विकिपीडिया
mrwiki
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.24
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिपीडिया
विकिपीडिया चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
मसुदा
मसुदा चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
गोपाळ गणेश आगरकर
0
1279
2681093
2680565
2026-04-26T10:15:54Z
Ketaki Modak
21590
आशयाची भर - दुवा जोडला.
2681093
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = गोपाळ गणेश आगरकर
| चित्र = Gopal_Ganesh_Agarkar.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1856|7|14}}
| जन्मस्थान = [[टेंभू]], [[कराड तालुका|कराड]], [[सातारा जिल्हा|सातारा]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1895|6|17|1856|7|14}}
| मृत्युस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| चळवळ = समाजसुधारणा
| संघटना =
| पत्रकारिता लेखन = [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]]<br />[[सुधारक (वृत्तपत्र)|सुधारक]]
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव = गणेश आगरकर
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव = यशोदाबाई आगरकर
| अपत्ये = यशवंत, माधव, व २ मुली
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''गोपाळ गणेश आगरकर''' ([[१४ जुलै]], [[इ.स. १८५६|१८५६]]; [[टेंभू]] - [[१७ जून]], [[इ.स. १८९५|१८९५]];[[पुणे]]) हे महाराष्ट्रातील विचारवंत, [[समाजसुधारक]], [[पत्रकार]] व [[शिक्षणतज्ज्ञ]] होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी [[सुधारक]], [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] व [[मराठा (मराठी वृत्तपत्र)|मराठा]] या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान-निष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.
बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.<ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक भारताचा इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=श्री. रंगराव पाटील - प्रशांत पब्लिकेशन ,जळगाव.|year= २०१५|isbn=978-93-85021-50-3|location=३, प्रतापनगर, श्री संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, नूतन मराठा महाविद्यालयाजवळ, जळगाव, महाराष्ट्र|pages=२९, ३०}}</ref>
==आरंभीचा काळ==
आगरकरांचा जन्म [[सातारा]] जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते [[कऱ्हाड]], अकोला, [[रत्नागिरी]] येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी [[डेक्कन कॉलेज |डेक्कन कॉलेजला]] प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, [[वक्तृत्व स्पर्धा]], [[निबंध स्पर्धा]] यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.
==कारकीर्द==
आगरकर हे [[बाळ गंगाधर टिळक|बाळ गंगाधर टिळकांनी]] सुरू केलेल्या [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी वृत्तपत्राचे]] पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.१५ ऑक्टोंबर १८८७ला केसरी वृत्तपत्राचे संपादकत्व सोडले
पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना [[लोकमान्य टिळक]] व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी [[विष्णूशास्त्री चिपळूणकर|विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ]]‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. [[आगरकर]] व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘[[केसरी]]’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.
पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली [[फर्ग्युसन कॉलेज |फर्ग्युसन कॉलेजची]] स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.
==उल्लेखनीय कार्य==
[[इ.स. १८८४|१८८४]] साली [[बाळ गंगाधर टिळक|बाळ गंगाधर टिळक]], [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] आणि आगरकरांनी [[पुणे|पुण्यात]] '[[डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]' स्थापली.
[[इ.स. १८८८|१८८८]] साली त्यांनी '[[सुधारक (वृत्तपत्र)|सुधारक]]' हे वृत्तपत्र सुरू केले.
'''गोपाळ गणेश आगरकर''' हे, [[भौतिकता]] - [[ऐहिक]]ता, [[बुद्धिप्रामाण्य|बुद्धिप्रामाण्यवाद]], [[व्यक्तिस्वातंत्र्य]] या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने [[समाज सुधारणा|समाज सुधारणांचा]] पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत
आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. 'स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत'. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक महाराष्ट्र (१८१८-१९६०)|last=सोनवणे स्नेहल,|first=व इतर|publisher=सक्सेस पब्लिकेशन|year=२०१४|isbn=978-93-5158- 045-4|location=पुणे|pages=५.६}}</ref>
राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘[[सुधारक (वृत्तपत्र)]]’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच [[जातिव्यवस्था]], [[चातुर्वर्ण्य]], [[बालविवाह]], [[ग्रंथप्रामाण्य]]- [[धर्मप्रामाण्य]], [[केशवपन]] इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. [[अंधश्रद्धा]], पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ [[गोपाळ गणेश गोखले|नामदार गोखले]] यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला
आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथांत वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत [[समता]], [[संमती]] व [[स्वातंत्र्य]] हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत [[विषमता]] शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘[[विचारकलह]] हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.
वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.
==पत्रकारिता==
१८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८७ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून '[[केसरी]]'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.<ref>Google's cache of http://www.dailykesari.com/sund2.html {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20081012033815/http://www.dailykesari.com/sund2.html |date=2008-10-12 }}. It is a snapshot of the page as it appeared on 9 Jan 2010 05:35:56 GMT.</ref>
आगरकरांनी पुण्यातच [[सुधारक]] वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
==टिळकांशी मतभेद==
आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे.
१८८७ या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण.
अखेरच्या दुखण्यात टिळक आगरकराच्या भेटीस गेले पण जुजबी बोलण्याखेरीज प्रतिसाद मिळाला नाही*. केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.``
आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.``
यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते,<br /><br />
``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्ऱ्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.`` ``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत``
आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचा मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.webdunia.com/marathi-friendship-day/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%83-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-107080400032_1.htm|title=मतभेद राखून मैत्रीः टिळक व आगरकर|last=कुलकर्णी|first=अभिनय|website=marathi.webdunia.com|language=mr|access-date=2025-12-24}}</ref>
==संस्था==
* गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ [[आचार्य अत्रे]] यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.
