरिकन साखळी आहे. [[ओक्लाहोमा सिटी]] मध्ये स्थित, ब्रॅम्सची स्थापना १९६८ मध्ये विल्यम हेन्री "बिल" ब्रॅम यांनी... 2583119 wikitext text/x-wiki '''ब्रॅम्स इंक.''' ही [[आईस्क्रीम पार्लर]] आणि [[फास्ट फूड]] रेस्टॉरंट्सची एक अमेरिकन साखळी आहे. [[ओक्लाहोमा सिटी]] मध्ये स्थित, ब्रॅम्सची स्थापना १९६८ मध्ये विल्यम हेन्री "बिल" ब्रॅम यांनी [[ओक्लाहोमा सिटी]] मध्ये केली होती. ही कंपनी ५ राज्यांमध्ये ३०० हून अधिक रेस्टॉरंट्स चालवते, प्रामुख्याने [[दक्षिण युनायटेड स्टेट्स]] मध्ये, म्हणजेच [[पश्चिम दक्षिण मध्य राज्ये]] [[ओक्लाहोमा]] आणि [[टेक्सास]] मध्ये. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] 4prz4uxcm2c9gzavqilhqb279oszhv9 सदस्य चर्चा:शितल अरुण नटे 3 366991 2583120 2025-06-25T16:32:37Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 2583120 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=शितल अरुण नटे}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) २२:०२, २५ जून २०२५ (IST) g6mx7g1nja4tgief6xiwpsjh8wothxd मसूदा:ब्रस्टर्स आईस्क्रीम 118 366992 2583133 2025-06-25T17:46:43Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''ब्रस्टर'स आईस्क्रीम, इंक.''', ज्याला '''ब्रस्टर'स रिअल आईस्क्रीम''' किंवा '''ब्रस्टर'स''' म्हणूनही ओळखले जाते, ही [[ब्रिजवॉटर, पेनसिल्व्हेनिया]] येथे स्थित [[आईस्क्रीम पार्लर]] ची एक अमेरिकन... 2583133 wikitext text/x-wiki '''ब्रस्टर'स आईस्क्रीम, इंक.''', ज्याला '''ब्रस्टर'स रिअल आईस्क्रीम''' किंवा '''ब्रस्टर'स''' म्हणूनही ओळखले जाते, ही [[ब्रिजवॉटर, पेनसिल्व्हेनिया]] येथे स्थित [[आईस्क्रीम पार्लर]] ची एक अमेरिकन साखळी आहे. त्यांचा मुख्य कार्यक्षेत्र [[मिसिसिपी नदी]] च्या पूर्वेकडील बहुतेक राज्यांमध्ये आहे. कंपनीची मुख्य उत्पादने [[आईस्क्रीम]] आणि [[फ्रोझन दही]] आहेत. बर्फाचे स्फटिक तयार होऊ नये म्हणून प्रत्येक वैयक्तिक दुकानात [[दूध|दूध-आधारित]] मिश्रणासह आइस्क्रीम साइटवर बनवले जाते. गयाना आणि दक्षिण कोरिया या २२ राज्यांमध्ये २०० स्वतंत्र मालकीची ठिकाणे आहेत. [[Category:युनायटेड स्टेट्समधील प्रादेशिक रेस्टॉरंट साखळ्या]] r9h6vdzih8yw2wd02dlekh9of6pwidw 2583174 2583133 2025-06-26T02:36:24Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[ब्रस्टरचा आईस्क्रीम]] वरुन [[ब्रस्टर्स आईस्क्रीम]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2583133 wikitext text/x-wiki '''ब्रस्टर'स आईस्क्रीम, इंक.''', ज्याला '''ब्रस्टर'स रिअल आईस्क्रीम''' किंवा '''ब्रस्टर'स''' म्हणूनही ओळखले जाते, ही [[ब्रिजवॉटर, पेनसिल्व्हेनिया]] येथे स्थित [[आईस्क्रीम पार्लर]] ची एक अमेरिकन साखळी आहे. त्यांचा मुख्य कार्यक्षेत्र [[मिसिसिपी नदी]] च्या पूर्वेकडील बहुतेक राज्यांमध्ये आहे. कंपनीची मुख्य उत्पादने [[आईस्क्रीम]] आणि [[फ्रोझन दही]] आहेत. बर्फाचे स्फटिक तयार होऊ नये म्हणून प्रत्येक वैयक्तिक दुकानात [[दूध|दूध-आधारित]] मिश्रणासह आइस्क्रीम साइटवर बनवले जाते. गयाना आणि दक्षिण कोरिया या २२ राज्यांमध्ये २०० स्वतंत्र मालकीची ठिकाणे आहेत. [[Category:युनायटेड स्टेट्समधील प्रादेशिक रेस्टॉरंट साखळ्या]] r9h6vdzih8yw2wd02dlekh9of6pwidw 2583177 2583174 2025-06-26T02:36:38Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[ब्रस्टर्स आईस्क्रीम]] वरुन [[मसूदा:ब्रस्टर्स आईस्क्रीम]] ला हलविला 2583133 wikitext text/x-wiki '''ब्रस्टर'स आईस्क्रीम, इंक.''', ज्याला '''ब्रस्टर'स रिअल आईस्क्रीम''' किंवा '''ब्रस्टर'स''' म्हणूनही ओळखले जाते, ही [[ब्रिजवॉटर, पेनसिल्व्हेनिया]] येथे स्थित [[आईस्क्रीम पार्लर]] ची एक अमेरिकन साखळी आहे. त्यांचा मुख्य कार्यक्षेत्र [[मिसिसिपी नदी]] च्या पूर्वेकडील बहुतेक राज्यांमध्ये आहे. कंपनीची मुख्य उत्पादने [[आईस्क्रीम]] आणि [[फ्रोझन दही]] आहेत. बर्फाचे स्फटिक तयार होऊ नये म्हणून प्रत्येक वैयक्तिक दुकानात [[दूध|दूध-आधारित]] मिश्रणासह आइस्क्रीम साइटवर बनवले जाते. गयाना आणि दक्षिण कोरिया या २२ राज्यांमध्ये २०० स्वतंत्र मालकीची ठिकाणे आहेत. [[Category:युनायटेड स्टेट्समधील प्रादेशिक रेस्टॉरंट साखळ्या]] r9h6vdzih8yw2wd02dlekh9of6pwidw मसूदा:कार्वेल (फ्रेंचायझी) 118 366993 2583134 2025-06-25T17:48:32Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''कार्व्हेल''' हा एक अमेरिकन आइस्क्रीम [[फ्रँचायझी|फ्रँचायझी]] आहे जो [[गो टू फूड्स]] (पूर्वी फोकस ब्रँड्स) च्या मालकीचा आहे. कार्व्हेल त्याच्या [[सॉफ्ट सर्व्ह|सॉफ्ट-सर्व्ह]] आइस्क्रीम आ... 2583134 wikitext text/x-wiki '''कार्व्हेल''' हा एक अमेरिकन आइस्क्रीम [[फ्रँचायझी|फ्रँचायझी]] आहे जो [[गो टू फूड्स]] (पूर्वी फोकस ब्रँड्स) च्या मालकीचा आहे. कार्व्हेल त्याच्या [[सॉफ्ट सर्व्ह|सॉफ्ट-सर्व्ह]] आइस्क्रीम आणि आइस्क्रीम केकसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये विशिष्ट "क्रंचीज" चा थर असतो. ते विविध प्रकारचे नवीन आइस्क्रीम बार आणि आइस्क्रीम सँडविच देखील विकते. त्याचे घोषवाक्य "अमेरिकेचे सर्वात ताजे आइस्क्रीम" आहे. [[Category:अमेरिकेतील आईस्क्रीम पार्लर]] b55dtasonymi2wyv3v8w5nvlkiwo0v6 2583179 2583134 2025-06-26T02:38:16Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[कार्वेल (फ्रेंचायझी)]] वरुन [[मसूदा:कार्वेल (फ्रेंचायझी)]] ला हलविला 2583134 wikitext text/x-wiki '''कार्व्हेल''' हा एक अमेरिकन आइस्क्रीम [[फ्रँचायझी|फ्रँचायझी]] आहे जो [[गो टू फूड्स]] (पूर्वी फोकस ब्रँड्स) च्या मालकीचा आहे. कार्व्हेल त्याच्या [[सॉफ्ट सर्व्ह|सॉफ्ट-सर्व्ह]] आइस्क्रीम आणि आइस्क्रीम केकसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये विशिष्ट "क्रंचीज" चा थर असतो. ते विविध प्रकारचे नवीन आइस्क्रीम बार आणि आइस्क्रीम सँडविच देखील विकते. त्याचे घोषवाक्य "अमेरिकेचे सर्वात ताजे आइस्क्रीम" आहे. [[Category:अमेरिकेतील आईस्क्रीम पार्लर]] b55dtasonymi2wyv3v8w5nvlkiwo0v6 कोल्ड स्टोन क्रीमरी 0 366994 2583135 2025-06-25T17:57:57Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''कोल्ड स्टोन क्रीमरी, इंक.''' ही एक अमेरिकन आंतरराष्ट्रीय [[आईस्क्रीम पार्लर]] साखळी आहे. [[स्कॉट्सडेल, अ‍ॅरिझोना]] येथे मुख्यालय असलेली ही कंपनी [[कहाला ब्रँड्स]] च्या मालकीची आणि चालव... 2583135 wikitext text/x-wiki '''कोल्ड स्टोन क्रीमरी, इंक.''' ही एक अमेरिकन आंतरराष्ट्रीय [[आईस्क्रीम पार्लर]] साखळी आहे. [[स्कॉट्सडेल, अ‍ॅरिझोना]] येथे मुख्यालय असलेली ही कंपनी [[कहाला ब्रँड्स]] च्या मालकीची आणि चालवली जाते. कंपनीचे मुख्य उत्पादन प्रीमियम [[आईस्क्रीम]] आहे जे अंदाजे १२-१४% [[बटरफॅट]] पासून बनवले जाते, ते ठिकाणी बनवले जाते आणि ऑर्डरच्या वेळी ग्राहकांसाठी कस्टमाइज केले जाते. कोल्ड स्टोनने इतर आईस्क्रीम-संबंधित उत्पादनांसह त्याचा मेनू देखील वाढवला आहे, ज्यात समाविष्ट आहे: [[आईस्क्रीम केक्स]], पाई, कुकी सँडविच, स्मूदी, शेक आणि आइस्ड किंवा मिश्रित कॉफी पेये. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] lm6ktdji8pxj4axuzz9meedd6puuvxb 2583182 2583135 2025-06-26T03:13:51Z अभय नातू 206 साचा 2583182 wikitext text/x-wiki {{बदल}} '''कोल्ड स्टोन क्रीमरी, इंक.''' ही एक अमेरिकन आंतरराष्ट्रीय [[आईस्क्रीम पार्लर]] साखळी आहे. [[स्कॉट्सडेल, अ‍ॅरिझोना]] येथे मुख्यालय असलेली ही कंपनी [[कहाला ब्रँड्स]] च्या मालकीची आणि चालवली जाते. कंपनीचे मुख्य उत्पादन प्रीमियम [[आईस्क्रीम]] आहे जे अंदाजे १२-१४% [[बटरफॅट]] पासून बनवले जाते, ते ठिकाणी बनवले जाते आणि ऑर्डरच्या वेळी ग्राहकांसाठी कस्टमाइज केले जाते. कोल्ड स्टोनने इतर आईस्क्रीम-संबंधित उत्पादनांसह त्याचा मेनू देखील वाढवला आहे, ज्यात समाविष्ट आहे: [[आईस्क्रीम केक्स]], पाई, कुकी सँडविच, स्मूदी, शेक आणि आइस्ड किंवा मिश्रित कॉफी पेये. [[वर्ग:आईस्क्रीम ब्रँड]] 2vm91ywnh3r1v4ls1ilivwrkmx8xwf8 डेरी क्वीन 0 366995 2583137 2025-06-25T18:01:32Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''इंटरनॅशनल डेअरी क्वीन, इंक.''' ('''DQ''') ही एक अमेरिकन [[बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन|बहुराष्ट्रीय]] फास्ट फूड [[चेन स्टोअर|चेन]] आहे जी १९४० मध्ये स्थापन झाली आणि सध्या तिचे मुख्यालय ब्लूमिंग... 2583137 wikitext text/x-wiki '''इंटरनॅशनल डेअरी क्वीन, इंक.''' ('''DQ''') ही एक अमेरिकन [[बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन|बहुराष्ट्रीय]] फास्ट फूड [[चेन स्टोअर|चेन]] आहे जी १९४० मध्ये स्थापन झाली आणि सध्या तिचे मुख्यालय [[ब्लूमिंग्टन, मिनेसोटा]] येथे आहे. पहिली डेअरी क्वीन शेर्ब नोबलच्या मालकीची आणि चालवली जात होती आणि २२ जून १९४० रोजी [[जोलिएट, इलिनॉय]] येथे पहिल्यांदा उघडली गेली. येथे विविध प्रकारचे गरम आणि तळलेले अन्न तसेच मूळ गोठलेले दुग्धजन्य पदार्थ दिले जातात जे ठिकाणानुसार बदलतात. [[Category:Fast-food franchises]] d2a3qaryxnzz9vmedatbmw99foinv6z 2583139 2583137 2025-06-25T18:07:26Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 2583139 wikitext text/x-wiki '''इंटरनॅशनल डेअरी क्वीन, इंक.''' ('''DQ''') ही एक अमेरिकन [[बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन|बहुराष्ट्रीय]] फास्ट फूड [[चेन स्टोअर|चेन]] आहे जी १९४० मध्ये स्थापन झाली आणि सध्या तिचे मुख्यालय [[ब्लूमिंग्टन, मिनेसोटा]] येथे आहे. पहिली डेअरी क्वीन शेर्ब नोबलच्या मालकीची आणि चालवली जात होती आणि २२ जून १९४० रोजी [[जोलिएट, इलिनॉय]] येथे पहिल्यांदा उघडली गेली. येथे विविध प्रकारचे गरम आणि तळलेले अन्न तसेच मूळ गोठलेले दुग्धजन्य पदार्थ दिले जातात जे ठिकाणानुसार बदलतात. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] bkscqwhclrjaaelaay37r1s467lmjrf 2583183 2583139 2025-06-26T03:27:13Z अभय नातू 206 साचा 2583183 wikitext text/x-wiki {{बदल}} '''इंटरनॅशनल डेरी क्वीन, इंक.''' ('''DQ''') ही एक अमेरिकन [[बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन|बहुराष्ट्रीय]] फास्ट फूड [[चेन स्टोअर|चेन]] आहे जी १९४० मध्ये स्थापन झाली आणि सध्या तिचे मुख्यालय [[ब्लूमिंग्टन, मिनेसोटा]] येथे आहे. पहिली डेअरी क्वीन शेर्ब नोबलच्या मालकीची आणि चालवली जात होती आणि २२ जून १९४० रोजी [[जोलिएट, इलिनॉय]] येथे पहिल्यांदा उघडली गेली. येथे विविध प्रकारचे गरम आणि तळलेले अन्न तसेच मूळ गोठलेले दुग्धजन्य पदार्थ दिले जातात जे ठिकाणानुसार बदलतात. [[वर्ग:फास्ट-फूड फ्रँचायझी]] s0s69okstjniye4zf8ylha7qbdu4awi 2583184 2583183 2025-06-26T03:32:18Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[डेअरी क्वीन]] वरुन [[डेरी क्वीन]] ला हलविला: शुद्धलेखन 2583183 wikitext text/x-wiki {{बदल}} '''इंटरनॅशनल डेरी क्वीन, इंक.''' ('''DQ''') ही एक अमेरिकन [[बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन|बहुराष्ट्रीय]] फास्ट फूड [[चेन स्टोअर|चेन]] आहे जी १९४० मध्ये स्थापन झाली आणि सध्या तिचे मुख्यालय [[ब्लूमिंग्टन, मिनेसोटा]] येथे आहे. पहिली डेअरी क्वीन शेर्ब नोबलच्या मालकीची आणि चालवली जात होती आणि २२ जून १९४० रोजी [[जोलिएट, इलिनॉय]] येथे पहिल्यांदा उघडली गेली. येथे विविध प्रकारचे गरम आणि तळलेले अन्न तसेच मूळ गोठलेले दुग्धजन्य पदार्थ दिले जातात जे ठिकाणानुसार बदलतात. [[वर्ग:फास्ट-फूड फ्रँचायझी]] s0s69okstjniye4zf8ylha7qbdu4awi मसूदा:डिपिन डॉट्स 118 366996 2583140 2025-06-25T18:09:11Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''डिप्पिन डॉट्स''' हा एक [[आईस्क्रीम]] नाश्ता आहे जो कर्ट जोन्स यांनी १९८८ मध्ये शोधला होता. हे कन्फेक्शन [[लिक्विड नायट्रोजन]] मध्ये [[फ्लॅश फ्रीझिंग]] आइस्क्रीम मिसळून तयार केले जाते. ह... 2583140 wikitext text/x-wiki '''डिप्पिन डॉट्स''' हा एक [[आईस्क्रीम]] नाश्ता आहे जो कर्ट जोन्स यांनी १९८८ मध्ये शोधला होता. हे कन्फेक्शन [[लिक्विड नायट्रोजन]] मध्ये [[फ्लॅश फ्रीझिंग]] आइस्क्रीम मिसळून तयार केले जाते. हा नाश्ता डिप्पिन डॉट्स, इंक. द्वारे बनवला जातो, ज्याचे मुख्यालय [[पाडुका, केंटकी]] येथे आहे. डिप्पिन डॉट्स होंडुरास आणि लक्झेंबर्गसह १४ देशांमध्ये विकले जातात. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] rdy5zabl4lzwz7czvbbuhkvc1ujcmvm 2583189 2583140 2025-06-26T03:46:40Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[डिपिन डॉट्स]] वरुन [[मसूदा:डिपिन डॉट्स]] ला हलविला 2583140 wikitext text/x-wiki '''डिप्पिन डॉट्स''' हा एक [[आईस्क्रीम]] नाश्ता आहे जो कर्ट जोन्स यांनी १९८८ मध्ये शोधला होता. हे कन्फेक्शन [[लिक्विड नायट्रोजन]] मध्ये [[फ्लॅश फ्रीझिंग]] आइस्क्रीम मिसळून तयार केले जाते. हा नाश्ता डिप्पिन डॉट्स, इंक. द्वारे बनवला जातो, ज्याचे मुख्यालय [[पाडुका, केंटकी]] येथे आहे. डिप्पिन डॉट्स होंडुरास आणि लक्झेंबर्गसह १४ देशांमध्ये विकले जातात. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] rdy5zabl4lzwz7czvbbuhkvc1ujcmvm फॉस्टर्स फ्रीझ 0 366997 2583142 2025-06-25T18:11:36Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''फोस्टर्स फ्रीझ''' ही [[कॅलिफोर्निया]] मधील [[फास्ट-फूड रेस्टॉरंट्स]] ची एक साखळी आहे. तिचे पहिले स्थान, [[इंगलवुड, कॅलिफोर्निया]] मधील [[ला ब्रेआ अव्हेन्यू]] वर, १९४६ मध्ये जॉर्ज फॉस्टर या... 2583142 wikitext text/x-wiki '''फोस्टर्स फ्रीझ''' ही [[कॅलिफोर्निया]] मधील [[फास्ट-फूड रेस्टॉरंट्स]] ची एक साखळी आहे. तिचे पहिले स्थान, [[इंगलवुड, कॅलिफोर्निया]] मधील [[ला ब्रेआ अव्हेन्यू]] वर, १९४६ मध्ये जॉर्ज फॉस्टर यांनी उघडले होते आणि अजूनही कार्यरत आहे. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] nt0rirer2proqbm7wmd4wwguvk88xcm 2583191 2583142 2025-06-26T03:47:21Z अभय नातू 206 साचा 2583191 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} {{बदल}} '''फोस्टर्स फ्रीझ''' ही [[कॅलिफोर्निया]] मधील [[फास्ट-फूड रेस्टॉरंट्स]] ची एक साखळी आहे. तिचे पहिले स्थान, [[इंगलवुड, कॅलिफोर्निया]] मधील [[ला ब्रेआ अव्हेन्यू]] वर, १९४६ मध्ये जॉर्ज फॉस्टर यांनी उघडले होते आणि अजूनही कार्यरत आहे. [[वर्ग:फास्ट-फूड फ्रँचायझी]] fqo4ts9wd78ogzh5tmxos9r2jo4kuio मसूदा:फ्रेंडलीझ 118 366998 2583143 2025-06-25T18:16:04Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''फ्रेंडलीज''' ही अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एक रेस्टॉरंट साखळी आहे. [[आईस्क्रीम कोन]] विकणारे पहिले ठिकाण १९३५ मध्ये [[स्प्रिंगफील्ड, मॅसॅच्युसेट्स]] येथे उघडले गेले. त्याची स्थ... 2583143 wikitext text/x-wiki '''फ्रेंडलीज''' ही अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एक रेस्टॉरंट साखळी आहे. [[आईस्क्रीम कोन]] विकणारे पहिले ठिकाण १९३५ मध्ये [[स्प्रिंगफील्ड, मॅसॅच्युसेट्स]] येथे उघडले गेले. त्याची स्थापना [[एस. प्रेस्टली ब्लेक]] आणि [[कर्टिस ब्लेक]] या भावांनी केली होती. त्यात १०,००० कर्मचारी आहेत. जॉर्ज मिशेल हे [[सीईओ]] आहेत. ते [[डायनर]]-शैलीचे पाककृती देते आणि त्याच्या २२ आइस्क्रीम फ्लेवर्सना हायलाइट करते. अनेक ठिकाणी टेबल सर्व्हिस पर्यायाशेजारी फक्त टेक-आउट विंडो असलेली आइस्क्रीम उपलब्ध आहे. फ्रेंडलीची रेस्टॉरंट्स [[मॅसॅच्युसेट्स]], [[कनेक्टिकट]], [[फ्लोरिडा]], [[डेलावेअर]], [[मेरीलँड]], [[न्यू जर्सी]], [[न्यू यॉर्क (राज्य)|न्यू यॉर्क]], [[न्यू हॅम्पशायर]], [[पेनसिल्व्हेनिया]], [[दक्षिण कॅरोलिना]] आणि [[मेन]] येथे आहेत. त्यांचे आईस्क्रीम काही पूर्व किनारपट्टीच्या सुपरमार्केटमध्ये देखील विकले जाते. [[Category:युनायटेड स्टेट्समधील प्रादेशिक रेस्टॉरंट साखळ्या]] lzfc77ykg4xd0j4pert7fqis96vecwm 2583192 2583143 2025-06-26T04:06:50Z अभय नातू 206 अभय नातू ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[मैत्रीपूर्ण]] वरुन [[फ्रेंडलीझ]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2583143 wikitext text/x-wiki '''फ्रेंडलीज''' ही अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एक रेस्टॉरंट साखळी आहे. [[आईस्क्रीम कोन]] विकणारे पहिले ठिकाण १९३५ मध्ये [[स्प्रिंगफील्ड, मॅसॅच्युसेट्स]] येथे उघडले गेले. त्याची स्थापना [[एस. प्रेस्टली ब्लेक]] आणि [[कर्टिस ब्लेक]] या भावांनी केली होती. त्यात १०,००० कर्मचारी आहेत. जॉर्ज मिशेल हे [[सीईओ]] आहेत. ते [[डायनर]]-शैलीचे पाककृती देते आणि त्याच्या २२ आइस्क्रीम फ्लेवर्सना हायलाइट करते. अनेक ठिकाणी टेबल सर्व्हिस पर्यायाशेजारी फक्त टेक-आउट विंडो असलेली आइस्क्रीम उपलब्ध आहे. फ्रेंडलीची रेस्टॉरंट्स [[मॅसॅच्युसेट्स]], [[कनेक्टिकट]], [[फ्लोरिडा]], [[डेलावेअर]], [[मेरीलँड]], [[न्यू जर्सी]], [[न्यू यॉर्क (राज्य)|न्यू यॉर्क]], [[न्यू हॅम्पशायर]], [[पेनसिल्व्हेनिया]], [[दक्षिण कॅरोलिना]] आणि [[मेन]] येथे आहेत. त्यांचे आईस्क्रीम काही पूर्व किनारपट्टीच्या सुपरमार्केटमध्ये देखील विकले जाते. [[Category:युनायटेड स्टेट्समधील प्रादेशिक रेस्टॉरंट साखळ्या]] lzfc77ykg4xd0j4pert7fqis96vecwm 2583193 2583192 2025-06-26T04:07:23Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[फ्रेंडलीझ]] वरुन [[मसूदा:फ्रेंडलीझ]] ला हलविला 2583143 wikitext text/x-wiki '''फ्रेंडलीज''' ही अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एक रेस्टॉरंट साखळी आहे. [[आईस्क्रीम कोन]] विकणारे पहिले ठिकाण १९३५ मध्ये [[स्प्रिंगफील्ड, मॅसॅच्युसेट्स]] येथे उघडले गेले. त्याची स्थापना [[एस. प्रेस्टली ब्लेक]] आणि [[कर्टिस ब्लेक]] या भावांनी केली होती. त्यात १०,००० कर्मचारी आहेत. जॉर्ज मिशेल हे [[सीईओ]] आहेत. ते [[डायनर]]-शैलीचे पाककृती देते आणि त्याच्या २२ आइस्क्रीम फ्लेवर्सना हायलाइट करते. अनेक ठिकाणी टेबल सर्व्हिस पर्यायाशेजारी फक्त टेक-आउट विंडो असलेली आइस्क्रीम उपलब्ध आहे. फ्रेंडलीची रेस्टॉरंट्स [[मॅसॅच्युसेट्स]], [[कनेक्टिकट]], [[फ्लोरिडा]], [[डेलावेअर]], [[मेरीलँड]], [[न्यू जर्सी]], [[न्यू यॉर्क (राज्य)|न्यू यॉर्क]], [[न्यू हॅम्पशायर]], [[पेनसिल्व्हेनिया]], [[दक्षिण कॅरोलिना]] आणि [[मेन]] येथे आहेत. त्यांचे आईस्क्रीम काही पूर्व किनारपट्टीच्या सुपरमार्केटमध्ये देखील विकले जाते. [[Category:युनायटेड स्टेट्समधील प्रादेशिक रेस्टॉरंट साखळ्या]] lzfc77ykg4xd0j4pert7fqis96vecwm ग्रेटर्स 0 366999 2583144 2025-06-25T18:19:32Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''ग्रेटर्स''' ही [[सिनसिनाटी, ओहायो]] येथे स्थित एक प्रादेशिक [[आईस्क्रीम]] साखळी आहे. १८७० मध्ये लुई सी. ग्रेटर यांनी स्थापन केलेली ही कंपनी आता [[मध्यपश्चिम युनायटेड स्टेट्स]] मध्ये आईस... 2583144 wikitext text/x-wiki '''ग्रेटर्स''' ही [[सिनसिनाटी, ओहायो]] येथे स्थित एक प्रादेशिक [[आईस्क्रीम]] साखळी आहे. १८७० मध्ये लुई सी. ग्रेटर यांनी स्थापन केलेली ही कंपनी आता [[मध्यपश्चिम युनायटेड स्टेट्स]] मध्ये आईस्क्रीम, कँडी आणि बेक्ड वस्तू विकणाऱ्या ५६ किरकोळ ठिकाणी विस्तारली आहे. पुढे ती देशभरातील ६,००० दुकानांमध्ये तिचे आईस्क्रीम वितरित करते. २०१७ पर्यंत, कंपनीचे १,०५० कर्मचारी आणि ६० दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न होते. [[Category:अमेरिकेतील आईस्क्रीम पार्लर]] 3iuqbfntiaiv28vugak0j07of34nar1 2583195 2583144 2025-06-26T04:09:13Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[ग्रेटरचे]] वरुन [[ग्रेटर्स (होटेल)]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2583144 wikitext text/x-wiki '''ग्रेटर्स''' ही [[सिनसिनाटी, ओहायो]] येथे स्थित एक प्रादेशिक [[आईस्क्रीम]] साखळी आहे. १८७० मध्ये लुई सी. ग्रेटर यांनी स्थापन केलेली ही कंपनी आता [[मध्यपश्चिम युनायटेड स्टेट्स]] मध्ये आईस्क्रीम, कँडी आणि बेक्ड वस्तू विकणाऱ्या ५६ किरकोळ ठिकाणी विस्तारली आहे. पुढे ती देशभरातील ६,००० दुकानांमध्ये तिचे आईस्क्रीम वितरित करते. २०१७ पर्यंत, कंपनीचे १,०५० कर्मचारी आणि ६० दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न होते. [[Category:अमेरिकेतील आईस्क्रीम पार्लर]] 3iuqbfntiaiv28vugak0j07of34nar1 2583197 2583195 2025-06-26T04:10:46Z अभय नातू 206 साचा 2583197 wikitext text/x-wiki {{बदल}} '''ग्रेटर्स''' ही [[सिनसिनाटी, ओहायो]] येथे स्थित एक प्रादेशिक [[आईस्क्रीम]] साखळी आहे. १८७० मध्ये लुई सी. ग्रेटर यांनी स्थापन केलेली ही कंपनी आता [[मध्यपश्चिम युनायटेड स्टेट्स]] मध्ये आईस्क्रीम, कँडी आणि बेक्ड वस्तू विकणाऱ्या ५६ किरकोळ ठिकाणी विस्तारली आहे. पुढे ती देशभरातील ६,००० दुकानांमध्ये तिचे आईस्क्रीम वितरित करते. २०१७ पर्यंत, कंपनीचे १,०५० कर्मचारी आणि ६० दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न होते. [[वर्ग:अमेरिकेतील आईस्क्रीम पार्लर]] q34ngoinjuvrp68h5y21owbaea7e252 2583223 2583197 2025-06-26T05:20:25Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[ग्रेटर्स (होटेल)]] वरुन [[ग्रेटर्स]] ला हलविला 2583197 wikitext text/x-wiki {{बदल}} '''ग्रेटर्स''' ही [[सिनसिनाटी, ओहायो]] येथे स्थित एक प्रादेशिक [[आईस्क्रीम]] साखळी आहे. १८७० मध्ये लुई सी. ग्रेटर यांनी स्थापन केलेली ही कंपनी आता [[मध्यपश्चिम युनायटेड स्टेट्स]] मध्ये आईस्क्रीम, कँडी आणि बेक्ड वस्तू विकणाऱ्या ५६ किरकोळ ठिकाणी विस्तारली आहे. पुढे ती देशभरातील ६,००० दुकानांमध्ये तिचे आईस्क्रीम वितरित करते. २०१७ पर्यंत, कंपनीचे १,०५० कर्मचारी आणि ६० दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न होते. [[वर्ग:अमेरिकेतील आईस्क्रीम पार्लर]] q34ngoinjuvrp68h5y21owbaea7e252 हागेन-डास 0 367000 2583145 2025-06-25T18:23:06Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''हेगेन-डॅझ''' हा एक अमेरिकन [[आईस्क्रीम]] ब्रँड आहे, जो १९६० मध्ये [[ब्रॉन्क्स]], न्यू यॉर्क येथे [[रूबेन आणि रोझ मॅटस]] यांनी स्थापन केला होता. [[नेस्ले]] आणि [[पीएआय पार्टनर्स]] यांच्या संयुक... 2583145 wikitext text/x-wiki '''हेगेन-डॅझ''' हा एक अमेरिकन [[आईस्क्रीम]] ब्रँड आहे, जो १९६० मध्ये [[ब्रॉन्क्स]], न्यू यॉर्क येथे [[रूबेन आणि रोझ मॅटस]] यांनी स्थापन केला होता. [[नेस्ले]] आणि [[पीएआय पार्टनर्स]] यांच्या संयुक्त उपक्रमाने [[फ्रोनेरी]] मालकीचा होता. [[व्हॅनिला]], [[चॉकलेट]] आणि [[कॉफी]] या तीन फ्लेवर्सपासून सुरुवात करून, कंपनीने १५ नोव्हेंबर १९७६ रोजी [[ब्रुकलिन|ब्रुकलिन]] येथे त्यांचे पहिले [[रिटेल स्टोअर]] उघडले. पिल्सबरी फूड समूहाने १९८३ मध्ये हेगेन-डॅझ विकत घेतले आणि आता हा ब्रँड जगभरात विकला जातो. त्यांच्या उत्पादनांमध्ये आइस्क्रीम कार्टन, आइस्क्रीम बार, आइस्क्रीम केक, [[शरबत]], [[फ्रोझन दही]], [[मिल्कशेक|फ्रोझन मिल्कशेक]], [[जिलेटो]] आणि [[आईस्क्रीम सँडविच|आईस्क्रीम सँडविच]] यांचा समावेश आहे. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] skgzqd8bt3121zrvu22fmaopv9r75y4 2583198 2583145 2025-06-26T04:12:23Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[हॅगेन-डॅझ]] वरुन [[हागेन-डास]] ला हलविला: शुद्धलेखन 2583145 wikitext text/x-wiki '''हेगेन-डॅझ''' हा एक अमेरिकन [[आईस्क्रीम]] ब्रँड आहे, जो १९६० मध्ये [[ब्रॉन्क्स]], न्यू यॉर्क येथे [[रूबेन आणि रोझ मॅटस]] यांनी स्थापन केला होता. [[नेस्ले]] आणि [[पीएआय पार्टनर्स]] यांच्या संयुक्त उपक्रमाने [[फ्रोनेरी]] मालकीचा होता. [[व्हॅनिला]], [[चॉकलेट]] आणि [[कॉफी]] या तीन फ्लेवर्सपासून सुरुवात करून, कंपनीने १५ नोव्हेंबर १९७६ रोजी [[ब्रुकलिन|ब्रुकलिन]] येथे त्यांचे पहिले [[रिटेल स्टोअर]] उघडले. पिल्सबरी फूड समूहाने १९८३ मध्ये हेगेन-डॅझ विकत घेतले आणि आता हा ब्रँड जगभरात विकला जातो. त्यांच्या उत्पादनांमध्ये आइस्क्रीम कार्टन, आइस्क्रीम बार, आइस्क्रीम केक, [[शरबत]], [[फ्रोझन दही]], [[मिल्कशेक|फ्रोझन मिल्कशेक]], [[जिलेटो]] आणि [[आईस्क्रीम सँडविच|आईस्क्रीम सँडविच]] यांचा समावेश आहे. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] skgzqd8bt3121zrvu22fmaopv9r75y4 2583200 2583198 2025-06-26T04:13:22Z अभय नातू 206 साचा 2583200 wikitext text/x-wiki {{बदल}} '''हेगेन-डॅझ''' हा एक अमेरिकन [[आईस्क्रीम]] ब्रँड आहे, जो १९६० मध्ये [[ब्रॉन्क्स]], न्यू यॉर्क येथे [[रूबेन आणि रोझ मॅटस]] यांनी स्थापन केला होता. [[नेस्ले]] आणि [[पीएआय पार्टनर्स]] यांच्या संयुक्त उपक्रमाने [[फ्रोनेरी]] मालकीचा होता. [[व्हॅनिला]], [[चॉकलेट]] आणि [[कॉफी]] या तीन फ्लेवर्सपासून सुरुवात करून, कंपनीने १५ नोव्हेंबर १९७६ रोजी [[ब्रुकलिन|ब्रुकलिन]] येथे त्यांचे पहिले [[रिटेल स्टोअर]] उघडले. पिल्सबरी फूड समूहाने १९८३ मध्ये हेगेन-डॅझ विकत घेतले आणि आता हा ब्रँड जगभरात विकला जातो. त्यांच्या उत्पादनांमध्ये आइस्क्रीम कार्टन, आइस्क्रीम बार, आइस्क्रीम केक, [[शरबत]], [[फ्रोझन दही]], [[मिल्कशेक|फ्रोझन मिल्कशेक]], [[जिलेटो]] आणि [[आईस्क्रीम सँडविच|आईस्क्रीम सँडविच]] यांचा समावेश आहे. [[वर्ग:आईस्क्रीम ब्रँड]] 60yol5wkmcw2s06uwv70bsaey6s8y62 मसूदा:हँडेल्स होममेड आईस क्रीम आणि योगर्ट 118 367001 2583147 2025-06-25T18:26:34Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''हँडल्स होममेड आईस्क्रीम''' ही एक [[आईस्क्रीम]] कंपनी फ्रँचायझी आहे जी एलिस हँडेल यांनी १९४५ मध्ये ओहायोमधील यंगस्टाउन येथे स्थापन केली होती. जानेवारी २०२५ पर्यंत, कंपनी १५ राज्यां... 2583147 wikitext text/x-wiki '''हँडल्स होममेड आईस्क्रीम''' ही एक [[आईस्क्रीम]] कंपनी फ्रँचायझी आहे जी एलिस हँडेल यांनी १९४५ मध्ये ओहायोमधील यंगस्टाउन येथे स्थापन केली होती. जानेवारी २०२५ पर्यंत, कंपनी १५ राज्यांमध्ये १५० हून अधिक कॉर्पोरेट आणि फ्रँचायझी स्टोअर्स चालवते. आज, ती लिओनार्ड फिशरच्या मालकीची आहे आणि [[कॅनफिल्ड, ओहायो]] मध्ये कॉर्पोरेट मुख्यालय चालवते. हँडल्सचा यंगस्टाउनमध्ये स्वतःचा शेजारील जिल्हा देखील आहे. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] 4pbc4hkwia4th2c1yxif2lu4818bg42 2583201 2583147 2025-06-26T04:17:48Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[हँडेलचे होममेड आईस्क्रीम आणि दही]] वरुन [[हँडेल्स होममेड आईस क्रीम आणि योगर्ट]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2583147 wikitext text/x-wiki '''हँडल्स होममेड आईस्क्रीम''' ही एक [[आईस्क्रीम]] कंपनी फ्रँचायझी आहे जी एलिस हँडेल यांनी १९४५ मध्ये ओहायोमधील यंगस्टाउन येथे स्थापन केली होती. जानेवारी २०२५ पर्यंत, कंपनी १५ राज्यांमध्ये १५० हून अधिक कॉर्पोरेट आणि फ्रँचायझी स्टोअर्स चालवते. आज, ती लिओनार्ड फिशरच्या मालकीची आहे आणि [[कॅनफिल्ड, ओहायो]] मध्ये कॉर्पोरेट मुख्यालय चालवते. हँडल्सचा यंगस्टाउनमध्ये स्वतःचा शेजारील जिल्हा देखील आहे. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] 4pbc4hkwia4th2c1yxif2lu4818bg42 2583205 2583201 2025-06-26T04:21:15Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[हँडेल्स होममेड आईस क्रीम आणि योगर्ट]] वरुन [[मसूदा:हँडेल्स होममेड आईस क्रीम आणि योगर्ट]] ला हलविला 2583147 wikitext text/x-wiki '''हँडल्स होममेड आईस्क्रीम''' ही एक [[आईस्क्रीम]] कंपनी फ्रँचायझी आहे जी एलिस हँडेल यांनी १९४५ मध्ये ओहायोमधील यंगस्टाउन येथे स्थापन केली होती. जानेवारी २०२५ पर्यंत, कंपनी १५ राज्यांमध्ये १५० हून अधिक कॉर्पोरेट आणि फ्रँचायझी स्टोअर्स चालवते. आज, ती लिओनार्ड फिशरच्या मालकीची आहे आणि [[कॅनफिल्ड, ओहायो]] मध्ये कॉर्पोरेट मुख्यालय चालवते. हँडल्सचा यंगस्टाउनमध्ये स्वतःचा शेजारील जिल्हा देखील आहे. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] 4pbc4hkwia4th2c1yxif2lu4818bg42 पालेतेरिया ला मिचोआकाना 0 367002 2583149 2025-06-25T18:29:27Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''ला मिचोआकाना''' हा वेगवेगळ्या [[मेक्सिको|मेक्सिकन]] [[आईस्क्रीम]] पार्लरचा एक समूह आहे, ज्यांची मेक्सिकोमध्ये अंदाजे ८ ते १५ हजार ठिकाणे आहेत. ही "साखळी" कुटुंब चालवणाऱ्या व्यवसायांच... 2583149 wikitext text/x-wiki '''ला मिचोआकाना''' हा वेगवेगळ्या [[मेक्सिको|मेक्सिकन]] [[आईस्क्रीम]] पार्लरचा एक समूह आहे, ज्यांची मेक्सिकोमध्ये अंदाजे ८ ते १५ हजार ठिकाणे आहेत. ही "साखळी" कुटुंब चालवणाऱ्या व्यवसायांचे एक यशस्वी व्यवसाय मॉडेल नेटवर्क आहे, कोणतीही एक कंपनी त्यांना औपचारिक [[फ्रँचायझी|फ्रेंचायझी]] ऑपरेशन म्हणून चालवत नाही. १९९२ मध्ये अलेजांद्रो आंद्राडे आणि उत्साही ITESO विद्यार्थ्यांच्या गटाने एक अशी प्रतिमा विकसित केली जी सर्व ला मिचोआकाना पार्लरना एकत्रित करेल. आणि आता ही एक प्रतिमा आहे जी [[टोकुम्बो नगरपालिका|टोकुम्बो]] च्या संपूर्ण शहराची आहे. ला मिचोआकाना (किंवा याच्या विविधता) नावाचे पॅलेटेरिया संपूर्ण युनायटेड स्टेट्स, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत देखील आढळतात. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] 4kq1q0awsrqkgy59wkcpglc79fzzebu 2583207 2583149 2025-06-26T04:35:29Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[पॅलेटेरिया ला मिचोआकाना]] वरुन [[पालेतेरिया ला मिचोआकाना]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2583149 wikitext text/x-wiki '''ला मिचोआकाना''' हा वेगवेगळ्या [[मेक्सिको|मेक्सिकन]] [[आईस्क्रीम]] पार्लरचा एक समूह आहे, ज्यांची मेक्सिकोमध्ये अंदाजे ८ ते १५ हजार ठिकाणे आहेत. ही "साखळी" कुटुंब चालवणाऱ्या व्यवसायांचे एक यशस्वी व्यवसाय मॉडेल नेटवर्क आहे, कोणतीही एक कंपनी त्यांना औपचारिक [[फ्रँचायझी|फ्रेंचायझी]] ऑपरेशन म्हणून चालवत नाही. १९९२ मध्ये अलेजांद्रो आंद्राडे आणि उत्साही ITESO विद्यार्थ्यांच्या गटाने एक अशी प्रतिमा विकसित केली जी सर्व ला मिचोआकाना पार्लरना एकत्रित करेल. आणि आता ही एक प्रतिमा आहे जी [[टोकुम्बो नगरपालिका|टोकुम्बो]] च्या संपूर्ण शहराची आहे. ला मिचोआकाना (किंवा याच्या विविधता) नावाचे पॅलेटेरिया संपूर्ण युनायटेड स्टेट्स, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत देखील आढळतात. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] 4kq1q0awsrqkgy59wkcpglc79fzzebu मसूदा:मॅगीमूझ आईस क्रीम अँड ट्रीटरी 118 367003 2583150 2025-06-25T18:33:29Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''मॅगीमूज आईस्क्रीम अँड ट्रीटरी''' ही स्वतंत्र मालकीची आणि चालवली जाणारी [[फ्रँचायझी]] दुकानांची एक साखळी आहे जी [[आईस्क्रीम]] आणि इतर [[मिष्टान्न]] देण्यास विशेषज्ञ आहे. पहिले मॅगीमूज... 2583150 wikitext text/x-wiki '''मॅगीमूज आईस्क्रीम अँड ट्रीटरी''' ही स्वतंत्र मालकीची आणि चालवली जाणारी [[फ्रँचायझी]] दुकानांची एक साखळी आहे जी [[आईस्क्रीम]] आणि इतर [[मिष्टान्न]] देण्यास विशेषज्ञ आहे. पहिले मॅगीमूज १९८९ मध्ये [[कॅन्सस सिटी, कॅन्सस]] येथे उघडले गेले. त्याच्या शिखरावर, ब्रँडची ४०० दुकाने होती आणि १,००० हून अधिक दुकाने उघडण्याचे उद्दिष्ट होते. ब्रँडचे मुख्यालय [[असमावेशित क्षेत्र|असमावेशित]] [[फुल्टन काउंटी, जॉर्जिया]] येथे आहे. जेव्हा मॅगीमूज एक स्वतंत्र कंपनी होती, तेव्हा तिचे मुख्यालय [[कोलंबिया, मेरीलँड]] येथे होते. नंतर ते [[ग्लोबल फ्रँचायझी ग्रुप]] च्या पोर्टफोलिओमध्ये [[मार्बल स्लॅब क्रीमरी]] सोबत एक फ्रँचायझी ब्रँड बनले, [[FAT ब्रँड्स]] ने ग्लोबल फ्रँचायझी ग्रुपचे अधिग्रहण केल्यानंतर २०२१ पर्यंत. [[Category:अमेरिकेतील आईस्क्रीम पार्लर]] qnvcj5jtjur8c3f98bf68fqn8ia3ln4 2583211 2583150 2025-06-26T04:53:15Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[मॅगी मूज आईस्क्रीम आणि ट्रीटरी]] वरुन [[मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी]] ला हलविला: शुद्धलेखन 2583150 wikitext text/x-wiki '''मॅगीमूज आईस्क्रीम अँड ट्रीटरी''' ही स्वतंत्र मालकीची आणि चालवली जाणारी [[फ्रँचायझी]] दुकानांची एक साखळी आहे जी [[आईस्क्रीम]] आणि इतर [[मिष्टान्न]] देण्यास विशेषज्ञ आहे. पहिले मॅगीमूज १९८९ मध्ये [[कॅन्सस सिटी, कॅन्सस]] येथे उघडले गेले. त्याच्या शिखरावर, ब्रँडची ४०० दुकाने होती आणि १,००० हून अधिक दुकाने उघडण्याचे उद्दिष्ट होते. ब्रँडचे मुख्यालय [[असमावेशित क्षेत्र|असमावेशित]] [[फुल्टन काउंटी, जॉर्जिया]] येथे आहे. जेव्हा मॅगीमूज एक स्वतंत्र कंपनी होती, तेव्हा तिचे मुख्यालय [[कोलंबिया, मेरीलँड]] येथे होते. नंतर ते [[ग्लोबल फ्रँचायझी ग्रुप]] च्या पोर्टफोलिओमध्ये [[मार्बल स्लॅब क्रीमरी]] सोबत एक फ्रँचायझी ब्रँड बनले, [[FAT ब्रँड्स]] ने ग्लोबल फ्रँचायझी ग्रुपचे अधिग्रहण केल्यानंतर २०२१ पर्यंत. [[Category:अमेरिकेतील आईस्क्रीम पार्लर]] qnvcj5jtjur8c3f98bf68fqn8ia3ln4 2583213 2583211 2025-06-26T04:53:27Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी]] वरुन [[मसूदा:मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी]] ला हलविला 2583150 wikitext text/x-wiki '''मॅगीमूज आईस्क्रीम अँड ट्रीटरी''' ही स्वतंत्र मालकीची आणि चालवली जाणारी [[फ्रँचायझी]] दुकानांची एक साखळी आहे जी [[आईस्क्रीम]] आणि इतर [[मिष्टान्न]] देण्यास विशेषज्ञ आहे. पहिले मॅगीमूज १९८९ मध्ये [[कॅन्सस सिटी, कॅन्सस]] येथे उघडले गेले. त्याच्या शिखरावर, ब्रँडची ४०० दुकाने होती आणि १,००० हून अधिक दुकाने उघडण्याचे उद्दिष्ट होते. ब्रँडचे मुख्यालय [[असमावेशित क्षेत्र|असमावेशित]] [[फुल्टन काउंटी, जॉर्जिया]] येथे आहे. जेव्हा मॅगीमूज एक स्वतंत्र कंपनी होती, तेव्हा तिचे मुख्यालय [[कोलंबिया, मेरीलँड]] येथे होते. नंतर ते [[ग्लोबल फ्रँचायझी ग्रुप]] च्या पोर्टफोलिओमध्ये [[मार्बल स्लॅब क्रीमरी]] सोबत एक फ्रँचायझी ब्रँड बनले, [[FAT ब्रँड्स]] ने ग्लोबल फ्रँचायझी ग्रुपचे अधिग्रहण केल्यानंतर २०२१ पर्यंत. [[Category:अमेरिकेतील आईस्क्रीम पार्लर]] qnvcj5jtjur8c3f98bf68fqn8ia3ln4 2583226 2583213 2025-06-26T05:24:18Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[मसूदा:मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी]] वरुन [[मसूदा:मॅगीमूझ आईस क्रीम अँड ट्रीटरी]] ला हलविला 2583150 wikitext text/x-wiki '''मॅगीमूज आईस्क्रीम अँड ट्रीटरी''' ही स्वतंत्र मालकीची आणि चालवली जाणारी [[फ्रँचायझी]] दुकानांची एक साखळी आहे जी [[आईस्क्रीम]] आणि इतर [[मिष्टान्न]] देण्यास विशेषज्ञ आहे. पहिले मॅगीमूज १९८९ मध्ये [[कॅन्सस सिटी, कॅन्सस]] येथे उघडले गेले. त्याच्या शिखरावर, ब्रँडची ४०० दुकाने होती आणि १,००० हून अधिक दुकाने उघडण्याचे उद्दिष्ट होते. ब्रँडचे मुख्यालय [[असमावेशित क्षेत्र|असमावेशित]] [[फुल्टन काउंटी, जॉर्जिया]] येथे आहे. जेव्हा मॅगीमूज एक स्वतंत्र कंपनी होती, तेव्हा तिचे मुख्यालय [[कोलंबिया, मेरीलँड]] येथे होते. नंतर ते [[ग्लोबल फ्रँचायझी ग्रुप]] च्या पोर्टफोलिओमध्ये [[मार्बल स्लॅब क्रीमरी]] सोबत एक फ्रँचायझी ब्रँड बनले, [[FAT ब्रँड्स]] ने ग्लोबल फ्रँचायझी ग्रुपचे अधिग्रहण केल्यानंतर २०२१ पर्यंत. [[Category:अमेरिकेतील आईस्क्रीम पार्लर]] qnvcj5jtjur8c3f98bf68fqn8ia3ln4 मसूदा:मार्बल स्लॅब क्रीमरी 118 367004 2583151 2025-06-25T18:59:08Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''मार्बल स्लॅब क्रीमरी''' ('''मार्बल स्लॅब''') ही FAT ब्रँड्सच्या मालकीची [[आईस्क्रीम स्टोअर|आईस्क्रीम शॉप]] ची एक अमेरिकन [[चेन स्टोअर|साखळी]] आहे. तिची कॉर्पोरेट कार्यालये [[अटलांटा]], जॉर्ज... 2583151 wikitext text/x-wiki '''मार्बल स्लॅब क्रीमरी''' ('''मार्बल स्लॅब''') ही FAT ब्रँड्सच्या मालकीची [[आईस्क्रीम स्टोअर|आईस्क्रीम शॉप]] ची एक अमेरिकन [[चेन स्टोअर|साखळी]] आहे. तिची कॉर्पोरेट कार्यालये [[अटलांटा]], [[जॉर्जिया (अमेरिका राज्य)|जॉर्जिया]] येथे आहेत. [[Category:आईस्क्रीम पार्लर]] 198eg7dzf9c20mowhwhu5k1wtp72ofo 2583221 2583151 2025-06-26T05:20:25Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[मार्बल स्लॅब क्रीमरी]] वरुन [[मसूदा:मार्बल स्लॅब क्रीमरी]] ला हलविला 2583151 wikitext text/x-wiki '''मार्बल स्लॅब क्रीमरी''' ('''मार्बल स्लॅब''') ही FAT ब्रँड्सच्या मालकीची [[आईस्क्रीम स्टोअर|आईस्क्रीम शॉप]] ची एक अमेरिकन [[चेन स्टोअर|साखळी]] आहे. तिची कॉर्पोरेट कार्यालये [[अटलांटा]], [[जॉर्जिया (अमेरिका राज्य)|जॉर्जिया]] येथे आहेत. [[Category:आईस्क्रीम पार्लर]] 198eg7dzf9c20mowhwhu5k1wtp72ofo मसूदा:मेन्चीज फ्रोझन योगर्ट 118 367005 2583152 2025-06-25T19:27:06Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''मेन्चीज फ्रोझन योगर्ट''' ही २००७ मध्ये स्थापन झालेली एक अमेरिकन [[फ्रोझन योगर्ट]] साखळी कंपनी आहे, जी कॅलिफोर्नियातील [[सॅन फर्नांडो व्हॅली]] येथे स्थित आहे. मेन्चीज दह्याच्या चवी आण... 2583152 wikitext text/x-wiki '''मेन्चीज फ्रोझन योगर्ट''' ही २००७ मध्ये स्थापन झालेली एक अमेरिकन [[फ्रोझन योगर्ट]] साखळी कंपनी आहे, जी कॅलिफोर्नियातील [[सॅन फर्नांडो व्हॅली]] येथे स्थित आहे. मेन्चीज दह्याच्या चवी आणि टॉपिंग्जच्या विविध पर्यायांसह स्वयं-सेवा देणारे फ्रोझन योगर्ट देते. मेन्चीजची ५४० ठिकाणे आहेत आणि ती युनायटेड स्टेट्स, प्यूर्टो रिको, कॅनडा, बहामास, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार आणि बांगलादेशमध्ये आहेत. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] sar4xax7ugznjx4g52h6rhjcem3513q 2583233 2583152 2025-06-26T05:26:27Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[मेन्चीज फ्रोझन दही]] वरुन [[मेन्चीज फ्रोझन योगर्ट]] ला हलविला 2583152 wikitext text/x-wiki '''मेन्चीज फ्रोझन योगर्ट''' ही २००७ मध्ये स्थापन झालेली एक अमेरिकन [[फ्रोझन योगर्ट]] साखळी कंपनी आहे, जी कॅलिफोर्नियातील [[सॅन फर्नांडो व्हॅली]] येथे स्थित आहे. मेन्चीज दह्याच्या चवी आणि टॉपिंग्जच्या विविध पर्यायांसह स्वयं-सेवा देणारे फ्रोझन योगर्ट देते. मेन्चीजची ५४० ठिकाणे आहेत आणि ती युनायटेड स्टेट्स, प्यूर्टो रिको, कॅनडा, बहामास, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार आणि बांगलादेशमध्ये आहेत. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] sar4xax7ugznjx4g52h6rhjcem3513q 2583247 2583233 2025-06-26T05:30:11Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[मेन्चीज फ्रोझन योगर्ट]] वरुन [[मसूदा:मेन्चीज फ्रोझन योगर्ट]] ला हलविला 2583152 wikitext text/x-wiki '''मेन्चीज फ्रोझन योगर्ट''' ही २००७ मध्ये स्थापन झालेली एक अमेरिकन [[फ्रोझन योगर्ट]] साखळी कंपनी आहे, जी कॅलिफोर्नियातील [[सॅन फर्नांडो व्हॅली]] येथे स्थित आहे. मेन्चीज दह्याच्या चवी आणि टॉपिंग्जच्या विविध पर्यायांसह स्वयं-सेवा देणारे फ्रोझन योगर्ट देते. मेन्चीजची ५४० ठिकाणे आहेत आणि ती युनायटेड स्टेट्स, प्यूर्टो रिको, कॅनडा, बहामास, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार आणि बांगलादेशमध्ये आहेत. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] sar4xax7ugznjx4g52h6rhjcem3513q मसूदा:ओबरवेइस डेरी 118 367006 2583153 2025-06-25T19:29:39Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''ओबरवेइस डेअरी''', ज्याचे मुख्यालय [[उत्तर ऑरोरा, इलिनॉय]] येथे आहे, ही [[युनायटेड स्टेट्स]] च्या मध्यपश्चिम प्रदेशात अनेक [[डेअरी]]-संबंधित आणि [[फास्ट फूड]] रेस्टॉरंट ऑपरेशन्सची मूळ कंप... 2583153 wikitext text/x-wiki '''ओबरवेइस डेअरी''', ज्याचे मुख्यालय [[उत्तर ऑरोरा, इलिनॉय]] येथे आहे, ही [[युनायटेड स्टेट्स]] च्या मध्यपश्चिम प्रदेशात अनेक [[डेअरी]]-संबंधित आणि [[फास्ट फूड]] रेस्टॉरंट ऑपरेशन्सची मूळ कंपनी आहे. तिच्या व्यवसायांमध्ये [[इलिनॉय]], [[इंडियाना]], [[मिसूरी]], [[मिशिगन]] आणि [[विस्कॉन्सिन]] च्या काही भागांमध्ये उपलब्ध असलेली [[होम डिलिव्हरी]] सेवा समाविष्ट आहे, जी [[दूध]], [[आईस्क्रीम]], [[चीज]] आणि [[दही]] तसेच [[बेकन]] आणि हंगामी उत्पादने यासह पारंपारिक दुग्धजन्य पदार्थ वितरीत करते. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] ihiprxj4jaafzs01i1soxw8cnchmyfl 2583229 2583153 2025-06-26T05:25:15Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[ओबरवेइस डेअरी]] वरुन [[ओबरवेइस डेरी]] ला हलविला 2583153 wikitext text/x-wiki '''ओबरवेइस डेअरी''', ज्याचे मुख्यालय [[उत्तर ऑरोरा, इलिनॉय]] येथे आहे, ही [[युनायटेड स्टेट्स]] च्या मध्यपश्चिम प्रदेशात अनेक [[डेअरी]]-संबंधित आणि [[फास्ट फूड]] रेस्टॉरंट ऑपरेशन्सची मूळ कंपनी आहे. तिच्या व्यवसायांमध्ये [[इलिनॉय]], [[इंडियाना]], [[मिसूरी]], [[मिशिगन]] आणि [[विस्कॉन्सिन]] च्या काही भागांमध्ये उपलब्ध असलेली [[होम डिलिव्हरी]] सेवा समाविष्ट आहे, जी [[दूध]], [[आईस्क्रीम]], [[चीज]] आणि [[दही]] तसेच [[बेकन]] आणि हंगामी उत्पादने यासह पारंपारिक दुग्धजन्य पदार्थ वितरीत करते. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] ihiprxj4jaafzs01i1soxw8cnchmyfl 2583254 2583229 2025-06-26T05:38:09Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[ओबरवेइस डेरी]] वरुन [[मसूदा:ओबरवेइस डेरी]] ला हलविला 2583153 wikitext text/x-wiki '''ओबरवेइस डेअरी''', ज्याचे मुख्यालय [[उत्तर ऑरोरा, इलिनॉय]] येथे आहे, ही [[युनायटेड स्टेट्स]] च्या मध्यपश्चिम प्रदेशात अनेक [[डेअरी]]-संबंधित आणि [[फास्ट फूड]] रेस्टॉरंट ऑपरेशन्सची मूळ कंपनी आहे. तिच्या व्यवसायांमध्ये [[इलिनॉय]], [[इंडियाना]], [[मिसूरी]], [[मिशिगन]] आणि [[विस्कॉन्सिन]] च्या काही भागांमध्ये उपलब्ध असलेली [[होम डिलिव्हरी]] सेवा समाविष्ट आहे, जी [[दूध]], [[आईस्क्रीम]], [[चीज]] आणि [[दही]] तसेच [[बेकन]] आणि हंगामी उत्पादने यासह पारंपारिक दुग्धजन्य पदार्थ वितरीत करते. [[Category:आईस्क्रीम ब्रँड]] ihiprxj4jaafzs01i1soxw8cnchmyfl मसूदा:ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट 118 367007 2583154 2025-06-25T19:39:21Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट''' (किंवा फक्त '''ऑरेंज लीफ''') ही २००८ मध्ये स्थापन झालेली ओक्लाहोमा सिटी-आधारित [[सेल्फ-सर्व्ह|सेल्फ-सर्व्ह]] [[फ्रोझन योगर्ट]] फ्रँचायझींची साखळी आहे. ती युनाय... 2583154 wikitext text/x-wiki '''ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट''' (किंवा फक्त '''ऑरेंज लीफ''') ही २००८ मध्ये स्थापन झालेली ओक्लाहोमा सिटी-आधारित [[सेल्फ-सर्व्ह|सेल्फ-सर्व्ह]] [[फ्रोझन योगर्ट]] फ्रँचायझींची साखळी आहे. ती युनायटेड स्टेट्समधील ३०० हून अधिक ठिकाणी पसरली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा विस्तार झाला आहे. [[Category:गोठवलेल्या दही व्यवसाय]] goc16eka3uwy1oazbx3srh9g6gpcb3k 2583231 2583154 2025-06-26T05:25:51Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[संत्र्याच्या पानांचे गोठलेले दही]] वरुन [[ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट]] ला हलविला 2583154 wikitext text/x-wiki '''ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट''' (किंवा फक्त '''ऑरेंज लीफ''') ही २००८ मध्ये स्थापन झालेली ओक्लाहोमा सिटी-आधारित [[सेल्फ-सर्व्ह|सेल्फ-सर्व्ह]] [[फ्रोझन योगर्ट]] फ्रँचायझींची साखळी आहे. ती युनायटेड स्टेट्समधील ३०० हून अधिक ठिकाणी पसरली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा विस्तार झाला आहे. [[Category:गोठवलेल्या दही व्यवसाय]] goc16eka3uwy1oazbx3srh9g6gpcb3k 2583257 2583231 2025-06-26T05:46:49Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट]] वरुन [[मसूदा:ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट]] ला हलविला 2583154 wikitext text/x-wiki '''ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट''' (किंवा फक्त '''ऑरेंज लीफ''') ही २००८ मध्ये स्थापन झालेली ओक्लाहोमा सिटी-आधारित [[सेल्फ-सर्व्ह|सेल्फ-सर्व्ह]] [[फ्रोझन योगर्ट]] फ्रँचायझींची साखळी आहे. ती युनायटेड स्टेट्समधील ३०० हून अधिक ठिकाणी पसरली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा विस्तार झाला आहे. [[Category:गोठवलेल्या दही व्यवसाय]] goc16eka3uwy1oazbx3srh9g6gpcb3k मसूदा:पिंकबेरी 118 367008 2583155 2025-06-25T19:46:45Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''पिंकबेरी''' ही [[स्कॉट्सडेल, अ‍ॅरिझोना]] येथे मुख्यालय असलेल्या [[फ्रोझन डेझर्ट]] रेस्टॉरंट्सची फ्रँचायझी आहे. सध्या २० देशांमध्ये २६० हून अधिक स्टोअर्स आहेत. पहिले स्टोअर जानेवारी... 2583155 wikitext text/x-wiki '''पिंकबेरी''' ही [[स्कॉट्सडेल, अ‍ॅरिझोना]] येथे मुख्यालय असलेल्या [[फ्रोझन डेझर्ट]] रेस्टॉरंट्सची फ्रँचायझी आहे. सध्या २० देशांमध्ये २६० हून अधिक स्टोअर्स आहेत. पहिले स्टोअर जानेवारी २००५ मध्ये हाय क्युंग (शेली) ह्वांग आणि यंग ली यांनी उघडले होते. रेस्टॉरंट ग्राहकांना विविध टॉपिंग्जसह त्यांचे दही कस्टमाइझ करण्याची परवानगी देते. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] 2wwg5hz5eu3u1hlfhoysvak5mxufldi 2583261 2583155 2025-06-26T06:03:08Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[पिंकबेरी]] वरुन [[मसूदा:पिंकबेरी]] ला हलविला 2583155 wikitext text/x-wiki '''पिंकबेरी''' ही [[स्कॉट्सडेल, अ‍ॅरिझोना]] येथे मुख्यालय असलेल्या [[फ्रोझन डेझर्ट]] रेस्टॉरंट्सची फ्रँचायझी आहे. सध्या २० देशांमध्ये २६० हून अधिक स्टोअर्स आहेत. पहिले स्टोअर जानेवारी २००५ मध्ये हाय क्युंग (शेली) ह्वांग आणि यंग ली यांनी उघडले होते. रेस्टॉरंट ग्राहकांना विविध टॉपिंग्जसह त्यांचे दही कस्टमाइझ करण्याची परवानगी देते. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] 2wwg5hz5eu3u1hlfhoysvak5mxufldi मसूदा:पॉपबार 118 367009 2583156 2025-06-25T19:56:33Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''पॉपबार''' ही [[आइस पॉप]] रेस्टॉरंट्सची एक अमेरिकन साखळी आहे ज्यामध्ये प्रामुख्याने [[युनायटेड स्टेट्सच्या पूर्व किनाऱ्यावर]] १६ रेस्टॉरंट्स आहेत. त्याची स्थापना २०१० मध्ये झाली आण... 2583156 wikitext text/x-wiki '''पॉपबार''' ही [[आइस पॉप]] रेस्टॉरंट्सची एक अमेरिकन साखळी आहे ज्यामध्ये प्रामुख्याने [[युनायटेड स्टेट्सच्या पूर्व किनाऱ्यावर]] १६ रेस्टॉरंट्स आहेत. त्याची स्थापना २०१० मध्ये झाली आणि ती काठ्यांवर [[जिलेटो]] विकते. [[Category:न्यू यॉर्क शहरातील कंपन्या]] 42m3o942eh5e8u8d0uh26ifug6f5al9 2583266 2583156 2025-06-26T06:09:13Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[पॉपबार]] वरुन [[मसूदा:पॉपबार]] ला हलविला 2583156 wikitext text/x-wiki '''पॉपबार''' ही [[आइस पॉप]] रेस्टॉरंट्सची एक अमेरिकन साखळी आहे ज्यामध्ये प्रामुख्याने [[युनायटेड स्टेट्सच्या पूर्व किनाऱ्यावर]] १६ रेस्टॉरंट्स आहेत. त्याची स्थापना २०१० मध्ये झाली आणि ती काठ्यांवर [[जिलेटो]] विकते. [[Category:न्यू यॉर्क शहरातील कंपन्या]] 42m3o942eh5e8u8d0uh26ifug6f5al9 मसूदा:रेड मँगो 118 367010 2583158 2025-06-25T20:05:38Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''रेड मॅंगो एफसी, एलएलसी''' हा एक अमेरिकन [[फ्रोजन दही]] आणि [[स्मूदी]] ब्रँड आहे जो त्याच्या नैसर्गिक गोठवलेल्या दही, ताज्या फळांच्या स्मूदी, दहीच्या परफेट्स आणि ताज्या रसांसाठी ओळखला... 2583158 wikitext text/x-wiki '''रेड मॅंगो एफसी, एलएलसी''' हा एक अमेरिकन [[फ्रोजन दही]] आणि [[स्मूदी]] ब्रँड आहे जो त्याच्या नैसर्गिक गोठवलेल्या दही, ताज्या फळांच्या स्मूदी, दहीच्या परफेट्स आणि ताज्या रसांसाठी ओळखला जातो. आता युनायटेड स्टेट्स आणि प्यूर्टो रिकोमधील १५ हून अधिक राज्यांमध्ये ५० हून अधिक ठिकाणी आणि एल साल्वाडोर आणि कतारमध्ये प्रत्येकी एक ठिकाणी आहे. २०११ मध्ये, रेड मॅंगोला स्मूदी आणि गोठवलेल्या दहीसाठी अमेरिकेतील नंबर १ झगाट रेटेड चेन म्हणून नाव देण्यात आले. [[Category:गोठवलेल्या दही व्यवसाय]] ewczhiagtwew5k2eombsm4six5n7uo4 2583237 2583158 2025-06-26T05:27:38Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[लाल आंबा]] वरुन [[रेड मँगो]] ला हलविला 2583158 wikitext text/x-wiki '''रेड मॅंगो एफसी, एलएलसी''' हा एक अमेरिकन [[फ्रोजन दही]] आणि [[स्मूदी]] ब्रँड आहे जो त्याच्या नैसर्गिक गोठवलेल्या दही, ताज्या फळांच्या स्मूदी, दहीच्या परफेट्स आणि ताज्या रसांसाठी ओळखला जातो. आता युनायटेड स्टेट्स आणि प्यूर्टो रिकोमधील १५ हून अधिक राज्यांमध्ये ५० हून अधिक ठिकाणी आणि एल साल्वाडोर आणि कतारमध्ये प्रत्येकी एक ठिकाणी आहे. २०११ मध्ये, रेड मॅंगोला स्मूदी आणि गोठवलेल्या दहीसाठी अमेरिकेतील नंबर १ झगाट रेटेड चेन म्हणून नाव देण्यात आले. [[Category:गोठवलेल्या दही व्यवसाय]] ewczhiagtwew5k2eombsm4six5n7uo4 2583269 2583237 2025-06-26T06:11:42Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[रेड मँगो]] वरुन [[मसूदा:रेड मँगो]] ला हलविला 2583158 wikitext text/x-wiki '''रेड मॅंगो एफसी, एलएलसी''' हा एक अमेरिकन [[फ्रोजन दही]] आणि [[स्मूदी]] ब्रँड आहे जो त्याच्या नैसर्गिक गोठवलेल्या दही, ताज्या फळांच्या स्मूदी, दहीच्या परफेट्स आणि ताज्या रसांसाठी ओळखला जातो. आता युनायटेड स्टेट्स आणि प्यूर्टो रिकोमधील १५ हून अधिक राज्यांमध्ये ५० हून अधिक ठिकाणी आणि एल साल्वाडोर आणि कतारमध्ये प्रत्येकी एक ठिकाणी आहे. २०११ मध्ये, रेड मॅंगोला स्मूदी आणि गोठवलेल्या दहीसाठी अमेरिकेतील नंबर १ झगाट रेटेड चेन म्हणून नाव देण्यात आले. [[Category:गोठवलेल्या दही व्यवसाय]] ewczhiagtwew5k2eombsm4six5n7uo4 मसूदा:रीटाझ इटालियन आइस 118 367011 2583159 2025-06-25T20:18:08Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''रीटाची फ्रँचायझी कंपनी, एलएलसी''', '''रीटाची इटालियन आइस''' (मूळतः आणि आता अनौपचारिकपणे '''रीटाची वॉटर आइस''' म्हणून ओळखली जाणारी) म्हणून व्यवसाय करणारी, ही एक खाजगी मालकीची आणि चालवली ज... 2583159 wikitext text/x-wiki '''रीटाची फ्रँचायझी कंपनी, एलएलसी''', '''रीटाची इटालियन आइस''' (मूळतः आणि आता अनौपचारिकपणे '''रीटाची वॉटर आइस''' म्हणून ओळखली जाणारी) म्हणून व्यवसाय करणारी, ही एक खाजगी मालकीची आणि चालवली जाणारी अमेरिकन [[क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट]] [[रेस्टॉरंट चेन|चेन]] आहे जी [[फिलाडेल्फिया मेट्रोपॉलिटन एरिया]] मध्ये उगम पावली आहे जी संपूर्ण जगात पसरली आहे आणि आता प्रामुख्याने [[दक्षिण युनायटेड स्टेट्स]] मध्ये कार्यरत आहे. ही चेन तिच्या [[इटालियन आइस|इटालियन आइस किंवा "वॉटर आइस"]] आणि [[फ्रोझन कस्टर्ड]] साठी ओळखली जाते, परंतु ती अनेक प्रकारचे फ्रोझन ट्रीट आणि विशेष निर्मिती देखील देते. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] pvciu72emx5heolb5xmvvyvhzlp5xg7 2583239 2583159 2025-06-26T05:28:23Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[रीटाचा इटालियन बर्फ]] वरुन [[रीटाझ इटालियन आइस]] ला हलविला 2583159 wikitext text/x-wiki '''रीटाची फ्रँचायझी कंपनी, एलएलसी''', '''रीटाची इटालियन आइस''' (मूळतः आणि आता अनौपचारिकपणे '''रीटाची वॉटर आइस''' म्हणून ओळखली जाणारी) म्हणून व्यवसाय करणारी, ही एक खाजगी मालकीची आणि चालवली जाणारी अमेरिकन [[क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट]] [[रेस्टॉरंट चेन|चेन]] आहे जी [[फिलाडेल्फिया मेट्रोपॉलिटन एरिया]] मध्ये उगम पावली आहे जी संपूर्ण जगात पसरली आहे आणि आता प्रामुख्याने [[दक्षिण युनायटेड स्टेट्स]] मध्ये कार्यरत आहे. ही चेन तिच्या [[इटालियन आइस|इटालियन आइस किंवा "वॉटर आइस"]] आणि [[फ्रोझन कस्टर्ड]] साठी ओळखली जाते, परंतु ती अनेक प्रकारचे फ्रोझन ट्रीट आणि विशेष निर्मिती देखील देते. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] pvciu72emx5heolb5xmvvyvhzlp5xg7 2583277 2583239 2025-06-26T06:17:49Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[रीटाझ इटालियन आइस]] वरुन [[मसूदा:रीटाझ इटालियन आइस]] ला हलविला 2583159 wikitext text/x-wiki '''रीटाची फ्रँचायझी कंपनी, एलएलसी''', '''रीटाची इटालियन आइस''' (मूळतः आणि आता अनौपचारिकपणे '''रीटाची वॉटर आइस''' म्हणून ओळखली जाणारी) म्हणून व्यवसाय करणारी, ही एक खाजगी मालकीची आणि चालवली जाणारी अमेरिकन [[क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट]] [[रेस्टॉरंट चेन|चेन]] आहे जी [[फिलाडेल्फिया मेट्रोपॉलिटन एरिया]] मध्ये उगम पावली आहे जी संपूर्ण जगात पसरली आहे आणि आता प्रामुख्याने [[दक्षिण युनायटेड स्टेट्स]] मध्ये कार्यरत आहे. ही चेन तिच्या [[इटालियन आइस|इटालियन आइस किंवा "वॉटर आइस"]] आणि [[फ्रोझन कस्टर्ड]] साठी ओळखली जाते, परंतु ती अनेक प्रकारचे फ्रोझन ट्रीट आणि विशेष निर्मिती देखील देते. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] pvciu72emx5heolb5xmvvyvhzlp5xg7 मसूदा:स्वीट फ्राॅग 118 367012 2583160 2025-06-25T20:28:33Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''स्वीट फ्रॉग''' ('''स्वीटफ्रॉग - प्रीमियम फ्रोझन योगर्ट''' अशी शैली) ही [[फ्रोझन योगर्ट]] किरकोळ रेस्टॉरंट्सची एक साखळी आहे. ग्राहक त्यांच्या आवडीच्या विविध फ्लेवर्स आणि टॉपिंग्जसह स्व... 2583160 wikitext text/x-wiki '''स्वीट फ्रॉग''' ('''स्वीटफ्रॉग - प्रीमियम फ्रोझन योगर्ट''' अशी शैली) ही [[फ्रोझन योगर्ट]] किरकोळ रेस्टॉरंट्सची एक साखळी आहे. ग्राहक त्यांच्या आवडीच्या विविध फ्लेवर्स आणि टॉपिंग्जसह स्वतःचे सॉफ्ट-सर्व्ह फ्रोझन योगर्ट तयार करू शकतात. वयाच्या १२ व्या वर्षी [[दक्षिण कोरिया]] मधून [[युनायटेड स्टेट्स]] मध्ये स्थलांतरित झालेले [[डेरेक चा]] हे स्वीटफ्रॉगचे संस्थापक आहेत. त्यांनी २००९ मध्ये [[रिचमंड, व्हर्जिनिया]] येथे पहिले स्वीटफ्रॉग दुकान उघडले, जेव्हा युनायटेड स्टेट्सची अर्थव्यवस्था [[मंदी]] मध्ये होती. चा यांनी ख्रिश्चन तत्त्वांवर स्वीटफ्रॉगची स्थापना केली. चा यांच्या मते, नावाचा "फ्रॉग" भाग "पूर्णपणे देवावर अवलंबून राहा" चे संक्षिप्त रूप आहे. स्वीटफ्रॉग रेस्टॉरंटचा आतील भाग गुलाबी आणि हिरव्या रंगात रंगवला आहे आणि सामान्य स्टोअरमध्ये सात किंवा आठ फ्रोझन योगर्ट मशीन, टॉपिंग्ज बार आणि व्यापारी वस्तू असतात, ज्यापैकी बहुतेक स्वीटफ्रॉगच्या शुभंकर "स्कूप" आणि "कुकी" वर केंद्रित असतात. [[एमटीवाय फूड ग्रुप]] द्वारे संपादनाच्या वेळी [[स्कॉट्सडेल, अ‍ॅरिझोना|स्कॉट्सडेल]], [[अ‍ॅरिझोना]] येथे स्थित, ही साखळी युनायटेड स्टेट्स आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये 332 ठिकाणी कार्यरत होती, त्यापैकी बहुतेक फ्रँचायझी आहेत. स्वीट फ्रॉग फिरत्या दुग्ध-मुक्त पर्यायांची सेवा देते. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] i2sq9fodca7y8urpubzooh7e6muujp0 2583241 2583160 2025-06-26T05:28:43Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[गोड बेडूक]] वरुन [[स्वीट फ्राॅग]] ला हलविला 2583160 wikitext text/x-wiki '''स्वीट फ्रॉग''' ('''स्वीटफ्रॉग - प्रीमियम फ्रोझन योगर्ट''' अशी शैली) ही [[फ्रोझन योगर्ट]] किरकोळ रेस्टॉरंट्सची एक साखळी आहे. ग्राहक त्यांच्या आवडीच्या विविध फ्लेवर्स आणि टॉपिंग्जसह स्वतःचे सॉफ्ट-सर्व्ह फ्रोझन योगर्ट तयार करू शकतात. वयाच्या १२ व्या वर्षी [[दक्षिण कोरिया]] मधून [[युनायटेड स्टेट्स]] मध्ये स्थलांतरित झालेले [[डेरेक चा]] हे स्वीटफ्रॉगचे संस्थापक आहेत. त्यांनी २००९ मध्ये [[रिचमंड, व्हर्जिनिया]] येथे पहिले स्वीटफ्रॉग दुकान उघडले, जेव्हा युनायटेड स्टेट्सची अर्थव्यवस्था [[मंदी]] मध्ये होती. चा यांनी ख्रिश्चन तत्त्वांवर स्वीटफ्रॉगची स्थापना केली. चा यांच्या मते, नावाचा "फ्रॉग" भाग "पूर्णपणे देवावर अवलंबून राहा" चे संक्षिप्त रूप आहे. स्वीटफ्रॉग रेस्टॉरंटचा आतील भाग गुलाबी आणि हिरव्या रंगात रंगवला आहे आणि सामान्य स्टोअरमध्ये सात किंवा आठ फ्रोझन योगर्ट मशीन, टॉपिंग्ज बार आणि व्यापारी वस्तू असतात, ज्यापैकी बहुतेक स्वीटफ्रॉगच्या शुभंकर "स्कूप" आणि "कुकी" वर केंद्रित असतात. [[एमटीवाय फूड ग्रुप]] द्वारे संपादनाच्या वेळी [[स्कॉट्सडेल, अ‍ॅरिझोना|स्कॉट्सडेल]], [[अ‍ॅरिझोना]] येथे स्थित, ही साखळी युनायटेड स्टेट्स आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये 332 ठिकाणी कार्यरत होती, त्यापैकी बहुतेक फ्रँचायझी आहेत. स्वीट फ्रॉग फिरत्या दुग्ध-मुक्त पर्यायांची सेवा देते. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] i2sq9fodca7y8urpubzooh7e6muujp0 मसूदा:टेस्टी-फ्रीझ 118 367013 2583161 2025-06-25T20:32:26Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''टास्टी-फ्रीझ''' हे एक अमेरिकन [[फ्रँचायझिंग|फ्रँचायझ्ड]] फास्ट-फूड रेस्टॉरंट आहे जे [[सॉफ्ट सर्व्ह]] आइस्क्रीममध्ये विशेषज्ञ आहे. त्याचे कॉर्पोरेट मुख्यालय न्यूपोर्ट बीच, कॅलिफोर... 2583161 wikitext text/x-wiki '''टास्टी-फ्रीझ''' हे एक अमेरिकन [[फ्रँचायझिंग|फ्रँचायझ्ड]] फास्ट-फूड रेस्टॉरंट आहे जे [[सॉफ्ट सर्व्ह]] आइस्क्रीममध्ये विशेषज्ञ आहे. त्याचे कॉर्पोरेट मुख्यालय [[न्यूपोर्ट बीच, कॅलिफोर्निया]] येथे आहे आणि या साखळीचे चार राज्यांमध्ये स्टोअर्स आहेत. पहिले टेस्टी-फ्रीझ [[कीथ्सबर्ग, इलिनॉय]] येथे स्थापन झाले. टेस्टी-फ्रीझ उत्पादने आता उर्वरित चार आइस्क्रीम स्टोअर्स आणि अंदाजे ३७५ ठिकाणी क्विक-सर्व्ह रेस्टॉरंट्स, [[विएनर्सच्निट्झेल]] आणि [[ओरिजिनल हॅम्बर्गर स्टँड]] येथे उपलब्ध आहेत. [[Category:अमेरिकेतील फास्ट-फूड चेन]] ppzcru6ab9208csj4czbwerg1x7fj37 मसूदा:टी.सी.बी.वाय. 118 367014 2583162 2025-06-25T20:34:10Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''टीसीबीवाय''' ('''देशातील सर्वोत्तम दही''') ही [[फ्रोजन दही]] स्टोअर्सची एक अमेरिकन [[रेस्टॉरंट साखळी|साखळी]] आहे. ही [[सॉफ्ट-सर्व्ह]] फ्रोजन दहीच्या सर्वात मोठ्या अमेरिकन किरकोळ विक्रेत्य... 2583162 wikitext text/x-wiki '''टीसीबीवाय''' ('''देशातील सर्वोत्तम दही''') ही [[फ्रोजन दही]] स्टोअर्सची एक अमेरिकन [[रेस्टॉरंट साखळी|साखळी]] आहे. ही [[सॉफ्ट-सर्व्ह]] फ्रोजन दहीच्या सर्वात मोठ्या अमेरिकन किरकोळ विक्रेत्यांपैकी एक आहे. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] le0zwx59s6zk36zkmp7cmxjaqact1js 2583243 2583162 2025-06-26T05:29:11Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[टीसीबीवाय]] वरुन [[टी.सी.बी.वाय.]] ला हलविला 2583162 wikitext text/x-wiki '''टीसीबीवाय''' ('''देशातील सर्वोत्तम दही''') ही [[फ्रोजन दही]] स्टोअर्सची एक अमेरिकन [[रेस्टॉरंट साखळी|साखळी]] आहे. ही [[सॉफ्ट-सर्व्ह]] फ्रोजन दहीच्या सर्वात मोठ्या अमेरिकन किरकोळ विक्रेत्यांपैकी एक आहे. [[Category:फास्ट-फूड फ्रँचायझी]] le0zwx59s6zk36zkmp7cmxjaqact1js मसूदा:ट्रॉपिकल स्नो 118 367015 2583163 2025-06-25T20:35:43Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''ट्रॉपिकल स्नो''' ही [[शेव्ह बर्फ]] देणारी दुकानांची एक जागतिक साखळी आहे. त्याची स्थापना एप्रिल १९८४ मध्ये [[प्रोव्हो, युटा]] येथे झाली आणि आता ती [[ड्रेपर, युटा]] येथे आहे. Category:अमेरिकेती... 