==पुरस्कार==
* महाराष्ट्र [[अंधश्रद्धा निर्मूलन समिती]]तर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा [[पुरस्कार]] दिला जातो. इ.स. २०१०मध्ये हा [[पुरस्कार]] डॉ. [[श्रीराम लागू]] यांना, तर २०१२साली मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. सय्यदभाई यांना देण्यात आला.
* [[महाराष्ट्रातील परिषदा|महाराष्ट्र संपादक परिषद]] ही संस्था, आदर्श पत्रकारितेसाठी गो.ग. आगरकर [[पुरस्कार]] देते. २०१२साली हा [[पुरस्कार]] महेश म्हात्रे यांना मिळाला होता.
==साहित्य==
गोपाळ गणेश आगरकर यांनी आणि इतर लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके -
#आगरकर दर्शन - ऑडिओ पुस्तक
# आगरकर-वाङ्मय. खंड १ ते ३. (संपादक : म. गं. नातू. [[दि. य. देशपांडे]])
# आगरकर विचार (लेखक : [[अशोक चौसाळकर]], तानाजी ठोंबरे, डाॅ. [[भा.ल. भोळे]])
# आगरकर व्यक्ती आणि विचार (लेखक [[वि.स. खांडेकर]])
# आगरकरांचे राजकीय विचार ([[अशोक चौसाळकर]], २००५)
# गोपाळ गणेश आगरकर. लेखक, संपादक - प्रा. ग.प्र. प्रधान.
# गोपाळ गणेश आगरकर - निवडक लेखसंग्रह. लेखक गो. ग. आगरकर. प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन
# गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र (प्रा. [[अविनाश कोल्हे]])
# टिळक आगरकरांचे राजकीय विचार (संपादक : [[अशोक चौसाळकर]])(२००८)
# टिळक आणि आगरकर (नाटक). लेखक - [[विश्राम बेडेकर]]
# डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस (लेखक गो.ग. आगरकर)
# द्रष्टा (आगरकरांच्या आयुष्यावर व समाजकार्यावर लिहिलेले नाटक, लेखिका - माधुरी आठवले)
# ’विकार विलसित’ हे शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी भाषांतर : लेखक गो. ग. आगरकर.
# वाक्यमीमांसा आणि वाक्यांचें पृथक्करण (लेखक गो.ग. आगरकर)
# ’वाक्य विश्लेषण’ हा व्याकरण ग्रंथ (लेखक गो.ग. आगरकर)
# श्रेष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, लेखिका : कुसुम बेदरकर; प्रकाशक : अस्मिता प्रकाशन(पुणे); प्रकाशन तिथी : नोव्हेंबर २००९
# ’सुधारकातील निवडक निबंध’ लेखक गो.ग. आगरकर
# 'गुलामांची राष्ट्र'हा लेख। गुलामगिरीचे शस्त्र (गो ग आगरकर)
# '''<big>'</big>'''गुलामांचे राष्ट्र'.'गुलामगिरीचे शस्त्र'.(गो ग आगरकर)
# [[commons:File:असे_आपले_आगरकर.pdf|असे आपले आगरकर]] - ले. पुरुषोत्तम पांडुरंग उर्फ बाबुराव गोखले (ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध)
== संबंधित माहिती ==
(पत्नी) [[यशोदा गोपाळ आगरकर]]
==संदर्भ==
{{संदर्भ यादी}}
{{DEFAULTSORT:आगरकर,गोपाळ गणेश}}
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:इ.स. १८५६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८९५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
nmmqih69x094kcanpknzdf19w0tdvrv
2681094
2681093
2026-04-26T10:18:27Z
Ketaki Modak
21590
2681094
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = गोपाळ गणेश आगरकर
| चित्र = Gopal_Ganesh_Agarkar.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1856|7|14}}
| जन्मस्थान = [[टेंभू]], [[कराड तालुका|कराड]], [[सातारा जिल्हा|सातारा]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1895|6|17|1856|7|14}}
| मृत्युस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| चळवळ = समाजसुधारणा
| संघटना =
| पत्रकारिता लेखन = [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]]<br />[[सुधारक (वृत्तपत्र)|सुधारक]]
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव = गणेश आगरकर
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव = यशोदाबाई आगरकर
| अपत्ये = यशवंत, माधव, व २ मुली
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''गोपाळ गणेश आगरकर''' ([[१४ जुलै]], [[इ.स. १८५६|१८५६]]; [[टेंभू]] - [[१७ जून]], [[इ.स. १८९५|१८९५]];[[पुणे]]) हे महाराष्ट्रातील विचारवंत, [[समाजसुधारक]], [[पत्रकार]] व [[शिक्षणतज्ज्ञ]] होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी [[सुधारक]], [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] व [[मराठा (मराठी वृत्तपत्र)|मराठा]] या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान-निष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.
बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.<ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक भारताचा इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=श्री. रंगराव पाटील - प्रशांत पब्लिकेशन ,जळगाव.|year= २०१५|isbn=978-93-85021-50-3|location=३, प्रतापनगर, श्री संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, नूतन मराठा महाविद्यालयाजवळ, जळगाव, महाराष्ट्र|pages=२९, ३०}}</ref>
==आरंभीचा काळ==
आगरकरांचा जन्म [[सातारा]] जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते [[कऱ्हाड]], अकोला, [[रत्नागिरी]] येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी [[डेक्कन कॉलेज |डेक्कन कॉलेजला]] प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, [[वक्तृत्व स्पर्धा]], [[निबंध स्पर्धा]] यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.