2583163 wikitext text/x-wiki '''ट्रॉपिकल स्नो''' ही [[शेव्ह बर्फ]] देणारी दुकानांची एक जागतिक साखळी आहे. त्याची स्थापना एप्रिल १९८४ मध्ये [[प्रोव्हो, युटा]] येथे झाली आणि आता ती [[ड्रेपर, युटा]] येथे आहे. [[Category:अमेरिकेतील फास्ट-फूड चेन]] pyhd69d390m375mlo20p3w4ktzxb4s4 2583245 2583163 2025-06-26T05:29:33Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[उष्णकटिबंधीय स्नो]] वरुन [[ट्रॉपिकल स्नो]] ला हलविला 2583163 wikitext text/x-wiki '''ट्रॉपिकल स्नो''' ही [[शेव्ह बर्फ]] देणारी दुकानांची एक जागतिक साखळी आहे. त्याची स्थापना एप्रिल १९८४ मध्ये [[प्रोव्हो, युटा]] येथे झाली आणि आता ती [[ड्रेपर, युटा]] येथे आहे. [[Category:अमेरिकेतील फास्ट-फूड चेन]] pyhd69d390m375mlo20p3w4ktzxb4s4 मसूदा:टुट्टी फ्रुट्टी फ्रोझन योगर्ट 118 367016 2583164 2025-06-25T20:48:06Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''टुट्टी फ्रुट्टी फ्रोझन योगर्ट''' ही सेल्फ-सर्व्ह फ्रोझन योगर्टची एक अमेरिकन रिटेल चेन आहे. टुट्टी फ्रुट्टीचे [[कॅलिफोर्निया]] आणि अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये १०० हून अधिक आउटलेट... 2583164 wikitext text/x-wiki '''टुट्टी फ्रुट्टी फ्रोझन योगर्ट''' ही सेल्फ-सर्व्ह फ्रोझन योगर्टची एक अमेरिकन रिटेल चेन आहे. टुट्टी फ्रुट्टीचे [[कॅलिफोर्निया]] आणि अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये १०० हून अधिक आउटलेट आहेत. [[Category:गोठवलेल्या दही व्यवसाय]] 5qoevijem4frs9g4x6ghwn7fi1ck2kf 2583249 2583164 2025-06-26T05:30:18Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[तुट्टी फ्रुट्टी फ्रोझन दही]] वरुन [[टुट्टी फ्रुट्टी फ्रोझन योगर्ट]] ला हलविला 2583164 wikitext text/x-wiki '''टुट्टी फ्रुट्टी फ्रोझन योगर्ट''' ही सेल्फ-सर्व्ह फ्रोझन योगर्टची एक अमेरिकन रिटेल चेन आहे. टुट्टी फ्रुट्टीचे [[कॅलिफोर्निया]] आणि अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये १०० हून अधिक आउटलेट आहेत. [[Category:गोठवलेल्या दही व्यवसाय]] 5qoevijem4frs9g4x6ghwn7fi1ck2kf मसूदा:योगेन फ्रुझ 118 367017 2583165 2025-06-25T20:51:42Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''योगेन फ्रुझ''' ही [[फ्रोजन योगर्ट]] आणि [[स्मूदी]] स्टोअर्सची कॅनेडियन साखळी आहे जी निरोगी पर्यायी अन्न उत्पादने देखील देते. ही साखळी कंपनीच्या मालकीच्या, फ्रँचायझी आणि अपारंपारिक भ... 2583165 wikitext text/x-wiki '''योगेन फ्रुझ''' ही [[फ्रोजन योगर्ट]] आणि [[स्मूदी]] स्टोअर्सची कॅनेडियन साखळी आहे जी निरोगी पर्यायी अन्न उत्पादने देखील देते. ही साखळी कंपनीच्या मालकीच्या, फ्रँचायझी आणि अपारंपारिक भागीदारीद्वारे चालवली जाते. ही साखळी जगभरात कार्यरत आहे आणि तिचे जागतिक मुख्यालय कॅनडाच्या [[ग्रेटर टोरंटो एरिया]] मधील [[मार्कहॅम, ओंटारियो]] येथे आहे. [[Category:कॅनडाच्या फास्ट-फूड चेन]] 82o41zc03sctjvk06jx3nblv8zq4oi2 मसूदा:योगर्टलँड 118 367018 2583166 2025-06-25T20:55:32Z 2603:8080:BE40:BA:2D7B:58C2:F1CC:61F7 नवीन पान: '''योगर्टलँड''' ही एक आंतरराष्ट्रीय फ्रोझन योगर्ट फ्रँचायझी आहे ज्याचे मुख्यालय [[शेतकरी शाखा, टेक्सास]], यूएस येथे आहे. योगर्टलँड सक्रिय कल्चरसह स्वयं-सेवा [[फ्रोझन योगर्ट]] तसेच विवि... 2583166 wikitext text/x-wiki '''योगर्टलँड''' ही एक आंतरराष्ट्रीय फ्रोझन योगर्ट फ्रँचायझी आहे ज्याचे मुख्यालय [[शेतकरी शाखा, टेक्सास]], यूएस येथे आहे. योगर्टलँड सक्रिय कल्चरसह स्वयं-सेवा [[फ्रोझन योगर्ट]] तसेच विविध आहाराच्या आवडीनुसार [[आईस्क्रीम]], [[शरबत]] आणि [[वनस्पती-आधारित]] सारख्या इतर गोठवलेल्या मिष्टान्नांची पूर्तता करते. योगर्टलँडचे [[युनायटेड स्टेट्स]] तसेच [[संयुक्त अरब अमिराती]], [[ग्वाम]], [[ओमान]], [[इंडोनेशिया]] आणि [[थायलंड]] मधील दहा राज्यांमध्ये स्टोअर आहेत. योगर्ट चेनने स्वयं-सेवा स्वरूपाचा पाया रचला आहे असे मानले जाते, जे पाहुण्यांना त्यांचे स्वाद आणि टॉपिंग्ज सानुकूलित करण्याची संधी देते. [[Category:गोठवलेल्या दही व्यवसाय]] 0rnlgn03jg729rvzg7ziqdwx55itkm5 2583251 2583166 2025-06-26T05:30:39Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[दहीभूमी]] वरुन [[योगर्टलँड]] ला हलविला 2583166 wikitext text/x-wiki '''योगर्टलँड''' ही एक आंतरराष्ट्रीय फ्रोझन योगर्ट फ्रँचायझी आहे ज्याचे मुख्यालय [[शेतकरी शाखा, टेक्सास]], यूएस येथे आहे. योगर्टलँड सक्रिय कल्चरसह स्वयं-सेवा [[फ्रोझन योगर्ट]] तसेच विविध आहाराच्या आवडीनुसार [[आईस्क्रीम]], [[शरबत]] आणि [[वनस्पती-आधारित]] सारख्या इतर गोठवलेल्या मिष्टान्नांची पूर्तता करते. योगर्टलँडचे [[युनायटेड स्टेट्स]] तसेच [[संयुक्त अरब अमिराती]], [[ग्वाम]], [[ओमान]], [[इंडोनेशिया]] आणि [[थायलंड]] मधील दहा राज्यांमध्ये स्टोअर आहेत. योगर्ट चेनने स्वयं-सेवा स्वरूपाचा पाया रचला आहे असे मानले जाते, जे पाहुण्यांना त्यांचे स्वाद आणि टॉपिंग्ज सानुकूलित करण्याची संधी देते. [[Category:गोठवलेल्या दही व्यवसाय]] 0rnlgn03jg729rvzg7ziqdwx55itkm5 पूर्णामायची लेकरं 0 367019 2583167 2025-06-25T21:17:20Z 49.36.33.209 नवीन पान: पूर्णा मायची लेकरं ही कादंबरी सरांनी त्यांचे जन्मस्थान असलेल्या परतवाडा जी. अमरावती आणि सभोवतील परिसर जेथून पूर्णा नदी वाहते ह्यांना लक्षात घेऊन लिहिलेली आहे या कादंबरी मध्ये... 2583167 wikitext text/x-wiki पूर्णा मायची लेकरं ही कादंबरी सरांनी त्यांचे जन्मस्थान असलेल्या परतवाडा जी. अमरावती आणि सभोवतील परिसर जेथून पूर्णा नदी वाहते ह्यांना लक्षात घेऊन लिहिलेली आहे या कादंबरी मध्ये सावकारी पाशात गुंतून पडलेल्या एका कुटुंबातील त्या सावकार विरुद्ध केलेल्या बंडाची कथा आहे जी वाचायला सुरुवात करताच संपेपर्यंत वाचल्याशिवाय राहवत नाही. आणि येथे परतवाडा येथील छोटाबाजार मधील कुटीया मंदिर च उल्लेख सुद्धा आहे... ......... राजाभाऊ brdm2uaq6iavdhfymcwrfpr1at0nm5h 2583176 2583167 2025-06-26T02:36:24Z संतोष गोरे 135680 2583176 wikitext text/x-wiki '''पूर्णामायची लेकरं''' ही [[गो. नी. दांडेकर]] यांनी लिहिलेली एक प्रसिद्ध मराठी कादंबरी आहे. ही कादंबरी वऱ्हाड प्रादेशिक जीवनावर आधारित असून, पूर्णा नदीच्या काठी असलेल्या एका कुटुंबाच्या सावकारी कर्जातून मुक्त होण्यासाठी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकते. ही कादंबरी जन्मस्थान असलेल्या परतवाडा जी. अमरावती आणि सभोवतील परिसर जेथून पूर्णा नदी वाहते ह्यांना लक्षात घेऊन लिहिलेली आहे. ही कादंबरीत वऱ्हाडी बोली भाषेचा प्रभावी वापर केला आहे. दांडेकर यांनी या कादंबरीत रेखीव व्यक्तिचित्रे, चित्रदर्शी प्रसंगवर्णने, आणि मार्मिक समूहचित्रे यांचा वापर केला आहे. ही कादंबरी गो. नी. दांडेकर यांच्या साहित्यकृतीमधील एक वेगळी आणि लक्षवेधी कादंबरी मानली जाते. {{विस्तार}} h5okeiw9is0utx6wjzlcvvxhjrfvyd6 2583181 2583176 2025-06-26T02:38:50Z संतोष गोरे 135680 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583181 wikitext text/x-wiki '''पूर्णामायची लेकरं''' ही [[गो. नी. दांडेकर]] यांनी लिहिलेली एक प्रसिद्ध मराठी कादंबरी आहे. ही कादंबरी वऱ्हाड प्रादेशिक जीवनावर आधारित असून, पूर्णा नदीच्या काठी असलेल्या एका कुटुंबाच्या सावकारी कर्जातून मुक्त होण्यासाठी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकते. ही कादंबरी जन्मस्थान असलेल्या परतवाडा जी. अमरावती आणि सभोवतील परिसर जेथून पूर्णा नदी वाहते ह्यांना लक्षात घेऊन लिहिलेली आहे. ही कादंबरीत वऱ्हाडी बोली भाषेचा प्रभावी वापर केला आहे. दांडेकर यांनी या कादंबरीत रेखीव व्यक्तिचित्रे, चित्रदर्शी प्रसंगवर्णने, आणि मार्मिक समूहचित्रे यांचा वापर केला आहे. ही कादंबरी गो. नी. दांडेकर यांच्या साहित्यकृतीमधील एक वेगळी आणि लक्षवेधी कादंबरी मानली जाते. {{विस्तार}} [[वर्ग:गो.नी. दांडेकर यांचे साहित्य]] duwwuwtw2t7lks2y7aekk93gph3kdkp सदस्य चर्चा:Ruchakesachin 3 367020 2583168 2025-06-26T01:34:51Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 2583168 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Ruchakesachin}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०७:०४, २६ जून २०२५ (IST) odkjdvhqle5q4pf349lnc0zp6cckcq3 बेन अँड जेरी 0 367021 2583173 2025-06-26T02:34:16Z अभय नातू 206 लेखनभेद 2583173 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[बेन अँड जेरीज]] gpg8wz0sxbiq6zzvqdwkybcvb1n67mt ब्रस्टरचा आईस्क्रीम 0 367022 2583175 2025-06-26T02:36:24Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[ब्रस्टरचा आईस्क्रीम]] वरुन [[ब्रस्टर्स आईस्क्रीम]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2583175 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ब्रस्टर्स आईस्क्रीम]] 3fn6349qohf16efuwpdmniv2g9qoe4t ब्रस्टर्स आईस्क्रीम 0 367023 2583178 2025-06-26T02:36:38Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[ब्रस्टर्स आईस्क्रीम]] वरुन [[मसूदा:ब्रस्टर्स आईस्क्रीम]] ला हलविला 2583178 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:ब्रस्टर्स आईस्क्रीम]] 4uuvf9i9xjz6vcr4s1jj6la3zetav58 कार्वेल (फ्रेंचायझी) 0 367024 2583180 2025-06-26T02:38:16Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[कार्वेल (फ्रेंचायझी)]] वरुन [[मसूदा:कार्वेल (फ्रेंचायझी)]] ला हलविला 2583180 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:कार्वेल (फ्रेंचायझी)]] hkairbihwux9eicaf324tzvg9wik25s डेअरी क्वीन 0 367025 2583185 2025-06-26T03:32:18Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[डेअरी क्वीन]] वरुन [[डेरी क्वीन]] ला हलविला: शुद्धलेखन 2583185 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[डेरी क्वीन]] bguytgj0pldvjmykht8c5qlml99g4p0 इंटरनॅशनल डेरी क्वीन, इंक 0 367026 2583186 2025-06-26T03:32:46Z अभय नातू 206 नामभेद 2583186 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[डेरी क्वीन]] bguytgj0pldvjmykht8c5qlml99g4p0 घातक: लेथल 0 367027 2583187 2025-06-26T03:45:37Z Dharmadhyaksha 28394 "[[:en:Special:Redirect/revision/1292507368|Ghatak: Lethal]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2583187 wikitext text/x-wiki '''''घातक: लेथल''''' हा [[राजकुमार संतोषी]] दिग्दर्शित १९९६ चा [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] ॲक्शन थरारपट आहे, ज्यात [[सनी देओल]], [[मीनाक्षी शेषाद्री]], [[अमरीश पुरी]] आणि [[डॅनी डेन्झोंग्पा]] यांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३२ कोटींची कमाई केली आणि त्या वर्षी देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट आणि जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. ४२ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये पुरी यांना [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता]] पुरस्कार मिळाला. यासह तीन पुरस्कारांसाठी नामांकन देखील मिळाले - [[फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक]] (संतोषी‌), [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता]] (देओल) आणि सर्वोत्कृष्ट खलनायक (डेन्झोंग्पा). चित्रपटाचा नंतर तेलुगुमध्ये ''आप्थुडू'' (२००४) म्हणून रिमेक करण्यात आला. चित्रपटाचे संवाद गेल्या काही वर्षांत खुप गाजले. हा चित्रपट २१ मार्च २०२५ रोजी रेड लॉरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये २८ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाला. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/sunny-deols-1996-film-ghatak-to-re-release-in-theatres-on-this-date-check-details-101742266594230.html|title=Sunny Deol's 1996 film Ghatak to re-release in theatres on this date. Check details|date=2025-03-18|work=Hindustan Times|language=en-us|access-date=2025-03-21|archive-url=http://web.archive.org/web/20250319113506/https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/sunny-deols-1996-film-ghatak-to-re-release-in-theatres-on-this-date-check-details-101742266594230.html|archive-date=2025-03-19}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.livemint.com/entertainment/ghatak-re-release-can-sunny-deols-movie-beat-salman-khans-blockbuster-11742368995351.html|title=Ghatak re-release: Can Sunny Deol's movie beat Salman Khan's blockbuster? {{!}} Mint|date=2025-03-19|work=mint|language=en|access-date=2025-03-21|archive-url=http://web.archive.org/web/20250319084703/https://www.livemint.com/entertainment/ghatak-re-release-can-sunny-deols-movie-beat-salman-khans-blockbuster-11742368995351.html|archive-date=2025-03-19}}</ref> [[कमल हासन]] यांना प्रमुख भूमिका साकारण्यासाठी साइन करण्यात आले होते आणि १९८५ च्या ''देखा प्यार तुम्हारा'' नंतर हिंदी चित्रपटांमध्ये हासनच्या पुनरागमनाकडे लक्ष वेधून "हिंदी पडद्यावर पुन्हा स्वागत आहे" अशी जाहिरात ''स्क्रीन'' मासिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि, चित्रपटातील अभिनेत्याला पाठिंबा देण्यास कोणताही निर्माता तयार नसल्याने, [[राजकुमार संतोषी]] यांनी देओलला निवडले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/kamal-haasan-lesser-known-facts/photostory/45068468.cms|title=Kamal Haasan: Lesser known facts|date=7 November 2014|work=[[The Times of India]]|access-date=16 October 2017}}</ref> == गीत == चित्रपटाचे संगीत प्रामुख्याने [[आर.डी. बर्मन]] यांनी दिले होते. "कोई जाये तो ले आये" हे गाणे [[अनू मलिक]] यांनी संगीतबद्ध केलेले एकमेव गाणे होते, आणि ते लोकप्रिय झाले. {| class="wikitable" style="font-size:95%;" !# ! गाणे ! गायक ! लांबी ! संगीत दिग्दर्शक ! गीतकार |- | १ | "कोई जाये तो ले आये" | [[अलका याज्ञिक]], [[शंकर महादेवन]] | ०४:०९ | [[अनू मलिक]] | [[राहत इंदौरी]] |- | २ | "निगाहों ने छेडा" | [[सुरेश वाडकर]], [[साधना सरगम]] | ०६:२४ | rowspan="5" | [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]] | rowspan="4" | [[मजरूह सुलतानपुरी]] |- | ३ | "बदन में चांदणी" | [[कविता कृष्णमूर्ती]] | ०५:५५ |- | ४ | "आकी नाकी" | [[आशा भोसले]] | ०८:५७ |- | ५ | "एक दिल की दिवानी" | [[सुरेश वाडकर]], [[साधना सरगम]] | ०७:२९ |- | ६ | "थीम ऑफ घातक" |वाद्य | ०२:२८ | - |} == पुरस्कार == ; ४२ वे फिल्मफेअर पुरस्कार <nowiki>:</nowiki> '''जिंकले''' * [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता]] – [[अमरीश पुरी]] * सर्वोत्कृष्ट पटकथा – [[राजकुमार संतोषी]] * सर्वोत्कृष्ट संपादन - व्ही.एन. मयेकर '''नामांकित''' * [[फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक]] - राजकुमार संतोषी * [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता]] - [[सनी देओल]] * सर्वोत्कृष्ट खलनायक - [[डॅनी डेन्झोंग्पा|डॅनी डेन्झोंगपा]] '''[[स्क्रीन पुरस्कार|स्क्रीन अवॉर्ड्स]] :''' '''जिंकले''' * सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – [[अमरीश पुरी]] == संदर्भ == <references /> [[वर्ग:भारतीय अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट]] [[वर्ग:भारतीय ॲक्शन ड्रामा चित्रपट]] [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. १९९६ मधील हिंदी चित्रपट]] [[वर्ग:भारतातील पोलिस विभागाचे काल्पनिक चित्रण]] n658w3dc9juu0xmp2q9lpztosrb8e5t डिपिन डॉट्स 0 367028 2583190 2025-06-26T03:46:40Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[डिपिन डॉट्स]] वरुन [[मसूदा:डिपिन डॉट्स]] ला हलविला 2583190 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:डिपिन डॉट्स]] 1974nw4k7eoyodqvhsjbc79l8j15np4 फ्रेंडलीझ 0 367029 2583194 2025-06-26T04:07:23Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[फ्रेंडलीझ]] वरुन [[मसूदा:फ्रेंडलीझ]] ला हलविला 2583194 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:फ्रेंडलीझ]] 4zavutvdflczc9mygqgfbd0c9k8uizj ग्रेटरचे 0 367030 2583196 2025-06-26T04:09:13Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[ग्रेटरचे]] वरुन [[ग्रेटर्स (होटेल)]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2583196 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ग्रेटर्स (होटेल)]] h9cefqvtb80962y1eahaj6i0b073fa3 2583281 2583196 2025-06-26T06:24:10Z EmausBot 9929 Bot: Fixing double redirect from [[ग्रेटर्स (होटेल)]] to [[ग्रेटर्स]] 2583281 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ग्रेटर्स]] rmzr5ci2c8k24i3b34oh0hhzh0s51ap हॅगेन-डॅझ 0 367031 2583199 2025-06-26T04:12:23Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[हॅगेन-डॅझ]] वरुन [[हागेन-डास]] ला हलविला: शुद्धलेखन 2583199 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[हागेन-डास]] ntbrkb00wh50o169sxvph33pa7vrxbc हँडेलचे होममेड आईस्क्रीम आणि दही 0 367032 2583202 2025-06-26T04:17:48Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[हँडेलचे होममेड आईस्क्रीम आणि दही]] वरुन [[हँडेल्स होममेड आईस क्रीम आणि योगर्ट]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2583202 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[हँडेल्स होममेड आईस क्रीम आणि योगर्ट]] ny4bxh3e3xx01i7xg3ilm56g0mkqhe8 सदस्य चर्चा:KHEDKAR ANIL VITTHAL 3 367033 2583203 2025-06-26T04:18:19Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 2583203 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=KHEDKAR ANIL VITTHAL}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०९:४८, २६ जून २०२५ (IST) 6os3ri966yurra2iv1s19s2npox3i7p सदस्य चर्चा:Salunke mahesh 3 367034 2583204 2025-06-26T04:18:41Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 2583204 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Salunke mahesh}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०९:४८, २६ जून २०२५ (IST) btz8w3asgh2x98puw8gkttvqrsax97a हँडेल्स होममेड आईस क्रीम आणि योगर्ट 0 367035 2583206 2025-06-26T04:21:15Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[हँडेल्स होममेड आईस क्रीम आणि योगर्ट]] वरुन [[मसूदा:हँडेल्स होममेड आईस क्रीम आणि योगर्ट]] ला हलविला 2583206 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:हँडेल्स होममेड आईस क्रीम आणि योगर्ट]] 5k3fnufo5d9cze7ep0bk5l5rvalcl3k पॅलेटेरिया ला मिचोआकाना 0 367036 2583208 2025-06-26T04:35:29Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[पॅलेटेरिया ला मिचोआकाना]] वरुन [[पालेतेरिया ला मिचोआकाना]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत 2583208 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[पालेतेरिया ला मिचोआकाना]] rjnqu9ya52sjdzqzfqyo4a0ho9m2hmn मॅगी मूज आईस्क्रीम आणि ट्रीटरी 0 367037 2583212 2025-06-26T04:53:15Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[मॅगी मूज आईस्क्रीम आणि ट्रीटरी]] वरुन [[मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी]] ला हलविला: शुद्धलेखन 2583212 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी]] d4ecfwvdd12z5jcp6ldk406l3pfutnj मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी 0 367038 2583214 2025-06-26T04:53:27Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी]] वरुन [[मसूदा:मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी]] ला हलविला 2583214 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी]] 857w3joqquyfti3y8zqmty8bt160x3r सदस्य चर्चा:Rajesh Mhargude 3 367039 2583216 2025-06-26T04:56:57Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 2583216 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Rajesh Mhargude}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १०:२६, २६ जून २०२५ (IST) d000vjzzac6zgrjvlmnkhx7dstge8py ई.स.पू. ३९४ 0 367040 2583219 2025-06-26T05:17:40Z Khirid Harshad 138639 [[इ.स.पू. ३९४]] कडे पुनर्निर्देशित 2583219 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[इ.स.