==कारकीर्द==
आगरकर हे [[बाळ गंगाधर टिळक|बाळ गंगाधर टिळकांनी]] सुरू केलेल्या [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी वृत्तपत्राचे]] पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.१५ ऑक्टोंबर १८८७ला केसरी वृत्तपत्राचे संपादकत्व सोडले
पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना [[लोकमान्य टिळक]] व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी [[विष्णूशास्त्री चिपळूणकर|विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ]]‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. [[आगरकर]] व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘[[केसरी]]’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.
पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली [[फर्ग्युसन कॉलेज |फर्ग्युसन कॉलेजची]] स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.
==उल्लेखनीय कार्य==
[[इ.स. १८८४|१८८४]] साली [[बाळ गंगाधर टिळक|बाळ गंगाधर टिळक]], [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] आणि आगरकरांनी [[पुणे|पुण्यात]] '[[डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]' स्थापली.
[[इ.स. १८८८|१८८८]] साली त्यांनी '[[सुधारक (वृत्तपत्र)|सुधारक]]' हे वृत्तपत्र सुरू केले.
'''गोपाळ गणेश आगरकर''' हे, [[भौतिकता]] - [[ऐहिक]]ता, [[बुद्धिप्रामाण्य|बुद्धिप्रामाण्यवाद]], [[व्यक्तिस्वातंत्र्य]] या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने [[समाज सुधारणा|समाज सुधारणांचा]] पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत
आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. 'स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत'. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक महाराष्ट्र (१८१८-१९६०)|last=सोनवणे स्नेहल,|first=व इतर|publisher=सक्सेस पब्लिकेशन|year=२०१४|isbn=978-93-5158- 045-4|location=पुणे|pages=५.६}}</ref>
राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘[[सुधारक (वृत्तपत्र)]]’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच [[जातिव्यवस्था]], [[चातुर्वर्ण्य]], [[बालविवाह]], [[ग्रंथप्रामाण्य]]- [[धर्मप्रामाण्य]], [[केशवपन]] इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. [[अंधश्रद्धा]], पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ [[गोपाळ गणेश गोखले|नामदार गोखले]] यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला
आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथांत वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत [[समता]], [[संमती]] व [[स्वातंत्र्य]] हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत [[विषमता]] शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘[[विचारकलह]] हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.
वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.
==पत्रकारिता==
१८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८७ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून '[[केसरी]]'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.<ref>Google's cache of http://www.dailykesari.com/sund2.html {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20081012033815/http://www.dailykesari.com/sund2.html |date=2008-10-12 }}. It is a snapshot of the page as it appeared on 9 Jan 2010 05:35:56 GMT.</ref>
आगरकरांनी पुण्यातच [[सुधारक]] वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
==टिळकांशी मतभेद==
आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे.
१८८७ या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण.
अखेरच्या दुखण्यात टिळक आगरकराच्या भेटीस गेले पण जुजबी बोलण्याखेरीज प्रतिसाद मिळाला नाही*. केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.``
आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.``
यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते,<br /><br />
``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्ऱ्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.`` ``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत``
आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचा मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.webdunia.com/marathi-friendship-day/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%83-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-107080400032_1.htm|title=मतभेद राखून मैत्रीः टिळक व आगरकर|last=कुलकर्णी|first=अभिनय|website=marathi.webdunia.com|language=mr|access-date=2025-12-24}}</ref>
==संस्था==
* गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ [[आचार्य अत्रे]] यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.
==पुरस्कार==
* महाराष्ट्र [[अंधश्रद्धा निर्मूलन समिती]]तर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा [[पुरस्कार]] दिला जातो. इ.स. २०१०मध्ये हा [[पुरस्कार]] डॉ. [[श्रीराम लागू]] यांना, तर २०१२साली मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. सय्यदभाई यांना देण्यात आला.
* [[महाराष्ट्रातील परिषदा|महाराष्ट्र संपादक परिषद]] ही संस्था, आदर्श पत्रकारितेसाठी गो.ग. आगरकर [[पुरस्कार]] देते. २०१२साली हा [[पुरस्कार]] महेश म्हात्रे यांना मिळाला होता.
==साहित्य==
== गोपाळ गणेश आगरकर लिखित पुस्तके ==
* डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस (लेखक गो.ग. आगरकर)
* ’विकार विलसित’ हे शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी भाषांतर : लेखक गो. ग. आगरकर.
* वाक्यमीमांसा आणि वाक्यांचें पृथक्करण (लेखक गो.ग. आगरकर)
* ’वाक्य विश्लेषण’ हा व्याकरण ग्रंथ (लेखक गो.ग. आगरकर)
* ’सुधारकातील निवडक निबंध’ लेखक गो.ग. आगरकर
* 'गुलामांची राष्ट्र'हा लेख। गुलामगिरीचे शस्त्र (गो ग आगरकर)
* '''<big>'</big>'''गुलामांचे राष्ट्र'.'गुलामगिरीचे शस्त्र'.(गो ग आगरकर)
== इतर लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके - ==
#आगरकर दर्शन - ऑडिओ पुस्तक
# आगरकर-वाङ्मय. खंड १ ते ३. (संपादक : म. गं. नातू. [[दि. य. देशपांडे]])
# आगरकर विचार (लेखक : [[अशोक चौसाळकर]], तानाजी ठोंबरे, डाॅ. [[भा.ल. भोळे]])
# आगरकर व्यक्ती आणि विचार (लेखक [[वि.स. खांडेकर]])
# आगरकरांचे राजकीय विचार ([[अशोक चौसाळकर]], २००५)
# गोपाळ गणेश आगरकर. लेखक, संपादक - प्रा. ग.प्र. प्रधान.
# गोपाळ गणेश आगरकर - निवडक लेखसंग्रह. लेखक गो. ग. आगरकर. प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन
# गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र (प्रा. [[अविनाश कोल्हे]])
# टिळक आगरकरांचे राजकीय विचार (संपादक : [[अशोक चौसाळकर]])(२००८)
# टिळक आणि आगरकर (नाटक). लेखक - [[विश्राम बेडेकर]]
# द्रष्टा (आगरकरांच्या आयुष्यावर व समाजकार्यावर लिहिलेले नाटक, लेखिका - माधुरी आठवले)
# श्रेष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, लेखिका : कुसुम बेदरकर; प्रकाशक : अस्मिता प्रकाशन(पुणे); प्रकाशन तिथी : नोव्हेंबर २००९
# [[commons:File:असे_आपले_आगरकर.pdf|असे आपले आगरकर]] - ले. पुरुषोत्तम पांडुरंग उर्फ बाबुराव गोखले (ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध)
== संबंधित माहिती ==
(पत्नी) [[यशोदा गोपाळ आगरकर]]
==संदर्भ==
{{संदर्भ यादी}}
{{DEFAULTSORT:आगरकर,गोपाळ गणेश}}
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:इ.स. १८५६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८९५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
pekxvzq078d22n5y9x7khq63hr1dmp3
2681096
2681094
2026-04-26T10:29:58Z
Ketaki Modak
21590
2681096
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = गोपाळ गणेश आगरकर
| चित्र = Gopal_Ganesh_Agarkar.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1856|7|14}}
| जन्मस्थान = [[टेंभू]], [[कराड तालुका|कराड]], [[सातारा जिल्हा|सातारा]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1895|6|17|1856|7|14}}
| मृत्युस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| चळवळ = समाजसुधारणा
| संघटना =
| पत्रकारिता लेखन = [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]]<br />[[सुधारक (वृत्तपत्र)|सुधारक]]
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव = गणेश आगरकर
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव = यशोदाबाई आगरकर
| अपत्ये = यशवंत, माधव, व २ मुली
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''गोपाळ गणेश आगरकर''' ([[१४ जुलै]], [[इ.स. १८५६|१८५६]]; [[टेंभू]] - [[१७ जून]], [[इ.स. १८९५|१८९५]];[[पुणे]]) हे महाराष्ट्रातील विचारवंत, [[समाजसुधारक]], [[पत्रकार]] व [[शिक्षणतज्ज्ञ]] होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी [[सुधारक]], [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] व [[मराठा (मराठी वृत्तपत्र)|मराठा]] या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान-निष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.
बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.<ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक भारताचा इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=श्री. रंगराव पाटील - प्रशांत पब्लिकेशन ,जळगाव.|year= २०१५|isbn=978-93-85021-50-3|location=३, प्रतापनगर, श्री संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, नूतन मराठा महाविद्यालयाजवळ, जळगाव, महाराष्ट्र|pages=२९, ३०}}</ref>
==आरंभीचा काळ==
आगरकरांचा जन्म [[सातारा]] जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते [[कऱ्हाड]], अकोला, [[रत्नागिरी]] येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी [[डेक्कन कॉलेज |डेक्कन कॉलेजला]] प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, [[वक्तृत्व स्पर्धा]], [[निबंध स्पर्धा]] यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.
==कारकीर्द==
आगरकर हे [[बाळ गंगाधर टिळक|बाळ गंगाधर टिळकांनी]] सुरू केलेल्या [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी वृत्तपत्राचे]] पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.१५ ऑक्टोंबर १८८७ला केसरी वृत्तपत्राचे संपादकत्व सोडले
पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना [[लोकमान्य टिळक]] व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी [[विष्णूशास्त्री चिपळूणकर|विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ]]‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. [[आगरकर]] व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘[[केसरी]]’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.
पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली [[फर्ग्युसन कॉलेज |फर्ग्युसन कॉलेजची]] स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.
==उल्लेखनीय कार्य==
[[इ.स. १८८४|१८८४]] साली [[बाळ गंगाधर टिळक|बाळ गंगाधर टिळक]], [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] आणि आगरकरांनी [[पुणे|पुण्यात]] '[[डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]' स्थापली.
[[इ.स. १८८८|१८८८]] साली त्यांनी '[[सुधारक (वृत्तपत्र)|सुधारक]]' हे वृत्तपत्र सुरू केले.
'''गोपाळ गणेश आगरकर''' हे, [[भौतिकता]] - [[ऐहिक]]ता, [[बुद्धिप्रामाण्य|बुद्धिप्रामाण्यवाद]], [[व्यक्तिस्वातंत्र्य]] या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने [[समाज सुधारणा|समाज सुधारणांचा]] पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत
आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. 'स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत'. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक महाराष्ट्र (१८१८-१९६०)|last=सोनवणे स्नेहल,|first=व इतर|publisher=सक्सेस पब्लिकेशन|year=२०१४|isbn=978-93-5158- 045-4|location=पुणे|pages=५.६}}</ref>
राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘[[सुधारक (वृत्तपत्र)]]’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच [[जातिव्यवस्था]], [[चातुर्वर्ण्य]], [[बालविवाह]], [[ग्रंथप्रामाण्य]]- [[धर्मप्रामाण्य]], [[केशवपन]] इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. [[अंधश्रद्धा]], पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ [[गोपाळ गणेश गोखले|नामदार गोखले]] यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला
आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथांत वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत [[समता]], [[संमती]] व [[स्वातंत्र्य]] हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत [[विषमता]] शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘[[विचारकलह]] हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.
वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.
==पत्रकारिता==
१८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८७ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून '[[केसरी]]'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.<ref>Google's cache of http://www.dailykesari.com/sund2.html {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20081012033815/http://www.dailykesari.com/sund2.html |date=2008-10-12 }}. It is a snapshot of the page as it appeared on 9 Jan 2010 05:35:56 GMT.</ref>
आगरकरांनी पुण्यातच [[सुधारक]] वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
==टिळकांशी मतभेद==
आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे.
१८८७ या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण.
अखेरच्या दुखण्यात टिळक आगरकराच्या भेटीस गेले पण जुजबी बोलण्याखेरीज प्रतिसाद मिळाला नाही*. केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.``
आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.``
यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते,<br /><br />
``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्ऱ्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.`` ``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत``
आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचा मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.webdunia.com/marathi-friendship-day/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%83-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-107080400032_1.htm|title=मतभेद राखून मैत्रीः टिळक व आगरकर|last=कुलकर्णी|first=अभिनय|website=marathi.webdunia.com|language=mr|access-date=2025-12-24}}</ref>
==संस्था==
* गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ [[आचार्य अत्रे]] यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.
==पुरस्कार==
* महाराष्ट्र [[अंधश्रद्धा निर्मूलन समिती]]तर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा [[पुरस्कार]] दिला जातो. इ.स. २०१०मध्ये हा [[पुरस्कार]] डॉ. [[श्रीराम लागू]] यांना, तर २०१२साली मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. सय्यदभाई यांना देण्यात आला.
* [[महाराष्ट्रातील परिषदा|महाराष्ट्र संपादक परिषद]] ही संस्था, आदर्श पत्रकारितेसाठी गो.ग. आगरकर [[पुरस्कार]] देते. २०१२साली हा [[पुरस्कार]] महेश म्हात्रे यांना मिळाला होता.
==साहित्य==
== गोपाळ गणेश आगरकर लिखित पुस्तके ==
* डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस (लेखक गो.ग. आगरकर)
* ’विकार विलसित’ हे शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी भाषांतर : लेखक गो. ग. आगरकर.
* वाक्यमीमांसा आणि वाक्यांचें पृथक्करण (लेखक गो.ग. आगरकर)
* ’वाक्य विश्लेषण’ हा व्याकरण ग्रंथ (लेखक गो.ग. आगरकर)
* ’सुधारकातील निवडक निबंध’ लेखक गो.ग. आगरकर
* 'गुलामांची राष्ट्र'हा लेख। गुलामगिरीचे शस्त्र (गो ग आगरकर)
* '''<big>'</big>'''गुलामांचे राष्ट्र'.'गुलामगिरीचे शस्त्र'.(गो ग आगरकर)
== इतर लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके - ==
#आगरकर दर्शन - ऑडिओ पुस्तक
# आगरकर-वाङ्मय. खंड १ ते ३. (संपादक : म. गं. नातू. [[दि. य. देशपांडे]])
# आगरकर विचार (लेखक : [[अशोक चौसाळकर]], तानाजी ठोंबरे, डाॅ. [[भा.ल. भोळे]])
# आगरकर व्यक्ती आणि विचार (लेखक [[वि.स. खांडेकर]])
# आगरकरांचे राजकीय विचार ([[अशोक चौसाळकर]], २००५)
# गोपाळ गणेश आगरकर. लेखक, संपादक - प्रा. ग.प्र. प्रधान.
# गोपाळ गणेश आगरकर - निवडक लेखसंग्रह. लेखक गो. ग. आगरकर. प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन
# गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र (प्रा. [[अविनाश कोल्हे]])
# टिळक आगरकरांचे राजकीय विचार (संपादक : [[अशोक चौसाळकर]])(२००८)
# टिळक आणि आगरकर (नाटक). लेखक - [[विश्राम बेडेकर]]
# द्रष्टा (आगरकरांच्या आयुष्यावर व समाजकार्यावर लिहिलेले नाटक, लेखिका - माधुरी आठवले)
# श्रेष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, लेखिका : कुसुम बेदरकर; प्रकाशक : अस्मिता प्रकाशन(पुणे); प्रकाशन तिथी : नोव्हेंबर २००९
# [[commons:File:असे_आपले_आगरकर.pdf|असे आपले आगरकर]] - ले. पुरुषोत्तम पांडुरंग उर्फ बाबुराव गोखले (ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध)
# [https://commons.wikimedia.org/w/index.php?title=File%3A%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80_%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96.pdf&page=1 आगरकरांशी ओळख] - ले. पुरुषोत्तम पांडुरंग उर्फ बाबुराव गोखले (ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध)
== संबंधित माहिती ==
(पत्नी) [[यशोदा गोपाळ आगरकर]]
==संदर्भ==
{{संदर्भ यादी}}
{{DEFAULTSORT:आगरकर,गोपाळ गणेश}}
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:इ.स. १८५६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८९५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
8pvxb1o5quf5kwjw0pumclmyar5206u
हमीद दलवाई
0
1762
2680931
2547830
2026-04-25T14:06:43Z
Ketaki Modak
21590
विकिमिडिया कॉमन्सचा साचा जोडला.