पू. ३९४]] 8v3l74tvqvn8ahe69mjvf7g3hx9c5dq मार्बल स्लॅब क्रीमरी 0 367041 2583222 2025-06-26T05:20:25Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[मार्बल स्लॅब क्रीमरी]] वरुन [[मसूदा:मार्बल स्लॅब क्रीमरी]] ला हलविला 2583222 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:मार्बल स्लॅब क्रीमरी]] jw7l56cyvin520tvcutv906x1pvkbj2 ग्रेटर्स (होटेल) 0 367042 2583224 2025-06-26T05:20:25Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[ग्रेटर्स (होटेल)]] वरुन [[ग्रेटर्स]] ला हलविला 2583224 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ग्रेटर्स]] rmzr5ci2c8k24i3b34oh0hhzh0s51ap मसूदा:मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी 118 367043 2583227 2025-06-26T05:24:18Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[मसूदा:मॅगी मूझ आईस्क्रीम अँड ट्रीटरी]] वरुन [[मसूदा:मॅगीमूझ आईस क्रीम अँड ट्रीटरी]] ला हलविला 2583227 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:मॅगीमूझ आईस क्रीम अँड ट्रीटरी]] 60vwigzuy9ie7p1femkecnumq6fwx9b ओबरवेइस डेअरी 0 367044 2583230 2025-06-26T05:25:15Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[ओबरवेइस डेअरी]] वरुन [[ओबरवेइस डेरी]] ला हलविला 2583230 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ओबरवेइस डेरी]] ab7qn1zgdsu1zdtcuhp3mslwjnn3jid संत्र्याच्या पानांचे गोठलेले दही 0 367045 2583232 2025-06-26T05:25:51Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[संत्र्याच्या पानांचे गोठलेले दही]] वरुन [[ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट]] ला हलविला 2583232 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट]] 06442l53ktjawmj62ce4kb6if9kdnmf मेन्चीज फ्रोझन दही 0 367046 2583234 2025-06-26T05:26:28Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[मेन्चीज फ्रोझन दही]] वरुन [[मेन्चीज फ्रोझन योगर्ट]] ला हलविला 2583234 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मेन्चीज फ्रोझन योगर्ट]] 3f1rjs1fcxf1r6rtygv430cipks353s लाल आंबा 0 367047 2583238 2025-06-26T05:27:38Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[लाल आंबा]] वरुन [[रेड मँगो]] ला हलविला 2583238 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[रेड मँगो]] 472f3z3jxvem0ssvs7lxxprkivkaug2 रीटाचा इटालियन बर्फ 0 367048 2583240 2025-06-26T05:28:24Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[रीटाचा इटालियन बर्फ]] वरुन [[रीटाझ इटालियन आइस]] ला हलविला 2583240 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[रीटाझ इटालियन आइस]] 62i1bfpasaudrvwqqvmu0kqsfnnmrkg गोड बेडूक 0 367049 2583242 2025-06-26T05:28:43Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[गोड बेडूक]] वरुन [[स्वीट फ्राॅग]] ला हलविला 2583242 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[स्वीट फ्राॅग]] 9ls324h83z6yvirlqrxwjz246g4w53y टीसीबीवाय 0 367050 2583244 2025-06-26T05:29:12Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[टीसीबीवाय]] वरुन [[टी.सी.बी.वाय.]] ला हलविला 2583244 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[टी.सी.बी.वाय.]] ly3crj535gv559h2jjcdr3tl54fvrro उष्णकटिबंधीय स्नो 0 367051 2583246 2025-06-26T05:29:33Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[उष्णकटिबंधीय स्नो]] वरुन [[ट्रॉपिकल स्नो]] ला हलविला 2583246 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ट्रॉपिकल स्नो]] kwfqxp0d0sn7p5cx8omozolkkvwpi6g मेन्चीज फ्रोझन योगर्ट 0 367052 2583248 2025-06-26T05:30:11Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[मेन्चीज फ्रोझन योगर्ट]] वरुन [[मसूदा:मेन्चीज फ्रोझन योगर्ट]] ला हलविला 2583248 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:मेन्चीज फ्रोझन योगर्ट]] p2l03ag05hw6s5ahb41t5xsc094alfq तुट्टी फ्रुट्टी फ्रोझन दही 0 367053 2583250 2025-06-26T05:30:18Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[तुट्टी फ्रुट्टी फ्रोझन दही]] वरुन [[टुट्टी फ्रुट्टी फ्रोझन योगर्ट]] ला हलविला 2583250 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[टुट्टी फ्रुट्टी फ्रोझन योगर्ट]] dnc8lksqsqc9jkusu8i8q8slbe3r9vb दहीभूमी 0 367054 2583252 2025-06-26T05:30:39Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[दहीभूमी]] वरुन [[योगर्टलँड]] ला हलविला 2583252 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[योगर्टलँड]] pb6yan1kdx8tjatczrbmzfrmnpanbnv ओबरवेइस डेरी 0 367055 2583255 2025-06-26T05:38:09Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[ओबरवेइस डेरी]] वरुन [[मसूदा:ओबरवेइस डेरी]] ला हलविला 2583255 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:ओबरवेइस डेरी]] el80hztbjjgt0duvg54ghkudhnr2i1z ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट 0 367056 2583258 2025-06-26T05:46:49Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट]] वरुन [[मसूदा:ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट]] ला हलविला 2583258 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:ऑरेंज लीफ फ्रोझन योगर्ट]] i4t8s5aijwutkxc5peokj82o8rw6r9a आयएआय हॅरॉप 0 367057 2583260 2025-06-26T06:02:45Z Nitin.kunjir 4684 नवीन पान: {{माहितीचौकट विमान | माहितीचौकटरुंदी = | नाव = हॅरॉप | उपसाचा = | मानचिह्न = | चित्र = IAI Harop PAS 2013 01.jpg | चित्रवर्णन = पॅरिस एअरशो २०१३ मध्ये आयएआय हॅरॉप | प्रकार = [[लॉइटरिंग म्युनिशन]] | उत्पादक देश... 2583260 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट विमान | माहितीचौकटरुंदी = | नाव = हॅरॉप | उपसाचा = | मानचिह्न = | चित्र = IAI Harop PAS 2013 01.jpg | चित्रवर्णन = पॅरिस एअरशो २०१३ मध्ये आयएआय हॅरॉप | प्रकार = [[लॉइटरिंग म्युनिशन]] | उत्पादक देश = [[इस्राएल]] | उत्पादक = इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्रीज | रचनाकार = | पहिले उड्डाण = | समावेश = | निवृत्ती = | सद्यस्थिती = | मुख्य उपभोक्ता = [[इस्रायल|इस्राएल]] | इतर उपभोक्ते = [[अझरबैजान]]<br>[[नेदरलँड्स]]<br>[[भारत]]<br>[[मोरोक्को]] | उत्पादन काळ = | उत्पादित संख्या = | कार्यक्रमावरील खर्च = | प्रत्येक विमानाची किंमत = | मूळ प्रकार = | लेख असलेले उपप्रकार = }} '''आयएआय हॅरॉप''' हे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या एमबीटी मिसाईल्स डिव्हिजनने विकसित केलेले एक [[लॉइटरिंग म्युनिशन]] (हेरगिरी करणारे ड्रोन किंवा तत्सम उपकरण) आहे. ते युद्धभूमीच्या वरती घिरट्या घालण्यासाठी किंवा लटकण्यासाठी, लक्ष्य दिसण्याची वाट पाहण्यासाठी आणि ऑपरेटरच्या आदेशानुसार हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. tioeb0bmpr4zyxvkcl2kfjug9n4d2v0 पिंकबेरी 0 367058 2583262 2025-06-26T06:03:08Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[पिंकबेरी]] वरुन [[मसूदा:पिंकबेरी]] ला हलविला 2583262 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:पिंकबेरी]] ok2syjaj2r2byuthncestuybtozkqdq पॉपबार 0 367059 2583267 2025-06-26T06:09:13Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[पॉपबार]] वरुन [[मसूदा:पॉपबार]] ला हलविला 2583267 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:पॉपबार]] 8kbkv3vxfn2304sa7hy29qag0k59u18 एमिल कुए 0 367060 2583268 2025-06-26T06:11:29Z Ketaki Modak 21590 नवीन पान तयार केले आणि आशयाची भर, संदर्भ जोडला. 2583268 wikitext text/x-wiki '''एमिल कुए''' - (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) हे एक फ्रेंच डॉक्टर होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Some Answers from the Mother|last=The Mother|publisher=Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=2004|isbn=81-7058-670-4|edition=2nd|series=COLLECTED WORKS OF THE MOTHER|volume=16}}</ref> संदर्भ chi9ftzlpqnyutqsbxdi6vwa328cs4d 2583271 2583268 2025-06-26T06:11:48Z Ketaki Modak 21590 2583271 wikitext text/x-wiki '''एमिल कुए''' - (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) हे एक फ्रेंच डॉक्टर होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Some Answers from the Mother|last=The Mother|publisher=Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=2004|isbn=81-7058-670-4|edition=2nd|series=COLLECTED WORKS OF THE MOTHER|volume=16}}</ref> == संदर्भ == 274b1ptwo1k2qlpuka5hoatmo6tfhfp 2583272 2583271 2025-06-26T06:12:16Z Ketaki Modak 21590 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583272 wikitext text/x-wiki '''एमिल कुए''' - (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) हे एक फ्रेंच डॉक्टर होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Some Answers from the Mother|last=The Mother|publisher=Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=2004|isbn=81-7058-670-4|edition=2nd|series=COLLECTED WORKS OF THE MOTHER|volume=16}}</ref> == संदर्भ == [[वर्ग:इ.स. १८५७ मधील जन्म]] t6qjajvqbfnruv3ye1y3w0xubniakmy 2583273 2583272 2025-06-26T06:12:33Z Ketaki Modak 21590 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583273 wikitext text/x-wiki '''एमिल कुए''' - (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) हे एक फ्रेंच डॉक्टर होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Some Answers from the Mother|last=The Mother|publisher=Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=2004|isbn=81-7058-670-4|edition=2nd|series=COLLECTED WORKS OF THE MOTHER|volume=16}}</ref> == संदर्भ == [[वर्ग:इ.स. १८५७ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९२६ मधील मृत्यू]] 04qazd30q85oqtd5j22erxbor29xa9m 2583274 2583273 2025-06-26T06:13:47Z Ketaki Modak 21590 2583274 wikitext text/x-wiki '''एमिल कुए''' - (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) हे एक फ्रेंच डॉक्टर होते. ते मानसशास्त्रज्ञ होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Some Answers from the Mother|last=The Mother|publisher=Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=2004|isbn=81-7058-670-4|edition=2nd|series=COLLECTED WORKS OF THE MOTHER|volume=16}}</ref> == संदर्भ == [[वर्ग:इ.स. १८५७ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९२६ मधील मृत्यू]] n0e22ai515zqi08us3bu3o5kr83uxtr 2583275 2583274 2025-06-26T06:14:58Z Ketaki Modak 21590 2583275 wikitext text/x-wiki '''एमिल कुए''' - (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) <ref>{{जर्नल स्रोत|date=2025-05-29|title=Émile Coué|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=%C3%89mile_Cou%C3%A9&oldid=1292873383|journal=Wikipedia|language=en}}</ref> हे एक फ्रेंच डॉक्टर होते. ते मानसशास्त्रज्ञ होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Some Answers from the Mother|last=The Mother|publisher=Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=2004|isbn=81-7058-670-4|edition=2nd|series=COLLECTED WORKS OF THE MOTHER|volume=16}}</ref> == संदर्भ == [[वर्ग:इ.स. १८५७ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९२६ मधील मृत्यू]] 5bk0e9ua4bsgk3vhh041u4n4defz6yk 2583276 2583275 2025-06-26T06:15:16Z Ketaki Modak 21590 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583276 wikitext text/x-wiki '''एमिल कुए''' - (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) <ref>{{जर्नल स्रोत|date=2025-05-29|title=Émile Coué|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=%C3%89mile_Cou%C3%A9&oldid=1292873383|journal=Wikipedia|language=en}}</ref> हे एक फ्रेंच डॉक्टर होते. ते मानसशास्त्रज्ञ होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Some Answers from the Mother|last=The Mother|publisher=Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=2004|isbn=81-7058-670-4|edition=2nd|series=COLLECTED WORKS OF THE MOTHER|volume=16}}</ref> == संदर्भ == [[वर्ग:इ.स. १८५७ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९२६ मधील मृत्यू]] [[वर्ग:मानसशास्त्रज्ञ]] l9g32r1y0a91qjoab0r5kurdw4l34jl 2583279 2583276 2025-06-26T06:18:14Z Ketaki Modak 21590 छायाचित्र जोडले. 2583279 wikitext text/x-wiki '''एमिल कुए''' - (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) <ref>{{जर्नल स्रोत|date=2025-05-29|title=Émile Coué|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=%C3%89mile_Cou%C3%A9&oldid=1292873383|journal=Wikipedia|language=en}}</ref> हे एक फ्रेंच डॉक्टर होते. ते मानसशास्त्रज्ञ होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Some Answers from the Mother|last=The Mother|publisher=Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=2004|isbn=81-7058-670-4|edition=2nd|series=COLLECTED WORKS OF THE MOTHER|volume=16}}</ref> [[चित्र:Émile Coué 3.jpg|इवलेसे|एमिल कुए]] == संदर्भ == [[वर्ग:इ.स. १८५७ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९२६ मधील मृत्यू]] [[वर्ग:मानसशास्त्रज्ञ]] 1mpux6wr56ofbcj71cp58rlgaq80zkg 2583280 2583279 2025-06-26T06:19:20Z Ketaki Modak 21590 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले 2583280 wikitext text/x-wiki '''एमिल कुए''' - (जन्म - २६ फेब्रुवारी १८५७, मृत्यू - २ जुलै १९२६) <ref>{{जर्नल स्रोत|date=2025-05-29|title=Émile Coué|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=%C3%89mile_Cou%C3%A9&oldid=1292873383|journal=Wikipedia|language=en}}</ref> हे एक फ्रेंच डॉक्टर होते. ते मानसशास्त्रज्ञ होते. स्वयं-सूचनेच्या आधारे आजार बरे करण्याची एक नवीन उपचार-पद्धती त्यांनी विकसित केली. त्याला कुएइझम असे संबोधले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Some Answers from the Mother|last=The Mother|publisher=Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=2004|isbn=81-7058-670-4|edition=2nd|series=COLLECTED WORKS OF THE MOTHER|volume=16}}</ref> [[चित्र:Émile Coué 3.jpg|इवलेसे|एमिल कुए]] == संदर्भ == [[वर्ग:इ.स. १८५७ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९२६ मधील मृत्यू]] [[वर्ग:मानसशास्त्रज्ञ]] [[वर्ग:फ्रेंच शास्त्रज्ञ]] 1b73z3jfnceraz5udwcfkzzzmhpof5x रेड मँगो 0 367061 2583270 2025-06-26T06:11:42Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[रेड मँगो]] वरुन [[मसूदा:रेड मँगो]] ला हलविला 2583270 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:रेड मँगो]] qfgftcz58i0v5658wzpif5cxjcas9ek रीटाझ इटालियन आइस 0 367062 2583278 2025-06-26T06:17:49Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[रीटाझ इटालियन आइस]] वरुन [[मसूदा:रीटाझ इटालियन आइस]] ला हलविला 2583278 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मसूदा:रीटाझ इटालियन आइस]] h0fze6jzl2u8p3hab34uavygkh9hih2 चायना गेट (१९९८ चित्रपट) 0 367063 2583282 2025-06-26T06:32:09Z Dharmadhyaksha 28394 "[[:en:Special:Redirect/revision/1295389094|China Gate (1998 film)]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2583282 wikitext text/x-wiki '''''चायना गेट''''' हा १९९८ चा [[राजकुमार संतोषी]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील सुधारक पाश्चात्य अ‍ॅक्शन चित्रपट आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.webpage.com/hindu/daily/981127/09/09270223.htm|title=THE HINDU ONLINE : Friday, November 27, 1998 Entertainment 09270223.HTM|archive-url=https://web.archive.org/web/20010605193113/http://www.webpage.com/hindu/daily/981127/09/09270223.htm|archive-date=5 June 2001}}</ref> हा २७ नोव्हेंबर १९९८ रोजी प्रदर्शित झाला. ''चायना गेट'' हा [[अकिरा कुरोसावा|अकिरा कुरोसावाच्या]] जपानी चित्रपट ''सेवेन समुराईच्या'' (१९५४) मूळ कथानकाचे अनुसरण करतो. हा चित्रपट २० कोटी {{INR}} बजेटमध्ये बनवण्यात आला होता, जो त्या काळातील सर्वात महागडा [[बॉलीवूड]] चित्रपट होता. [[ऊर्मिला मातोंडकर|उर्मिला मातोंडकरवर]] चित्रित केलेले "छम्मा छम्मा" हे गाणे चार्ट बस्टर ठरले आणि बाज लुहरमनच्या ''"मौलिन रूज!"'' (२००१) या अमेरिकन चित्रपटात ते वापरले गेले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला. {{Track listing}} == गीत == या चित्रपटाचे संगीत [[अनू मलिक]] यांनी दिले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/elli-avram-steps-into-urmila-matondkars-shoes-for-chamma-chamma/articleshow/66699490.cms|title=Elli AvRam steps into Urmila Matondkar's shoes for 'Chamma Chamma'|date=20 November 2018|work=Mumbai Mirror|access-date=21 November 2018}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mid-day.com/articles/elli-avrram-steps-into-urmila-matondkars-shoes-for-chamma-chamma-remake-for-fraud-saiyaan/19991198|title=Elli AvrRam steps into Urmila Matondkar's shoes for Chamma Chamma remake for Fraud Saiyaan|date=20 November 2018|website=Mid-day.com|access-date=11 January 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/elli-avram-recreate-chamma-chamma-arshad-warsi-film/|title=Elli AvRam to recreate 'Chamma Chamma' for this Arshad Warsi film|date=20 November 2018|website=Bollywood Hungama|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190123050650/http://www.bollywoodhungama.com/news/bollywood/elli-avram-recreate-chamma-chamma-arshad-warsi-film/|archive-date=23 January 2019|access-date=11 January 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.timesnownews.com/entertainment/news/bollywood-news/article/elli-avrram-recreates-urmila-matondkars-iconic-song-chamma-chamma-see-photos-bollywood-news/318431|title=Elli AvrRam recreates Urmila Matondkar's iconic song Chamma Chamma - see photos|date=22 November 2018|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20181122215755/https://www.timesnownews.com/entertainment/news/bollywood-news/article/elli-avrram-recreates-urmila-matondkars-iconic-song-chamma-chamma-see-photos-bollywood-news/318431|archive-date=22 November 2018|access-date=22 November 2018}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/china-gates-chamma-chamma-to-be-recreated-for-prakash-jhas-fraud-saiyyan/articleshow/65955701.cms|title=China Gate's 'Chamma Chamma' to be recreated for Prakash Jha's Fraud Saiyyan|date=26 September 2018|website=Mumbaimirror.indiatimes.com|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20230412153604/https://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/china-gates-chamma-chamma-to-be-recreated-for-prakash-jhas-fraud-saiyyan/articleshow/65955701.cms|archive-date=12 April 2023|access-date=11 January 2019}}</ref> {{Track listing|extra_column=गायक|all_lyrics=[[Sameer (lyricist)|Sameer]]|title1=हम को तो रहना हैं|extra1=[[Sonu Nigam]], [[Hariharan (singer)|Hariharan]], [[Vinod Rathod]]|lyrics1=|length1=7:11|title2=छम्मा छम्मा|extra2=[[Anu Malik]], [[Sapna Awasthi]]|length2=5:53|lyrics2=|title3=छम्मा छम्मा २|extra3=[[Vinod Rathod]], [[Shankar Mahadevan]], [[Alka Yagnik]]|lyrics3=|length3=5:54|title4=इस मिट्टी का कर्ज था मुझपे|extra4=[[Sonu Nigam]]|length4=3:14|lyrics4=|title5=थीम ऑफ चायना गेट|extra5=वाद्य|length5=1:02|lyrics5=-}} == संदर्भ == [[वर्ग:भारतीय ॲक्शन ड्रामा चित्रपट]] [[वर्ग:भारतातील पोलिस विभागाचे काल्पनिक चित्रण]] [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. १९९८ मधील हिंदी चित्रपट]] 9ijme52xb2zzuv0kofiuleggluxyep7 2583283 2583282 2025-06-26T06:37:07Z Dharmadhyaksha 28394 2583283 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''चायना गेट''''' हा १९९८ चा [[राजकुमार संतोषी]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील सुधारक पाश्चात्य अ‍ॅक्शन चित्रपट आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.webpage.com/hindu/daily/981127/09/09270223.htm|title=THE HINDU ONLINE : Friday, November 27, 1998 Entertainment 09270223.HTM|archive-url=https://web.archive.org/web/20010605193113/http://www.webpage.com/hindu/daily/981127/09/09270223.htm|archive-date=5 June 2001}}</ref> हा २७ नोव्हेंबर १९९८ रोजी प्रदर्शित झाला. ''चायना गेट'' हा [[अकिरा कुरोसावा|अकिरा कुरोसावाच्या]] जपानी चित्रपट ''सेवेन समुराईच्या'' (१९५४) मूळ कथानकाचे अनुसरण करतो. हा चित्रपट २० कोटी {{INR}} बजेटमध्ये बनवण्यात आला होता, जो त्या काळातील सर्वात महागडा [[बॉलीवूड]] चित्रपट होता. [[ऊर्मिला मातोंडकर|उर्मिला मातोंडकरवर]] चित्रित केलेले "छम्मा छम्मा" हे गाणे चार्ट बस्टर ठरले आणि बाज लुहरमनच्या ''"मौलिन रूज!"'' (२००१) या अमेरिकन चित्रपटात ते वापरले गेले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला. == गीत == या चित्रपटाचे संगीत [[अनू मलिक]] यांनी दिले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/elli-avram-steps-into-urmila-matondkars-shoes-for-chamma-chamma/articleshow/66699490.cms|title=Elli AvRam steps into Urmila Matondkar's shoes for 'Chamma Chamma'|date=20 November 2018|work=Mumbai Mirror|access-date=21 November 2018}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mid-day.com/articles/elli-avrram-steps-into-urmila-matondkars-shoes-for-chamma-chamma-remake-for-fraud-saiyaan/19991198|title=Elli AvrRam steps into Urmila Matondkar's shoes for Chamma Chamma remake for Fraud Saiyaan|date=20 November 2018|website=Mid-day.com|access-date=11 January 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/elli-avram-recreate-chamma-chamma-arshad-warsi-film/|title=Elli AvRam to recreate 'Chamma Chamma' for this Arshad Warsi film|date=20 November 2018|website=Bollywood Hungama|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190123050650/http://www.bollywoodhungama.com/news/bollywood/elli-avram-recreate-chamma-chamma-arshad-warsi-film/|archive-date=23 January 2019|access-date=11 January 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.timesnownews.com/entertainment/news/bollywood-news/article/elli-avrram-recreates-urmila-matondkars-iconic-song-chamma-chamma-see-photos-bollywood-news/318431|title=Elli AvrRam recreates Urmila Matondkar's iconic song Chamma Chamma - see photos|date=22 November 2018|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20181122215755/https://www.timesnownews.com/entertainment/news/bollywood-news/article/elli-avrram-recreates-urmila-matondkars-iconic-song-chamma-chamma-see-photos-bollywood-news/318431|archive-date=22 November 2018|access-date=22 November 2018}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/china-gates-chamma-chamma-to-be-recreated-for-prakash-jhas-fraud-saiyyan/articleshow/65955701.cms|title=China Gate's 'Chamma Chamma' to be recreated for Prakash Jha's Fraud Saiyyan|date=26 September 2018|website=Mumbaimirror.indiatimes.com|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20230412153604/https://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/china-gates-chamma-chamma-to-be-recreated-for-prakash-jhas-fraud-saiyyan/articleshow/65955701.cms|archive-date=12 April 2023|access-date=11 January 2019}}</ref> {{Track listing |extra_column=गायक|all_lyrics=[[समीर अंजान]] |title1=हम को तो रहना हैं|extra1=[[सोनू निगम]], [[हरिहरन]], [[विनोद राठोड]]|lyrics1=|length1=7:11 |title2=छम्मा छम्मा|extra2=[[अनू मलिक]], [[सपना अवस्थी]]|length2=5:53|lyrics2= |title3=छम्मा छम्मा २|extra3=विनोद राठोड, [[शंकर महादेवन]], [[अलका याज्ञिक]]|lyrics3=|length3=5:54 |title4=इस मिट्टी का कर्ज था मुझपे|extra4=सोनू निगम|length4=3:14|lyrics4= |title5=थीम ऑफ चायना गेट|extra5=वाद्य|length5=1:02|lyrics5=- }} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:भारतीय ॲक्शन ड्रामा चित्रपट]] [[वर्ग:भारतातील पोलिस विभागाचे काल्पनिक चित्रण]] [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. १९९८ मधील हिंदी चित्रपट]] okzg7s4zrg1yrzxftxzwro0e04akc9u लज्जा (चित्रपट) 0 367064 2583287 2025-06-26T07:58:35Z Dharmadhyaksha 28394 "[[:en:Special:Redirect/revision/1282991713|Lajja (film)]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2583287 wikitext text/x-wiki '''''लज्जा''''' हा २००१ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील गुन्हेगारी [[नाट्य (चित्रपट आणि दूरचित्रवाणी)|नाट्यपट]] आहे जो [[राजकुमार संतोषी]] निर्मित आणि दिग्दर्शित आहे. भारतातील महिलांच्या दुर्दशेवर आणि स्त्रीवादावर आधारित, हा चित्रपट समाजात महिलांना मिळणाऱ्या सन्मानावर आणि त्यांच्यावर लादलेल्या निर्बंधांवर व्यंग करतो. हा चित्रपट विवाहबाह्य संबंध, हुंडा, बलात्कार, अवैध जन्म, अशा विविध सामाजिक समस्यांना संबोधित करतो. चार प्रमुख महिला पात्रांची नावे (मैथिली, जानकी, रामदुलारी आणि वैदेही) ही सर्व आदर्श हिंदू देवी [[सीता|सीताच्या]] नावाची रूपे आहेत, हा स्वतःच एक संदेश आहे. यात [[मनीषा कोइराला|मनीषा कोईराला]] ही वैदेही या अत्याचारित महिलेची मुख्य भूमिका साकारत आहे, तर [[रेखा]] (रामदुलारी), [[अनिल कपूर]], [[माधुरी दीक्षित]] (जानकी), [[अजय देवगण]], [[जॅकी श्रॉफ]], [[महिमा चौधरी]] (मैथिली), [[जॉनी लीवर|जॉनी लिव्हर]], [[सुरेश ओबेरॉय]], [[शर्मन जोशी]], [[डॅनी डेन्झोंग्पा]], रझाक खान, [[गुलशन ग्रोव्हर]] आणि आरती छाब्रिया हे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत.<ref name=":0">{{Citation|title=Lajja (2001) - IMDb|accessdate=2021-08-05}}</ref> ''लज्जा'' हा चित्रपट भारतात व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी झाला,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=207&catName=MjAwMQ==|title=Box Office 2001|publisher=Boxofficeindia.com|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20131023171325/http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=207&catName=MjAwMQ%3D%3D|archive-date=23 October 2013|access-date=1 July 2011}}</ref> परंतु परदेशात तो एक मोठा व्यावसायिक यश होता.<ref name="rediff1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/movies/2001/sep/08raj.htm|title=Lajja's a hit overseas|last=Arthur J Pais|date=8 September 2001|publisher=[[Rediff]]|access-date=1 July 2011}}</ref> या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, कथा आणि पटकथेसाठी टीका झाली, परंतु मुख्य कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.<ref>{{cite web|url=http://www.planetbollywood.com/Film/Lajja/|title=Film Review – Lajja|publisher=Planet Bollywood|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110616182128/http://www.planetbollywood.com/Film/Lajja/|archive-date=16 June 2011|access-date=1 July 2011|df=dmy-all}}</ref><ref>{{cite news|author=Bariana, Sanjeev Singh|url=http://www.tribuneindia.com/2001/20010902/cth2.htm#5|title=Rekha, Madhuri, Manisha all the way|date=2 September 2001|newspaper=[[The Tribune (Chandigarh)|The Tribune]]|access-date=12 December 2011}}</ref> ४७ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, ''लज्जाला'' ३ पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले - [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता]] (देवगण) आणि [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] (रेखा आणि दीक्षित). २००२ च्या [[झी सिने पुरस्कार|झी सिने पुरस्कारांमध्ये]], [[झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] (दीक्षित) पुरस्कार मिळाला. == गीत == ही गाणी प्रामुख्याने [[अनू मलिक]] यांनी संगीतबद्ध केली होती. सुरुवातीला [[ए.आर. रहमान]] यांना संगीतकार म्हणून साइन केले होते; परंतु नंतर ते त्यांच्या आंतरराष्ट्रीय असाइनमेंट, ''बॉम्बे ड्रीम्समध्ये'' खूप व्यस्त झाल्यानंतर त्यांनी या गाण्यापासून माघार घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://gopalhome.tripod.com/arrbio.html|title=The Complete Biography of A.R.Rahman - the A.R.Rahman Page}}</ref> चित्रपटाचे पार्श्वसंगीत [[इळैयराजा|इलैयाराजाने]] केले. [[प्रसून जोशी]] यांनी लिहिलेल्या "कौन डगर कौन शहर" या गाण्यांव्यतिरिक्त, सर्व गाण्यांचे बोल [[समीर अंजान|समीर]] यांनी लिहिले आहे. हे गाणे देखील इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केले होते आणि [[लता मंगेशकर]] यांनी गायले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=286&catName=MjAwMC0yMDA5|title=Music Hits 2000–2009 (Figures in Units)|publisher=[[Box Office India]]|archive-url=https://web.archive.org/web/20080215081557/http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=286&catName=MjAwMC0yMDA5&PHPSESSID=108b9056cd4ca14236f9c6119d34dcce|archive-date=15 February 2008}}</ref> {{Track listing|headline=|extra_column=गायक|title1=आइये आजाइये आ ही जाइये|lyrics1=[[Sameer (lyricist)|Sameer]]|music1=[[अनू मलिक]]|extra1=[[Anuradha Sriram]]|title2=बडी मुश्कील|lyrics2=[[Sameer (lyricist)|Sameer]]|music2=अनू मलिक|extra2=[[Alka Yagnik]]|title3=जीयो जीयो|lyrics3=[[Sameer (lyricist)|Sameer]]|music3=अनू मलिक|extra3=[[KK (singer)|K.K.]]|title4=कलियूग की सीता|lyrics4=[[Sameer (lyricist)|Sameer]]|music4=अनू मलिक|extra4=[[Anuradha Paudwal]]|title5=कलियूग की सीता|note5=२|lyrics5=[[Sameer (lyricist)|Sameer]]|music5=अनू मलिक|extra5=[[Shubha Mudgal]]|title6=कौन डगर कौन शहर|lyrics6=[[Prasoon Joshi]]|music6=[[Ilaiyaraaja]]|extra6=[[Lata Mangeshkar]]|title7=सजन के घर जाना हैं|lyrics7=[[Sameer (lyricist)|Sameer]]|music7=अनू मलिक|extra7=[[Alka Yagnik]], [[Sonu Nigam]], [[Richa Sharma (singer)|Richa Sharma]]|title8=सजन के घर जाना हैं|lyrics8=[[Sameer (lyricist)|Sameer]]|music8=अनू मलिक|extra8=[[Alka Yagnik]]|lyrics_credits=yes|music_credits=yes|note8=सोलो}} == संदर्भ == {{संदर्भयादी|33em}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. २००१ मधील हिंदी चित्रपट]] ddec6z6x5qd6gpsn9hpqw602ukmgjot 2583290 2583287 2025-06-26T08:24:57Z Dharmadhyaksha 28394 2583290 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''लज्जा''''' हा २००१ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील गुन्हेगारी [[नाट्य (चित्रपट आणि दूरचित्रवाणी)|नाट्यपट]] आहे जो [[राजकुमार संतोषी]] निर्मित आणि दिग्दर्शित आहे. भारतातील महिलांच्या दुर्दशेवर आणि स्त्रीवादावर आधारित, हा चित्रपट समाजात महिलांना मिळणाऱ्या सन्मानावर आणि त्यांच्यावर लादलेल्या निर्बंधांवर व्यंग करतो. हा चित्रपट विवाहबाह्य संबंध, हुंडा, बलात्कार, अवैध जन्म, अशा विविध सामाजिक समस्यांना संबोधित करतो. चार प्रमुख महिला पात्रांची नावे (मैथिली, जानकी, रामदुलारी आणि वैदेही) ही सर्व आदर्श हिंदू देवी [[सीता|सीताच्या]] नावाची रूपे आहेत, हा स्वतःच एक संदेश आहे. यात [[मनीषा कोइराला|मनीषा कोईराला]] ही वैदेही या अत्याचारित महिलेची मुख्य भूमिका साकारत आहे, तर [[रेखा]] (रामदुलारी), [[अनिल कपूर]], [[माधुरी दीक्षित]] (जानकी), [[अजय देवगण]], [[जॅकी श्रॉफ]], [[महिमा चौधरी]] (मैथिली), [[जॉनी लीवर|जॉनी लिव्हर]], [[सुरेश ओबेरॉय]], [[शर्मन जोशी]], [[डॅनी डेन्झोंग्पा]], रझाक खान, [[गुलशन ग्रोव्हर]] आणि आरती छाब्रिया हे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत.<ref name=":0">{{Citation|title=Lajja (2001) - IMDb|accessdate=2021-08-05}}</ref> ''लज्जा'' हा चित्रपट भारतात व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी झाला,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=207&catName=MjAwMQ==|title=Box Office 2001|publisher=Boxofficeindia.com|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20131023171325/http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=207&catName=MjAwMQ%3D%3D|archive-date=23 October 2013|access-date=1 July 2011}}</ref> परंतु परदेशात तो एक मोठा व्यावसायिक यश होता.<ref name="rediff1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/movies/2001/sep/08raj.htm|title=Lajja's a hit overseas|last=Arthur J Pais|date=8 September 2001|publisher=[[Rediff]]|access-date=1 July 2011}}</ref> या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, कथा आणि पटकथेसाठी टीका झाली, परंतु मुख्य कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.<ref>{{cite web|url=http://www.planetbollywood.com/Film/Lajja/|title=Film Review – Lajja|publisher=Planet Bollywood|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110616182128/http://www.planetbollywood.com/Film/Lajja/|archive-date=16 June 2011|access-date=1 July 2011|df=dmy-all}}</ref><ref>{{cite news|author=Bariana, Sanjeev Singh|url=http://www.tribuneindia.com/2001/20010902/cth2.htm#5|title=Rekha, Madhuri, Manisha all the way|date=2 September 2001|newspaper=[[The Tribune (Chandigarh)|The Tribune]]|access-date=12 December 2011}}</ref> ४७ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, ''लज्जाला'' ३ पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले - [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता]] (देवगण) आणि [[फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] (रेखा आणि दीक्षित). २००२ च्या [[झी सिने पुरस्कार|झी सिने पुरस्कारांमध्ये]], [[झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री|सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] (दीक्षित) पुरस्कार मिळाला. == गीत == ही गाणी प्रामुख्याने [[अनू मलिक]] यांनी संगीतबद्ध केली होती. सुरुवातीला [[ए.आर. रहमान]] यांना संगीतकार म्हणून साइन केले होते; परंतु नंतर ते त्यांच्या आंतरराष्ट्रीय असाइनमेंट, ''बॉम्बे ड्रीम्समध्ये'' खूप व्यस्त झाल्यानंतर त्यांनी या गाण्यापासून माघार घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://gopalhome.tripod.com/arrbio.html|title=The Complete Biography of A.R.Rahman - the A.R.Rahman Page}}</ref> चित्रपटाचे पार्श्वसंगीत [[इळैयराजा|इलैयाराजाने]] केले. [[प्रसून जोशी]] यांनी लिहिलेल्या "कौन डगर कौन शहर" या गाण्यांव्यतिरिक्त, सर्व गाण्यांचे बोल [[समीर अंजान|समीर]] यांनी लिहिले आहे. हे गाणे देखील इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केले होते आणि [[लता मंगेशकर]] यांनी गायले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=286&catName=MjAwMC0yMDA5|title=Music Hits 2000–2009 (Figures in Units)|publisher=[[Box Office India]]|archive-url=https://web.archive.org/web/20080215081557/http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=286&catName=MjAwMC0yMDA5&PHPSESSID=108b9056cd4ca14236f9c6119d34dcce|archive-date=15 February 2008}}</ref> {{Track listing |extra_column=गायक|lyrics_credits=yes|music_credits=yes |title1=आइये आजाइये आ ही जाइये|lyrics1=[[समीर अंजान]]|music1=[[अनू मलिक]]|extra1=[[अनुराधा श्रीराम]] |title2=बडी मुश्कील|lyrics2=समीर अंजान|music2=अनू मलिक|extra2=[[अलका याज्ञिक]] |title3=जीयो जीयो|lyrics3=समीर अंजान|music3=अनू मलिक|extra3=[[के.के. (गायक)|के.के.]] |title4=कलियूग की सीता|lyrics4=समीर अंजान|music4=अनू मलिक|extra4=[[अनुराधा पौडवाल]] |title5=कलियूग की सीता|note5=२|lyrics5=समीर अंजान|music5=अनू मलिक|extra5=[[शुभा मुद्गल]] |title6=कौन डगर कौन शहर|lyrics6=[[प्रसून जोशी]]|music6=[[इळैयराजा]]|extra6=[[लता मंगेशकर]] |title7=सजन के घर जाना हैं|lyrics7=समीर अंजान|music7=अनू मलिक|extra7=अलका याज्ञिक, [[सोनू निगम]], [[रिचा शर्मा]] |title8=सजन के घर जाना हैं|lyrics8=समीर अंजान|music8=अनू मलिक|extra8=अलका याज्ञिक |note8=सोलो }} == संदर्भ == {{संदर्भयादी|33em}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. २००१ मधील हिंदी चित्रपट]] q1xzvj6xmbky50wf73jhozzqrezluze संबा 0 367065 2583288 2025-06-26T08:02:18Z Nitin.kunjir 4684 नवीन पान: {{गल्लत|संबा जिल्हा}} {{Infobox settlement | name = संबा | nickname = <!-- Please do not add any Indic script in this infobox, per WP:INDICSCRIPT policy. --> | settlement_type = [[भारत|भारत]]ाचे व्यवस्थापन असलेले [[शहर]] | image_skyline = Jammu Tawi to Delhi - Rail side views 18.JPG | image_alt = |... 2583288 wikitext text/x-wiki {{गल्लत|संबा जिल्हा}} {{Infobox settlement | name = संबा | nickname = <!-- Please do not add any Indic script in this infobox, per WP:INDICSCRIPT policy. --> | settlement_type = [[भारत|भारत]]ाचे व्यवस्थापन असलेले [[शहर]] | image_skyline = Jammu Tawi to Delhi - Rail side views 18.JPG | image_alt = | image_caption = संबा, जम्मू आणि काश्मीर, भारतातील संबा रेल्वे स्थानकाचे दृश्य. | image_map1 = Kashmir region. LOC 2003626427 - showing Jammu division administered by India in neon blue.jpg | map_alt = | map_caption1 = संबा हे भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू विभागात (निऑन ब्लू) आहे (तपकिरी). | image_map = {{maplink|frame=yes|plain=yes|frame-width=300|frame-height=170|frame-align=center|zoom=4|type=|title=संबा, जम्मू आणि काश्मीर|marker=town|type2=shape|stroke-width2=2|stroke-color2=#808080}} | map_caption = संबाचा परस्परसंवादी नकाशा | coordinates = {{coord|32.57|N|75.12|E|display=inline,title}} | subdivision_type = व्यवस्थापन करणारा [[देश]] | subdivision_name = [[भारत]] | subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित प्रदेश]] | subdivision_name1 = [[जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)|जम्मू आणि काश्मीर]] | subdivision_type2 = [[जम्मू आणि काश्मीरमधील जिल्हे|जिल्हा]] | subdivision_name2 = [[संबा जिल्हा|संबा ]] | established_title = <!-- Established --> | established_date = | founder = | named_for = सांब्याल कुळ | government_type = नगर समिती | governing_body = सांबा नगर समिती | unit_pref = Metric | area_footnotes = | area_rank = | area_total_km2 = 1.65 | elevation_footnotes = | elevation_m = 384 | population_total = 12,700 | population_as_of = २०११ | population_rank = | population_density_km2 = auto | population_demonym = | population_footnotes = <ref name=":0"/> | demographics_type1 = भाषा | demographics1_title1 = अधिकृत | demographics1_info1 = [[डोग्री भाषा|डोग्री]], [[हिंदी]], [[उर्दू]], [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]<ref name="OfficialLang">{{cite web |url=http://egazette.nic.in/WriteReadData/2020/222037.pdf |title=जम्मू आणि काश्मीर अधिकृत भाषा कायदा, २०२० |publisher=द गॅझेट ऑफ इंडिया|date=२७ सप्टेंबर २०२० }}</ref><ref>{{cite news | title=संसदेने जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक, २०२० मंजूर केले | work=राइजिंग काश्मीर | date=२३ सप्टेंबर २०२०| url=http://risingkashmir.com/news/parliament-passes-jk-official-languages-bill-2020}}</ref> | demographics1_title2 = Spoken | demographics1_info2 = | timezone1 = [[भारतीय प्रमाण वेळ|भाप्रवे]] | utc_offset1 = +५:३० | postal_code_type = [[पिन कोड|पिन]] | postal_code = १८४१२१ | registration_plate = | website = http://samba.nic.in/ | footnotes = | official_name = }} संबा हे भारताच्या ताब्यातील [[जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)|जम्मू आणि काश्मीर]]मधील वादग्रस्त काश्मीर प्रदेशातील [[संबा जिल्हा|संबा जिल्ह्याचे]] एक शहर, नगरपालिका समिती, आणि प्रशासकीय मुख्यालय आहे. संबा येथे [[जम्मू तावी रेल्वे स्थानक|जम्मू-दिल्ली रेल्वे मार्गावर]] संबा रेल्वे स्टेशन आहे. 4k1n3a8vss4typ44jot8i4l2jzh1g51 2583289 2583288 2025-06-26T08:03:07Z Nitin.kunjir 4684 2583289 wikitext text/x-wiki {{गल्लत|संबा जिल्हा}} {{Infobox settlement | name = संबा | nickname = <!-- Please do not add any Indic script in this infobox, per WP:INDICSCRIPT policy. --> | settlement_type = [[भारत|भारत]]ाचे व्यवस्थापन असलेले [[शहर]] | image_skyline = Jammu Tawi to Delhi - Rail side views 18.JPG | image_alt = | image_caption = संबा, जम्मू आणि काश्मीर, भारतातील संबा रेल्वे स्थानकाचे दृश्य. | image_map1 = Kashmir region. LOC 2003626427 - showing Jammu division administered by India in neon blue.jpg | map_alt = | map_caption1 = संबा हे भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू विभागात (निऑन ब्लू) आहे (तपकिरी). | image_map = {{maplink|frame=yes|plain=yes|frame-width=300|frame-height=170|frame-align=center|zoom=4|type=point|title=संबा, जम्मू आणि काश्मीर|marker=town|type2=shape|stroke-width2=2|stroke-color2=#808080}} | map_caption = संबाचा परस्परसंवादी नकाशा | coordinates = {{coord|32.57|N|75.12|E|display=inline,title}} | subdivision_type = व्यवस्थापन करणारा [[देश]] | subdivision_name = [[भारत]] | subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित प्रदेश]] | subdivision_name1 = [[जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)|जम्मू आणि काश्मीर]] | subdivision_type2 = [[जम्मू आणि काश्मीरमधील जिल्हे|जिल्हा]] | subdivision_name2 = [[संबा जिल्हा|संबा ]] | established_title = <!-- Established --> | established_date = | founder = | named_for = सांब्याल कुळ | government_type = नगर समिती | governing_body = सांबा नगर समिती | unit_pref = Metric | area_footnotes = | area_rank = | area_total_km2 = 1.65 | elevation_footnotes = | elevation_m = 384 | population_total = 12,700 | population_as_of = २०११ | population_rank = | population_density_km2 = auto | population_demonym = | population_footnotes = <ref name=":0"/> | demographics_type1 = भाषा | demographics1_title1 = अधिकृत | demographics1_info1 = [[डोग्री भाषा|डोग्री]], [[हिंदी]], [[उर्दू]], [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]<ref name="OfficialLang">{{cite web |url=http://egazette.nic.in/WriteReadData/2020/222037.pdf |title=जम्मू आणि काश्मीर अधिकृत भाषा कायदा, २०२० |publisher=द गॅझेट ऑफ इंडिया|date=२७ सप्टेंबर २०२० }}</ref><ref>{{cite news | title=संसदेने जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक, २०२० मंजूर केले | work=राइजिंग काश्मीर | date=२३ सप्टेंबर २०२०| url=http://risingkashmir.com/news/parliament-passes-jk-official-languages-bill-2020}}</ref> | demographics1_title2 = Spoken | demographics1_info2 = | timezone1 = [[भारतीय प्रमाण वेळ|भाप्रवे]] | utc_offset1 = +५:३० | postal_code_type = [[पिन कोड|पिन]] | postal_code = १८४१२१ | registration_plate = | website = http://samba.nic.in/ | footnotes = | official_name = }} संबा हे भारताच्या ताब्यातील [[जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)|जम्मू आणि काश्मीर]]मधील वादग्रस्त काश्मीर प्रदेशातील [[संबा जिल्हा|संबा जिल्ह्याचे]] एक शहर, नगरपालिका समिती, आणि प्रशासकीय मुख्यालय आहे. संबा येथे [[जम्मू तावी रेल्वे स्थानक|जम्मू-दिल्ली रेल्वे मार्गावर]] संबा रेल्वे स्टेशन आहे. ==संदर्भयादी== {{संदर्भयादी}} ey6n7aeq2c81de08hhv4mknzbkuif3k अजब प्रेम की गजब कहानी 0 367066 2583291 2025-06-26T08:32:30Z Dharmadhyaksha 28394 "[[:en:Special:Redirect/revision/1285037888|Ajab Prem Ki Ghazab Kahani]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2583291 wikitext text/x-wiki '''''अजब प्रेम की गजब कहानी''''' हा २००९ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो [[राजकुमार संतोषी]] यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि रमेश तौरानी यांनी टिप्स इंडस्ट्रीज अंतर्गत निर्मित केला आहे. [[रणबीर कपूर]] आणि [[कतरिना कैफ]] अभिनीत, हा चित्रपट समीक्षात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला, ज्याने जागतिक स्तरावर रुपये ९९ करोड कमाई केली, जो २००९ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला.<ref>{{Cite web|url=http://www.boxofficeindia.com/movie.php?movieid=139|title=Ajab Prem Ki Ghazab Kahani – Movie – Box Office India|website=boxofficeindia.com|access-date=29 December 2017}}</ref> हा चित्रपट ''सोग्गडु'' (२००५) या तेलुगू चित्रपटावर आधारित आहे.<ref>{{cite news|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/ajab-prem-ki-ghazab-kahani/movie-review/5200397.cms|title=Ajab Prem Ki Ghazab Kahani Movie Review {3/5}: Critic Review of Ajab Prem Ki Ghazab Kahani by Times of India|newspaper=The Times of India}}</ref><ref>{{cite web|url=http://www.zoomtv.in/stories/Chocolate-boy-to-desi-Corleone-Kapoor-scion-grows-up/10547|title=Chocolate boy to desi Corleone, Kapoor scion grows up|publisher=Zoomtv.in|access-date=10 June 2010}}</ref> ५५ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, ''अजब प्रेम की गजब कहानीला'' [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता]] (कपूर) आणि [[फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक]] (प्रीतम) यासह ५ नामांकने मिळाली आणि [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)]] (कपूर) हा पुरस्कार जिंकला. हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२४ रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/ranbir-kapoor-katrina-kaifs-ajab-prem-ki-ghazab-kahani-to-re-release-in-theatres-2621096-2024-10-22|title=Ranbir Kapoor, Katrina Kaif's Ajab Prem Ki Ghazab Kahani to re-release in theatres|website=[[India Today]]|access-date=22 October 2024}}</ref> {{संदर्भयादी}} == गीत == या गाण्यांना [[प्रीतम]] यांनी संगीतबद्ध केले होते तर गीते [[इर्शाद कामिल]] आणि आशिष पंडित यांनी लिहिली होती. ही गाणी डीजे सुकेतू यांनी रीमिक्स केली आहेत. {{Track listing}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. २००९ मधील हिंदी चित्रपट]] cpz4wwa67vc7esohrhcjbk89ru5sby2 2583303 2583291 2025-06-26T09:12:53Z Dharmadhyaksha 28394 2583303 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''अजब प्रेम की गजब कहानी''''' हा २००९ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो [[राजकुमार संतोषी]] यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि रमेश तौरानी यांनी टिप्स इंडस्ट्रीज अंतर्गत निर्मित केला आहे. [[रणबीर कपूर]] आणि [[कतरिना कैफ]] अभिनीत, हा चित्रपट समीक्षात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला, ज्याने जागतिक स्तरावर रुपये ९९ करोड कमाई केली, जो २००९ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला.<ref>{{Cite web|url=http://www.boxofficeindia.com/movie.php?movieid=139|title=Ajab Prem Ki Ghazab Kahani – Movie – Box Office India|website=boxofficeindia.com|access-date=29 December 2017}}</ref> हा चित्रपट ''सोग्गडु'' (२००५) या तेलुगू चित्रपटावर आधारित आहे.<ref>{{cite news|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/ajab-prem-ki-ghazab-kahani/movie-review/5200397.cms|title=Ajab Prem Ki Ghazab Kahani Movie Review {3/5}: Critic Review of Ajab Prem Ki Ghazab Kahani by Times of India|newspaper=The Times of India}}</ref><ref>{{cite web|url=http://www.zoomtv.in/stories/Chocolate-boy-to-desi-Corleone-Kapoor-scion-grows-up/10547|title=Chocolate boy to desi Corleone, Kapoor scion grows up|publisher=Zoomtv.in|access-date=10 June 2010}}</ref> ५५ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, ''अजब प्रेम की गजब कहानीला'' [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता]] (कपूर) आणि [[फिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक]] (प्रीतम) यासह ५ नामांकने मिळाली आणि [[फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार|सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)]] (कपूर) हा पुरस्कार जिंकला. हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२४ रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/ranbir-kapoor-katrina-kaifs-ajab-prem-ki-ghazab-kahani-to-re-release-in-theatres-2621096-2024-10-22|title=Ranbir Kapoor, Katrina Kaif's Ajab Prem Ki Ghazab Kahani to re-release in theatres|website=[[India Today]]|access-date=22 October 2024}}</ref> == गीत == या गाण्यांना [[प्रीतम]] यांनी संगीतबद्ध केले होते तर गीते [[इर्शाद कामिल]] आणि आशिष पंडित यांनी लिहिली होती. ही गाणी डीजे सुकेतू यांनी रीमिक्स केली आहेत. {{Track listing | extra_column = गायक | title1 = मै तेरा धडकन तेरी | length1 = 4:33 | extra1 = [[के.के. (गायक)|के.के.]], [[सुनिधी चौहान]], [[हार्ड कौर]] | title2 = तू जाने ना | length2 = 5:41 | extra2 = [[आतिफ अस्लम]] | title3 = ओह बाय गॉड | length3 = 4:58 | extra3 = सुनिधी चौहान, [[मीका सिंह]] | title4 = तेरा होने लगा हूं | length4 = 4:56 | extra4 = आतिफ अस्लम, [[अलिशा चिनॉय]], [[जॉय बरुआ]], [[परिणीता बोरठाकूर]] | title5 = प्रेम की नैया | length5 = 4:06 | extra5 = [[नीरज श्रीधर]], [[सुझान डी'मेलो]] | title6 = आ जाओ मेरी तमन्ना | length6 = 4:02 | extra6 = [[जावेद अली]], जोजो | title7 = फॉलो मी | length7 = 2:52 | extra7 = हार्ड कौर | title8 = तू जाने ना | note8 = रीप्राइझ | length8 = 5:43 | extra8 = [[सोहम चक्रवर्ती]], [[राणा मुझुमदार]], आशिष पंडित | title9 = मै तेरा धडकन तेरी | note9 = रीमिक्स | length9 = 5:04 | extra9 = के.के., सुनिधी चौहान, हार्ड कौर | title10 = तू जाने ना | note10 = रीमिक्स | length10 = 6:06 | extra10 = आतिफ अस्लम | title11 = प्रेम की नैया | note11 = रीमिक्स | length11 = 4:31 | extra11 = नीरज श्रीधर, सुझान डी'मेलो | title12 = तेरा होने लगा हूं | note12 = रीमिक्स | length12 = 4:46 | extra12 = आतिफ अस्लम, अलिशा चिनॉय, जॉय बरुआ | title13 = आ जाओ मेरी तमन्ना | note13 = रीमिक्स | length13 = 3:44 | extra13 = जावेद अली, जोजो | title14 = तू जाने ना | note14 = अनप्लग्ड | length14 = 5:33 | extra14 = [[कैलाश खेर]], परेश कामत, नरेश | total_length = 66:35 }} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. २००९ मधील हिंदी चित्रपट]] 2kvr5nu59wkdylviwod81c5w57btv4e फटा पोस्टर निकला हिरो 0 367067 2583311 2025-06-26T10:06:10Z Dharmadhyaksha 28394 "[[:en:Special:Redirect/revision/1295414599|Phata Poster Nikhla Hero]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2583311 wikitext text/x-wiki '''''फाटा पोस्टर निकला हिरो''''' हा २०१३ चा [[राजकुमार संतोषी]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात [[शाहिद कपूर]] आणि [[इलिआना डिक्रुझ]] मुख्य भूमिकेत आहेत. हा २० सप्टेंबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला व चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र ते सकारात्मक प्रतिसाद मिळाला.<ref>{{cite news|url=http://www.bollywoodhungama.com/moviemicro/criticreview/id/563932|title=Taran Adarsh Review|website=[[Bollywood Hungama]]|access-date=20 September 2013|archive-url=https://web.archive.org/web/20130721063926/http://www.bollywoodhungama.com/moviemicro/criticreview/id/563932|archive-date=21 July 2013|url-status=dead}}</ref><ref>{{cite news|url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/movie-reviews/hindi/Phata-Poster-Nikhla-Hero/movie-review/22807611.cmsl|title=TOI Review|publisher=Times of India|access-date=20 September 2013}}</ref> == गीत == चित्रपताची गाणी [[प्रीतम]] यांनी संगीतबद्ध केली होती, तर [[इर्शाद कामिल]] आणि [[अमिताभ भट्टाचार्य]] यांनी गीते लिहिली होती. चित्रपटाचे पार्श्वसंगीत राजू सिंह यांचे होते. {{Track listing|extra_column=गायक|total_length=39:14|title1=तू मेरे अगल बगल हैं|extra1=[[Mika Singh]]|music1=|lyrics1=|length1=4:25|title2=मै रंग शरबतों का|extra2=[[Atif Aslam]] & [[Chinmayi Sripada]]|music2=|lyrics2=|length2=4:26|title3=हे मिस्टर डीजे|extra3=[[Benny Dayal]], [[Shalmali Kholgade]], [[Shefali Alvares]] & [[Ishq Bector]] (Rap)|music3=|lyrics3=|length3=4:22|title4=मेरे बिना तू|note4=|extra4=[[Rahat Fateh Ali Khan]]|music4=|lyrics4=|length4=4:11|title5=धतिंग नाच|extra5=[[Nakash Aziz]] & [[Neha Kakkar]]|music5=|lyrics5=|length5=3:10|title6=जनम जनम|extra6=Atif Aslam|music6=|lyrics6=|length6=4:48|title7=मै रंग शरबतों का|note7=Reprise|extra7=[[Arijit Singh]]|music7=|lyrics7=|length7=4:38|title8=जनम जनम|note8=Reprise|extra8=[[Sunidhi Chauhan]]|length8=3:06|title9=Mere Bina Tu|note9=Film Version|extra9=Rahat Fateh Ali Khan & [[Harshdeep Kaur]]|length9=4:23|title10=Janam Janam|note10=Sad|extra10=Atif Aslam|length10=1:45}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. २०१३ मधील हिंदी चित्रपट]] nhnonk6sxb4jdlpv9ia41cefwdrp612 2583323 2583311 2025-06-26T10:38:12Z Dharmadhyaksha 28394 2583323 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''फाटा पोस्टर निकला हिरो''''' हा २०१३ चा [[राजकुमार संतोषी]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात [[शाहिद कपूर]] आणि [[इलिआना डिक्रुझ]] मुख्य भूमिकेत आहेत. हा २० सप्टेंबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला व चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र ते सकारात्मक प्रतिसाद मिळाला.<ref>{{cite news|url=http://www.bollywoodhungama.com/moviemicro/criticreview/id/563932|title=Taran Adarsh Review|website=[[Bollywood Hungama]]|access-date=20 September 2013|archive-url=https://web.archive.org/web/20130721063926/http://www.bollywoodhungama.com/moviemicro/criticreview/id/563932|archive-date=21 July 2013|url-status=dead}}</ref><ref>{{cite news|url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/movie-reviews/hindi/Phata-Poster-Nikhla-Hero/movie-review/22807611.cmsl|title=TOI Review|publisher=Times of India|access-date=20 September 2013}}</ref> == गीत == चित्रपताची गाणी [[प्रीतम]] यांनी संगीतबद्ध केली होती, तर [[इर्शाद कामिल]] आणि [[अमिताभ भट्टाचार्य]] यांनी गीते लिहिली होती. चित्रपटाचे पार्श्वसंगीत राजू सिंह यांचे होते. {{Track listing|extra_column=गायक|total_length=39:14 |title1=तू मेरे अगल बगल हैं|extra1=[[मीका सिंह]]|length1=4:25 |title2=मै रंग शरबतों का|extra2=[[आतिफ अस्लम]], [[चिन्मयी श्रीपाद]]|length2=4:26 |title3=हे मिस्टर डीजे|extra3=[[बेन्नी दयाल]], [[शाल्मली खोलगडे]], [[शेफाली अल्वारेझ]], [[इश्क बेक्टर]]|length3=4:22 |title4=मेरे बिना तू|extra4=[[राहत फतेह अली खान]]|length4=4:11 |title5=धतिंग नाच|extra5=[[नक्श अझीझ]], [[[नेहा कक्कर]]|length5=3:10 |title6=जनम जनम|extra6=आतिफ अस्लम|length6=4:48 |title7=मै रंग शरबतों का|note7=रीप्राइझ|extra7=[[अरिजीत सिंग]]|length7=4:38 |title8=जनम जनम|note8=रीप्राइझ|extra8=[[सुनिधी चौहान]]|length8=3:06 |title9=मेरे बिना तू|note9=चित्रपट आवृत्ती|extra9=राहत फतेह अली खान, हर्षदीप कौर|length9=4:23 |title10=जनम जनम|note10=दुःखी|extra10=आतिफ अस्लम|length10=1:45}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. २०१३ मधील हिंदी चित्रपट]] osdmwihdlbsr3pyya4astv7a1hhk8fx 2583324 2583323 2025-06-26T10:39:51Z Dharmadhyaksha 28394 Dharmadhyaksha ने लेख [[फाटा पोस्टर निकला हिरो]] वरुन [[फटा पोस्टर निकला हिरो]] ला हलविला: टायपो 2583323 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''फाटा पोस्टर निकला हिरो''''' हा २०१३ चा [[राजकुमार संतोषी]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात [[शाहिद कपूर]] आणि [[इलिआना डिक्रुझ]] मुख्य भूमिकेत आहेत. हा २० सप्टेंबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला व चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र ते सकारात्मक प्रतिसाद मिळाला.<ref>{{cite news|url=http://www.bollywoodhungama.com/moviemicro/criticreview/id/563932|title=Taran Adarsh Review|website=[[Bollywood Hungama]]|access-date=20 September 2013|archive-url=https://web.archive.org/web/20130721063926/http://www.bollywoodhungama.com/moviemicro/criticreview/id/563932|archive-date=21 July 2013|url-status=dead}}</ref><ref>{{cite news|url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/movie-reviews/hindi/Phata-Poster-Nikhla-Hero/movie-review/22807611.cmsl|title=TOI Review|publisher=Times of India|access-date=20 September 2013}}</ref> == गीत == चित्रपताची गाणी [[प्रीतम]] यांनी संगीतबद्ध केली होती, तर [[इर्शाद कामिल]] आणि [[अमिताभ भट्टाचार्य]] यांनी गीते लिहिली होती. चित्रपटाचे पार्श्वसंगीत राजू सिंह यांचे होते. {{Track listing|extra_column=गायक|total_length=39:14 |title1=तू मेरे अगल बगल हैं|extra1=[[मीका सिंह]]|length1=4:25 |title2=मै रंग शरबतों का|extra2=[[आतिफ अस्लम]], [[चिन्मयी श्रीपाद]]|length2=4:26 |title3=हे मिस्टर डीजे|extra3=[[बेन्नी दयाल]], [[शाल्मली खोलगडे]], [[शेफाली अल्वारेझ]], [[इश्क बेक्टर]]|length3=4:22 |title4=मेरे बिना तू|extra4=[[राहत फतेह अली खान]]|length4=4:11 |title5=धतिंग नाच|extra5=[[नक्श अझीझ]], [[[नेहा कक्कर]]|length5=3:10 |title6=जनम जनम|extra6=आतिफ अस्लम|length6=4:48 |title7=मै रंग शरबतों का|note7=रीप्राइझ|extra7=[[अरिजीत सिंग]]|length7=4:38 |title8=जनम जनम|note8=रीप्राइझ|extra8=[[सुनिधी चौहान]]|length8=3:06 |title9=मेरे बिना तू|note9=चित्रपट आवृत्ती|extra9=राहत फतेह अली खान, हर्षदीप कौर|length9=4:23 |title10=जनम जनम|note10=दुःखी|extra10=आतिफ अस्लम|length10=1:45}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. २०१३ मधील हिंदी चित्रपट]] osdmwihdlbsr3pyya4astv7a1hhk8fx 2583326 2583324 2025-06-26T10:40:10Z Dharmadhyaksha 28394 2583326 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''फटा पोस्टर निकला हिरो''''' हा २०१३ चा [[राजकुमार संतोषी]] दिग्दर्शित भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेतील ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात [[शाहिद कपूर]] आणि [[इलिआना डिक्रुझ]] मुख्य भूमिकेत आहेत. हा २० सप्टेंबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला व चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र ते सकारात्मक प्रतिसाद मिळाला.