2680931
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = हमीद दलवाई
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २९ सप्टेंबर १९३२
| जन्म_स्थान = मिरजोळी, ([[चिपळूण]], [[रत्नागिरी जिल्हा]])
| मृत्यू_दिनांक = ३ मे १९७७
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[समाजसुधारणा]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| भाषा = [[मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कादंबरी]] [[कथासंग्रह]]
| विषय =
| चळवळ = [[मुस्लिम समाजसुधारणा चळवळ]]
| संघटना = [[मुस्लिम सत्यशोधक मंडळ]]
| प्रसिद्ध_साहित्यकृती = इंधन, लाट
| प्रभाव = [[जयप्रकाश नारायण]]
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = उमर
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = [[मेहरुन्निसा दलवाई]]
| अपत्ये = इला, रुबिना
| भाऊ- हुसेन, फिरोज, सद्रू
। बहिण- आबिदा, आयेशा, फातिमा, हनिफा, सकिना, आरिफा
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
{{विकिस्रोत}}
'''हमीद उमर दलवाई''' (जन्म : मिरजोळी, चिपळूण तालुका, २९ सप्टेंबर १९३२; - ३ मे १९७७) हे समाजसुधारक व [[मराठी]] साहित्यिक होते.
== सुरुवातीचे आयुष्य ==
दलवाई यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील शिक्षण मुंबईत रुपारेल व इस्माईल युसुफ या महाविद्यालयांत झाले. हमीद यांनी महात्मा जोतिराव फुले याच्या प्रभावामुळे संघटनेची स्थापना केली
== सामाजिक कार्य ==
मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९७० मध्ये [[मुस्लिम सत्यशोधक मंडळ]] स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/30321/|title=मुस्लिम सत्यशोधक मंडळ|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-07-24|archive-date=2019-07-24|archive-url=https://web.archive.org/web/20190724122102/https://vishwakosh.marathi.gov.in/30321/|url-status=dead}}</ref> हमीद दलवाई यांनी इ.स. १९६६ मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. मुसलमानांमधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी हा या मोर्चाचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा.
[[मुहंमद पैगंबर|महंमद पैगंबरांचे]] जीवन, तसेच [[कुराण]]-[[हदीस]] यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले. हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी. समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या कोणाही दृष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना झाला.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/87187/7/07_chapter-2.pdf|title=हमीद दलवाई यांच्या जीवन व वाङ्मयीन कर्तृत्वाचा आढावा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=shodhganga.inflibnet.ac.in|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=२४ जुलै २०१९}}</ref>
हमीद दलवाई हे रॅशनल भूमिका घेणारे कृतीशील विचारवंत होते. राष्ट्रीय एकात्मता हे अंतिम उद्दिष्ट मानणारे,मुस्लिम समाजातील सुधारणांना बळ देण्यासाठी निर्भीडपणे अनेक प्रबोधन-कृती कार्यक्रम राबविणारे सामाजिक क्रांतीिारक हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून वैचारिक लढा उभारला. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती. परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणाऱ्या या मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियात त्यांना मानाचे स्थान आहे.
== हमीद दलवाई यांचे प्रकाशित साहित्य==
{{कॉमन्स|Category:Books by Hamid Dalwai}}
* इंधन (कादंबरी)
* इस्लामचे भारतीय चित्र
* [[commons:File:कानोसा_भारतातील_मुस्लिम_मनाचा.pdf|कानोसा भारतीय मुस्लिम मनाचा]]
* जमीला जावद (कथासंग्रह)
* भारतातील मुस्लिम राजकारण (प्रकाशन दिनांक - ९ जानेवारी २०१७)
* मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय
* मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया
* [[commons:File:राष्ट्रीय_एकात्मता_आणि_भारतीय_मुसलमान.pdf|राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान]]
* [[commons:File:लाट.pdf|लाट]] (कथासंग्रह)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F.pdf|title=अनुक्रमणिका:लाट.pdf - विकिस्रोत|website=mr.wikisource.org|access-date=2020-06-05}}</ref>
==पुरस्कार==
मरणोपरान्त जीवनगौरव पुरस्कार : हमीद दलवाई यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनने २०१७ सालच्या जानेवारीमध्ये जीवनगौरव पुरस्कार दिला. हमीद दलवाई यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
==लघुपट==
'हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट' हा हमीद दलवाई यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा लघुपट आहे.
==हमीद दलवाई यांचे चरित्र==
* हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत - लेखक प्रा. शमसुद्दीन तांबोळी
==प्रेरणा==
मुस्लिम सत्यशोधक मंडळ आपल्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक सलोखा आणि महिला सबलीकरणासाठी काम केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करते. २०१९चा पुरस्कार हा प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या डॉ झीनत शौकत अली आणि लोकप्रिय लेखक-कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांना प्रदान करण्यात आला.<ref>"दारू पिऊन ‘तिहेरी तलाक’ उच्चारणे कसे काय चालते?"[http://www.lokmat.com/pune/how-speak-triple-divorce-drinking-dr-zeenat-shaukat-ali/] ''Lokamt'', Published on 23-March-2019</ref>बशीर मोमीन कवठेकर यांनी आपल्या साहित्यातून हुंडाबंदी, स्त्रीभूण हत्या, निरक्षरता यासारखे ज्वलंत सामाजिक विषय हाताळले असून सामाजिक परिवर्तनासाठी ग्रामीण महाराष्ट्रात पथनाट्याद्वारे जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.<ref>“बी के मोमीन यांचे साहित्य लोकजागृती करणारे - गृहमंत्री वळसे पाटील”, "Lokmat", Pune, 22-Nov-2021.</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:दलवाई,हमीद}}
[[वर्ग:मुस्लिम समाजसुधारक|मुस्लिम समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी लेखक|दलवाई हमीद]]
[[वर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू|इ.स. १९७७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
[[वर्ग:मुस्लिम मराठी साहित्य]]
kwgqunhh71szaofomomybsjxfzxnacq
अक्षय्य तृतीया
0
2242
2681064
2680497
2026-04-26T08:23:38Z
WordWise22
161849
/* अर्थ */
2681064
wikitext
text/x-wiki
'''अक्षय्य तृतीया''' हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. [[हिंदू दिनदर्शिका|हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे]] [[वैशाख शुद्ध तृतीया]] या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया [[साडेतीन शुभ मुहूर्त|साडेतीन मुहूर्तांपैकी]] एक शुभमुहूर्त समजला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=oScTAQAAIAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=akshaya+tritiya&q=akshaya+tritiya&hl=en|title=Folklore of Hindu Festivals and Ceremonials|last=Gupte|first=B. A.|date=2000|publisher=Shubhi Publications|isbn=978-81-87226-48-2|language=en}}</ref> कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Ww8pAAAAYAAJ&q=akshay+tritiya+Vrata&dq=akshay+tritiya+Vrata&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjbyPH9xa3aAhUWSY8KHUPpB-UQ6AEIVDAH|title=A Study of the Vrata-rites|last=Das|first=Sudhir Ranjan|date=1953|publisher=S. C. Kar|year=|isbn=|location=|pages=43|language=en}}</ref> [[जैन]] धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=87k0AwAAQBAJ&pg=PT573&dq=akshay+tritiya+in+india&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjG-Yr-16_aAhXBLo8KHfSACDsQ6AEINTAD#v=onepage&q=akshay%20tritiya%20in%20india&f=false|title=The Religions of India: A Concise Guide to Nine Major Faiths|last=Dalal|first=Roshen|date=2014-04-18|publisher=Penguin UK|isbn=9788184753967|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=y4aVRLGhf-8C&oi=fnd&pg=PA3&dq=Akshay+Tritiya&ots=WLqIqYFtoN&sig=WVMK6z7fTkWCJ926AdZHrLBy7E4&redir_esc=y#v=onepage&q=Akshay%20Tritiya&f=false|title=Faith & Philosophy of Jainism|last=Jain|first=Arun Kumar|date=2009|publisher=Gyan Publishing House|isbn=9788178357232|language=en}}</ref>
या दिवसाला आखा तीज असेही म्हणले जाते.
ह्या दिवशी [[अन्नपूर्णा (देवी)]] जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, [[परशुराम]] जयंती, [[बसवेश्वर]] जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.<ref>J. Gordon Melton (2011). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations. ABC-CLIO. pp. 18–20. ISBN 978-1-59884-206-7.</ref> या दिवशी भगवान व्यास यांनी [[महाभारत]] ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून [[गणपती]]ने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.<ref name=":0">Gordon Melton (2011). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations. ABC-CLIO. pp. 18–20. ISBN 978-1-59884-206-7.भाषा=इंग्लिश</ref>
== अर्थ ==
संस्कृतमध्ये अक्षय (अक्षय) या शब्दाचा अर्थ "कधीही कमी न होणारा" असा आहे, ज्याचा संदर्भ "समृद्धी, आशा, आनंद, यश" यांच्याशी आहे. तर तृतीया (तृतीया) म्हणजे "चंद्राचा तिसरा दिवस". या दिवसाला हे नाव दिले गेले आहे कारण तो हिंदू पंचांगातील वैशाख महिन्यातील वसंत ऋतूतील तिसऱ्या चांद्रदिनी येतो आणि त्यादिवशी याचे पालन केले जाते. या नावाचा अर्थ असा आहे की या दिवशी केलेल्या भक्ती आणि पुण्यकर्माचे फळ कधीही नष्ट होत नाही.
==ज्योतिषशास्त्र==
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे. असे दुःयोग यापूर्वी अनेक अक्षय्य तृतीयांना आले होते, त्यांपैकी हे काही प्रसंग :-{{संदर्भ हवा}}
शुक्रास्त असलेले दिवस : १ मे १९४९, ३ मे १९६५, ५ मे १९७३, ७ मे २००८, ९ मे २०१६.
अस्त झाल्याने आकाशात गुरू दिसत नसलेले दिवस : १६ मे १९५६, १ मे १९७६, २३ एप्रिल २०२३.
== महत्त्व ==
* या दिवशी भारताच्या [[उत्तराखंड]] राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.<ref>"Badrinath shrine closed for winter". TNN. Dehradun: The Times of India. 18 November 2008. Retrieved 28 April 2014.भाषा =इंग्लिश</ref>
* नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते.