<ref>{{cite news|url=http://www.bollywoodhungama.com/moviemicro/criticreview/id/563932|title=Taran Adarsh Review|website=[[Bollywood Hungama]]|access-date=20 September 2013|archive-url=https://web.archive.org/web/20130721063926/http://www.bollywoodhungama.com/moviemicro/criticreview/id/563932|archive-date=21 July 2013|url-status=dead}}</ref><ref>{{cite news|url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/movie-reviews/hindi/Phata-Poster-Nikhla-Hero/movie-review/22807611.cmsl|title=TOI Review|publisher=Times of India|access-date=20 September 2013}}</ref> == गीत == चित्रपताची गाणी [[प्रीतम]] यांनी संगीतबद्ध केली होती, तर [[इर्शाद कामिल]] आणि [[अमिताभ भट्टाचार्य]] यांनी गीते लिहिली होती. चित्रपटाचे पार्श्वसंगीत राजू सिंह यांचे होते. {{Track listing|extra_column=गायक|total_length=39:14 |title1=तू मेरे अगल बगल हैं|extra1=[[मीका सिंह]]|length1=4:25 |title2=मै रंग शरबतों का|extra2=[[आतिफ अस्लम]], [[चिन्मयी श्रीपाद]]|length2=4:26 |title3=हे मिस्टर डीजे|extra3=[[बेन्नी दयाल]], [[शाल्मली खोलगडे]], [[शेफाली अल्वारेझ]], [[इश्क बेक्टर]]|length3=4:22 |title4=मेरे बिना तू|extra4=[[राहत फतेह अली खान]]|length4=4:11 |title5=धतिंग नाच|extra5=[[नक्श अझीझ]], [[[नेहा कक्कर]]|length5=3:10 |title6=जनम जनम|extra6=आतिफ अस्लम|length6=4:48 |title7=मै रंग शरबतों का|note7=रीप्राइझ|extra7=[[अरिजीत सिंग]]|length7=4:38 |title8=जनम जनम|note8=रीप्राइझ|extra8=[[सुनिधी चौहान]]|length8=3:06 |title9=मेरे बिना तू|note9=चित्रपट आवृत्ती|extra9=राहत फतेह अली खान, हर्षदीप कौर|length9=4:23 |title10=जनम जनम|note10=दुःखी|extra10=आतिफ अस्लम|length10=1:45}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:इ.स. २०१३ मधील हिंदी चित्रपट]] chiokaaem83a8mf9tvfqtteo8ygtti5 फाटा पोस्टर निकला हिरो 0 367068 2583325 2025-06-26T10:39:53Z Dharmadhyaksha 28394 Dharmadhyaksha ने लेख [[फाटा पोस्टर निकला हिरो]] वरुन [[फटा पोस्टर निकला हिरो]] ला हलविला: टायपो 2583325 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[फटा पोस्टर निकला हिरो]] l9b6pgc0bolag2uszoqsct980b3csn9 गांधी गोडसे - एक युद्ध 0 367069 2583331 2025-06-26T11:16:35Z Dharmadhyaksha 28394 "[[:en:Special:Redirect/revision/1294260326|Gandhi Godse – Ek Yudh]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले 2583331 wikitext text/x-wiki '''''गांधी गोडसे - एक युद्ध''''' हा २०२३ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] ऐतिहासिक काल्पनिक चित्रपट आहे जो [[राजकुमार संतोषी]] यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि मनिला संतोषी यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटात दीपक अंतानी आणि [[चिन्मय मांडलेकर]] मुख्य भूमिकेत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/gandhi-godse-ek-yudh-director-rajkumar-santoshi-says-we-are-scared-to-hear-godses-2323802-2023-01-19|title=Director Rajkumar Santoshi says 'we are scared to hear Godse's...|date=19 January 2023|website=India Today|language=en|access-date=2023-02-01}}</ref> हा चित्रपट एका काल्पनिक परिस्थितीशी संबंधित आहे ज्यामध्ये [[महात्मा गांधी]] (अंतानी) त्यांच्या [[महात्मा गांधींची हत्या|हत्येतून]] वाचतात आणि त्यानंतर [[नथुराम गोडसे|नथुराम गोडसेला]] (मांडलेकर) केवळ माफ करण्याचाच नव्हे तर त्याच्याशी संवाद साधण्याचा निर्णय घेतात. चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी, [[भारतीय प्रजासत्ताक दिन|भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या]] निमित्ताने भारतात प्रदर्शित झाला.<ref name=":0">{{स्रोत बातमी|last=Kumar|first=Anuj|url=https://www.thehindu.com/entertainment/movies/gandhi-godse-ek-yudh-movie-review-a-timely-dialogue-on-the-idea-of-india/article66436566.ece|title='Gandhi Godse: Ek Yudh' movie review: A timely dialogue on the idea of India|date=2023-01-26|work=The Hindu|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2023-01-28}}</ref> चित्रपटाच्या संदर्भातील वादामुळे, धमक्या मिळाल्यावर संतोषीने पोलिस संरक्षण मागितले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/gandhi-godse-director-rajkumar-santoshi-seeks-police-protection-after-getting-threats-says-i-feel-unsafe-2325532-2023-01-24|title=Gandhi Godse director Rajkumar Santoshi seeks police protection after getting threats, says 'I feel unsafe'|date=24 January 2023|website=India Today|language=en|access-date=2023-02-01}}</ref> चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, ज्यांनी त्याच्या अभिनयाची, दृश्य शैलीची, संगीताची आणि छायांकनाची प्रशंसा केली, परंतु त्याच्या पटकथेची आणि कथेची टीका केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/entertainment/gandhi-godse-ek-yudh-review-means-well-overall-but-doesnt-fare-particularly-well-3727866|title=Gandhi Godse: Ek Yudh Review - Means Well Overall But Doesn't Fare Particularly Well|website=NDTV.com|access-date=2023-02-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/movies/review/gandhi-godse---ek-yudh-review/20230127.htm|title=Gandhi Godse - Ek Yudh Review: Idea Gone Astray|last=MISHRA|first=UTKARSH|website=Rediff|language=en|access-date=2023-02-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/movie-review/gandhi-godse-ek-yudh-movie-review-revisionist-take-on-mahatama-gandhi-nathuram-godse-naive-insidious-8407316/|title=Gandhi Godse Ek Yudh movie review: This revisionist take on Mahatma Gandhi, Nathuram Godse is both naïve and insidious|date=2023-01-27|website=The Indian Express|language=en|access-date=2023-02-01}}</ref> == निर्माण == संतोषीने रिलीजपूर्व जाहिरातींमध्ये कबूल केले की वादग्रस्त विषय असलेल्या इतक्या मोठ्या प्रमाणात चित्रपटासाठी गुंतवणूक मिळणे कठीण होते. ते पुढे म्हणाले की संगीतकार [[ए.आर. रहमान]] यांनी चित्रपट करण्यास सहमती दिल्यानंतरच गुंतवणूकदारांनी रस दाखवायला सुरुवात केली आणि रहमान यांनी "नाही" म्हटले तर चित्रपट बनला नसता.<ref>{{Citation|title="Gandhi Godse Wouldn't Have Been Possible Without AR Rahman" - Rajkumar Santoshi|accessdate=2023-02-01}}</ref> चित्रीकरण २० सप्टेंबर २०२० रोजी सुरू झाले आणि ६ मे २०२२ रोजी पूर्ण झाले. [[भोपाळ]] आणि [[मुंबई]] ही प्रमुख चित्रीकरणाची ठिकाणे होती. == गीत == {{संदर्भयादी}} ''[[पुकार (२००० चित्रपट)|पुकार]]'' आणि ''[[द लेजंड ऑफ भगतसिंग]]'' नंतर [[राजकुमार संतोषी]] सोबतच्या तिसऱ्या कामात [[ए.आर. रहमान]] यांनी संगीत दिले आहे. दिग्दर्शक-संगीतकार जोडीने दोन दशकांहून अधिक काळ काम केले नव्हते, जरी रहमानला ''[[खाकी (हिंदी चित्रपट)|खाकीसाठी]]'' (२००४) संपर्क साधण्यात आला होता आणि वेळापत्रकातील संघर्षांमुळे त्यांनी ते काम केले नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/movies/2003/nov/04ram.htm|title=The man who doesn't matter in Khakee|website=www.rediff.com|access-date=2023-02-01}}</ref> {{Track listing}} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक चित्रण]] [[वर्ग:इ.स. २०२३ मधील हिंदी चित्रपट]] [[वर्ग:महात्मा गांधी]] 1jb6hztyvk8o8yfidp6uxvow2x63ytl 2583332 2583331 2025-06-26T11:17:08Z Dharmadhyaksha 28394 {{विकिडेटा माहितीचौकट}} 2583332 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''गांधी गोडसे - एक युद्ध''''' हा २०२३ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] ऐतिहासिक काल्पनिक चित्रपट आहे जो [[राजकुमार संतोषी]] यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि मनिला संतोषी यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटात दीपक अंतानी आणि [[चिन्मय मांडलेकर]] मुख्य भूमिकेत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/gandhi-godse-ek-yudh-director-rajkumar-santoshi-says-we-are-scared-to-hear-godses-2323802-2023-01-19|title=Director Rajkumar Santoshi says 'we are scared to hear Godse's...|date=19 January 2023|website=India Today|language=en|access-date=2023-02-01}}</ref> हा चित्रपट एका काल्पनिक परिस्थितीशी संबंधित आहे ज्यामध्ये [[महात्मा गांधी]] (अंतानी) त्यांच्या [[महात्मा गांधींची हत्या|हत्येतून]] वाचतात आणि त्यानंतर [[नथुराम गोडसे|नथुराम गोडसेला]] (मांडलेकर) केवळ माफ करण्याचाच नव्हे तर त्याच्याशी संवाद साधण्याचा निर्णय घेतात. चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी, [[भारतीय प्रजासत्ताक दिन|भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या]] निमित्ताने भारतात प्रदर्शित झाला.<ref name=":0">{{स्रोत बातमी|last=Kumar|first=Anuj|url=https://www.thehindu.com/entertainment/movies/gandhi-godse-ek-yudh-movie-review-a-timely-dialogue-on-the-idea-of-india/article66436566.ece|title='Gandhi Godse: Ek Yudh' movie review: A timely dialogue on the idea of India|date=2023-01-26|work=The Hindu|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2023-01-28}}</ref> चित्रपटाच्या संदर्भातील वादामुळे, धमक्या मिळाल्यावर संतोषीने पोलिस संरक्षण मागितले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/gandhi-godse-director-rajkumar-santoshi-seeks-police-protection-after-getting-threats-says-i-feel-unsafe-2325532-2023-01-24|title=Gandhi Godse director Rajkumar Santoshi seeks police protection after getting threats, says 'I feel unsafe'|date=24 January 2023|website=India Today|language=en|access-date=2023-02-01}}</ref> चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, ज्यांनी त्याच्या अभिनयाची, दृश्य शैलीची, संगीताची आणि छायांकनाची प्रशंसा केली, परंतु त्याच्या पटकथेची आणि कथेची टीका केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/entertainment/gandhi-godse-ek-yudh-review-means-well-overall-but-doesnt-fare-particularly-well-3727866|title=Gandhi Godse: Ek Yudh Review - Means Well Overall But Doesn't Fare Particularly Well|website=NDTV.com|access-date=2023-02-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/movies/review/gandhi-godse---ek-yudh-review/20230127.htm|title=Gandhi Godse - Ek Yudh Review: Idea Gone Astray|last=MISHRA|first=UTKARSH|website=Rediff|language=en|access-date=2023-02-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/movie-review/gandhi-godse-ek-yudh-movie-review-revisionist-take-on-mahatama-gandhi-nathuram-godse-naive-insidious-8407316/|title=Gandhi Godse Ek Yudh movie review: This revisionist take on Mahatma Gandhi, Nathuram Godse is both naïve and insidious|date=2023-01-27|website=The Indian Express|language=en|access-date=2023-02-01}}</ref> == निर्माण == संतोषीने रिलीजपूर्व जाहिरातींमध्ये कबूल केले की वादग्रस्त विषय असलेल्या इतक्या मोठ्या प्रमाणात चित्रपटासाठी गुंतवणूक मिळणे कठीण होते. ते पुढे म्हणाले की संगीतकार [[ए.आर. रहमान]] यांनी चित्रपट करण्यास सहमती दिल्यानंतरच गुंतवणूकदारांनी रस दाखवायला सुरुवात केली आणि रहमान यांनी "नाही" म्हटले तर चित्रपट बनला नसता.<ref>{{Citation|title="Gandhi Godse Wouldn't Have Been Possible Without AR Rahman" - Rajkumar Santoshi|accessdate=2023-02-01}}</ref> चित्रीकरण २० सप्टेंबर २०२० रोजी सुरू झाले आणि ६ मे २०२२ रोजी पूर्ण झाले. [[भोपाळ]] आणि [[मुंबई]] ही प्रमुख चित्रीकरणाची ठिकाणे होती. == गीत == ''[[पुकार (२००० चित्रपट)|पुकार]]'' आणि ''[[द लेजंड ऑफ भगतसिंग]]'' नंतर [[राजकुमार संतोषी]] सोबतच्या तिसऱ्या कामात [[ए.आर. रहमान]] यांनी संगीत दिले आहे. दिग्दर्शक-संगीतकार जोडीने दोन दशकांहून अधिक काळ काम केले नव्हते, जरी रहमानला ''[[खाकी (हिंदी चित्रपट)|खाकीसाठी]]'' (२००४) संपर्क साधण्यात आला होता आणि वेळापत्रकातील संघर्षांमुळे त्यांनी ते काम केले नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/movies/2003/nov/04ram.htm|title=The man who doesn't matter in Khakee|website=www.rediff.com|access-date=2023-02-01}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक चित्रण]] [[वर्ग:इ.स. २०२३ मधील हिंदी चित्रपट]] [[वर्ग:महात्मा गांधी]] cbtpti6ns7yvpfcqdqumxt6b39l3a4j 2583340 2583332 2025-06-26T11:30:17Z Dharmadhyaksha 28394 2583340 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''''गांधी गोडसे - एक युद्ध''''' हा २०२३ चा भारतीय [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] ऐतिहासिक काल्पनिक चित्रपट आहे जो [[राजकुमार संतोषी]] यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि मनिला संतोषी यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटात दीपक अंतानी आणि [[चिन्मय मांडलेकर]] मुख्य भूमिकेत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/gandhi-godse-ek-yudh-director-rajkumar-santoshi-says-we-are-scared-to-hear-godses-2323802-2023-01-19|title=Director Rajkumar Santoshi says 'we are scared to hear Godse's...|date=19 January 2023|website=India Today|language=en|access-date=2023-02-01}}</ref> हा चित्रपट एका काल्पनिक परिस्थितीशी संबंधित आहे ज्यामध्ये [[महात्मा गांधी]] (अंतानी) त्यांच्या [[महात्मा गांधींची हत्या|हत्येतून]] वाचतात आणि त्यानंतर [[नथुराम गोडसे|नथुराम गोडसेला]] (मांडलेकर) केवळ माफ करण्याचाच नव्हे तर त्याच्याशी संवाद साधण्याचा निर्णय घेतात. चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी, [[भारतीय प्रजासत्ताक दिन|भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या]] निमित्ताने भारतात प्रदर्शित झाला.<ref name=":0">{{स्रोत बातमी|last=Kumar|first=Anuj|url=https://www.thehindu.com/entertainment/movies/gandhi-godse-ek-yudh-movie-review-a-timely-dialogue-on-the-idea-of-india/article66436566.ece|title='Gandhi Godse: Ek Yudh' movie review: A timely dialogue on the idea of India|date=2023-01-26|work=The Hindu|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2023-01-28}}</ref> चित्रपटाच्या संदर्भातील वादामुळे, धमक्या मिळाल्यावर संतोषीने पोलिस संरक्षण मागितले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/gandhi-godse-director-rajkumar-santoshi-seeks-police-protection-after-getting-threats-says-i-feel-unsafe-2325532-2023-01-24|title=Gandhi Godse director Rajkumar Santoshi seeks police protection after getting threats, says 'I feel unsafe'|date=24 January 2023|website=India Today|language=en|access-date=2023-02-01}}</ref> चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, ज्यांनी त्याच्या अभिनयाची, दृश्य शैलीची, संगीताची आणि छायांकनाची प्रशंसा केली, परंतु त्याच्या पटकथेची आणि कथेची टीका केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/entertainment/gandhi-godse-ek-yudh-review-means-well-overall-but-doesnt-fare-particularly-well-3727866|title=Gandhi Godse: Ek Yudh Review - Means Well Overall But Doesn't Fare Particularly Well|website=NDTV.com|access-date=2023-02-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/movies/review/gandhi-godse---ek-yudh-review/20230127.htm|title=Gandhi Godse - Ek Yudh Review: Idea Gone Astray|last=MISHRA|first=UTKARSH|website=Rediff|language=en|access-date=2023-02-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/entertainment/movie-review/gandhi-godse-ek-yudh-movie-review-revisionist-take-on-mahatama-gandhi-nathuram-godse-naive-insidious-8407316/|title=Gandhi Godse Ek Yudh movie review: This revisionist take on Mahatma Gandhi, Nathuram Godse is both naïve and insidious|date=2023-01-27|website=The Indian Express|language=en|access-date=2023-02-01}}</ref> == निर्माण == संतोषीने रिलीजपूर्व जाहिरातींमध्ये कबूल केले की वादग्रस्त विषय असलेल्या इतक्या मोठ्या प्रमाणात चित्रपटासाठी गुंतवणूक मिळणे कठीण होते. ते पुढे म्हणाले की संगीतकार [[ए.आर. रहमान]] यांनी चित्रपट करण्यास सहमती दिल्यानंतरच गुंतवणूकदारांनी रस दाखवायला सुरुवात केली आणि रहमान यांनी "नाही" म्हटले तर चित्रपट बनला नसता.<ref>{{Citation|title="Gandhi Godse Wouldn't Have Been Possible Without AR Rahman" - Rajkumar Santoshi|accessdate=2023-02-01}}</ref> चित्रीकरण २० सप्टेंबर २०२० रोजी सुरू झाले आणि ६ मे २०२२ रोजी पूर्ण झाले. [[भोपाळ]] आणि [[मुंबई]] ही प्रमुख चित्रीकरणाची ठिकाणे होती. == गीत == ''[[पुकार (२००० चित्रपट)|पुकार]]'' आणि ''[[द लेजंड ऑफ भगतसिंग]]'' नंतर [[राजकुमार संतोषी]] सोबतच्या तिसऱ्या कामात [[ए.आर. रहमान]] यांनी संगीत दिले आहे. दिग्दर्शक-संगीतकार जोडीने दोन दशकांहून अधिक काळ काम केले नव्हते, जरी रहमानला ''[[खाकी (हिंदी चित्रपट)|खाकीसाठी]]'' (२००४) संपर्क साधण्यात आला होता आणि वेळापत्रकातील संघर्षांमुळे त्यांनी ते काम केले नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/movies/2003/nov/04ram.htm|title=The man who doesn't matter in Khakee|website=www.rediff.com|access-date=2023-02-01}}</ref> {{Track listing | extra_column = गायक | total_length = 8:58 |lyrics_credit = yes | title1 = रघुपती राघव राजा राम | extra1 = अनेक | length1 = 3:04 | lyrics1 = लक्षमणाचार्य | title2 = वैष्णव जन ते | extra2 = [[श्रेया घोषाल]] | length2 = 5:54 | lyrics2 = [[नरसिंह मेहता]] }} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट]] [[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक चित्रण]] [[वर्ग:इ.स. २०२३ मधील हिंदी चित्रपट]] [[वर्ग:महात्मा गांधी]] brfdh3mos32k9sxbilr90ml95xq9s54 अर्नेस्ट बोर्जेस 0 367070 2583342 2025-06-26T11:35:43Z नरेश सावे 88037 नवीन पान: '''डॉक्टर अर्नेस्ट बोर्जेस''' हे [[कर्करोग तज्ञ]] होते. त्यांचे नाव [[टाटा मेमोरियल हॉस्पिटल]] ते [[आयटीसी हॉटेल]] ह्या रस्त्याला दिलेले आहे. <ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,२६ जून २०२५</ref> ==सं... 2583342 wikitext text/x-wiki '''डॉक्टर अर्नेस्ट बोर्जेस''' हे [[कर्करोग तज्ञ]] होते. त्यांचे नाव [[टाटा मेमोरियल हॉस्पिटल]] ते [[आयटीसी हॉटेल]] ह्या रस्त्याला दिलेले आहे. <ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,२६ जून २०२५</ref> ==संदर्भ== 0egrj92zffljl6acpl2knzqnbw2jnco 2583345 2583342 2025-06-26T11:46:27Z नरेश सावे 88037 2583345 wikitext text/x-wiki '''डॉक्टर अर्नेस्ट बोर्जेस''' हे [[कर्करोग तज्ञ]] होते. त्यांचे नाव [[टाटा मेमोरियल हॉस्पिटल]] ते [[आयटीसी हॉटेल]] ह्या रस्त्याला दिलेले आहे. ==बालपण== डॉक्टर अर्नेस्ट बोर्जेस ह्यांचा जन्म इसवी सन १९०९ मध्ये [[मुंबई]]त झाला.त्यांच्या वडिलांचे नाव कजेतन फ्रान्सिस बोर्जेस होते. त्यांच्या आईचे नाव इनेझ द नझारे असे होते. ते मुळचे [[गोवा]] राज्यातील [[उकसीम]] गावातील रहिवासी होते. ==शिक्षण== त्यांचे शिक्षण [[गिरगाव]] येथील [[सेंट तेरेसा हायस्कूल]] येथे झाले.[[सेंट झेविअर्स महाविद्यालय]] येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. <ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,२६ जून २०२५</ref> ==संदर्भ== 4vej0db0yxk48izntat6pkzk79ocfcf