* [[परशुराम|परशुरामाचे]] अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=OfA-AQAAIAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=parshuram+jayanti&q=parshuram+jayanti&hl=en|title=The Rough Guide to Rajasthan, Delhi and Agra|date=2007|publisher=Rough Guides|language=en}}</ref>
[[File:Parshuramsaraswats.jpg|thumb|परशुराम अवतार]]
* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9hindi.com/spiritual/akshaya-tritiya-2022-know-how-the-festival-of-akshaya-tritiya-is-celebrated-in-different-parts-of-india-au122-1205210.html|title=Akshaya Tritiya 2022: जानें भारत के विभिन्न हिस्सों में कैसे मनाया जाता है अक्षय तृतीया का त्योहार|last=Bharatvarsh|first=TV9|date=2022-05-01|website=TV9 Bharatvarsh|language=hi|access-date=2023-04-12}}</ref>
* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.
* [[कृष्णा]]ने [[युधिष्ठिर]]ाला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हणले आहे. [[देव]] आणि [[पितर]] यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते'.
*या दिवशी [[गंगा|गंगेचे]] स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.<ref name=":0" />
==जैन धर्मात==
[[File:Shreyans, the king of Hastinapur offering Sugarcane juice to Lord Rishabhdev.jpg|thumb|राजा श्रेयांश वृषभदेव यांना उसाचा रस देताना]]
भगवान वृषभदेव यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते व त्यानंतर ते एकदा ग्रहणासाठी निघाले. परंतु लोकांना आहार दानाचा योग्य विधी माहित नसल्या कारणाने त्यांना अजून पुढील सहा महिने आहार घेता आला नाही. अर्थात त्यांचा वर्षभर उपवास झाला. एकदा [[हस्तिनापूर]] येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://hindi.webdunia.com/jain-religion/akshaya-tritiya-in-jainism-117042700044_1.html%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80|title=Jain Dharma {{!}} Jain Religion {{!}} Jain Tirthankar {{!}} Jainism {{!}} Jainism Religions in India {{!}} Jain Muni {{!}} जैन धर्म|last=Webdunia|access-date=2018-06-01|language=en}}</ref>
==सांस्कृतिक महत्त्व==
[[File:Aam Panna (Raw Mango Drink).JPG|thumb|कैरीचे पेय]]
[[File:चैत्रगौर.jpg|thumb|चैत्रगौर]]
महाराष्ट्रातील स्त्रिया [[चैत्र]] महिन्यात [[चैत्रगौरी|चैत्रगौरीची]] स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.<ref>भारतीय संस्कृती कोश (महादेवशास्त्री जोशी), खंड तिसरा</ref>
==आख्यायिका==
अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.patrika.com/jabalpur-news/akshaya-tritiya-pujan-vidhi-and-its-importance-in-hindi-1565033/|title=हिंदी खबर, Latest News in Hindi, हिंदी समाचार, ताजा खबर|website=Patrika News|language=hindi|access-date=2021-05-05}}</ref> [[ज्योतिष|ज्योतिषशास्त्रा]]त कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवा]]च्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.
==शेतीसंबंधी प्रथा==
या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून [[बलराम|बलरामाची]] पूजा होते.<ref>{{Cite web |title=AAU's Role in Krishi Mahotsav Model |url=http://krishikosh.egranth.ac.in/bitstream/1/63953/1/Krishi%20Mahotsav%20Model.pdf}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=MwNkAAAAMAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=balram+puja+on+akshaya+tritiya&q=balram+puja+on+akshaya+tritiya&hl=en|title=Kaśmīra, itihāsa, saṃskr̥ti, tathā lokagīta|last=Muṃśī|first=Vimalā Kumārī|date=1993|publisher=Ārya Buka Ḍipo|language=hi}}</ref>
==धार्मिक आचार==
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी [[पितर|पितरांचे]] स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9hindi.com/spiritual/akshaya-tritiya-2022-to-please-lord-vishnu-and-pitra-on-akshaya-tritiya-worship-with-this-vidhi-1193040.html|title=Akshaya Tritiya 2022 : अक्षय तृतीया पर भगवान विष्णु और पितरों को प्रसन्न करने के लिए इस विधि से करें पूजा|last=Bharatvarsh|first=TV9|date=2022-04-25|website=TV9 Bharatvarsh|language=hi|access-date=2023-04-12}}</ref> या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात [[वाळा]] टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.[[पळस|पळसाच्या]] पानांच्या केलेल्या [[पत्रावळ|पत्रावळीवर]] व [[द्रोण|द्रोणात]] तांदळाची [[खीर]], [[कैरीचे पन्हे]] किंवा [[चिंचोणी]], [[पापड]], [[कुरडया]] इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट [[ब्राह्मण|ब्राह्मणाला]] दान करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.amarujala.com/uttar-pradesh/shamli/importance-of-donating-a-water-filled-kalash-on-akshaya-tritiya-shamli-news-mrt5870018158|title=अक्षय तृतीया पर जल भरे कलश दान का है महत्व|website=Amar Ujala|language=hi|access-date=2023-04-12}}</ref> असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=jtUEAQAAIAAJ&dq=akshay+tritiya+Vrata&focus=searchwithinvolume&q=akshay+tritiya+Vrata|title=Hinduoṃ ke vrata, parva aura tyauhāra: hindūoṃ ke sampūrṇa vratoṃ, parvoṃ aura tyauhāroṃ kī śāstrīya vidhi, māhātmya tathā paurāṇika evaṃ loka-kathāem̐|last=Tripathi|first=Rampratap|date=1966|publisher=Loka-Bhāratī Prakāśana|language=hi}}</ref>
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/akshaya-tritiya-2021-importance-of-akshaya-tritiya-in-marathi/articleshow/82617896.cms|title=हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचे खास महत्व, जाणून घ्या तुम्हाला आहे का ही माहिती ?|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-05-03}}</ref>
==हिंदू धार्मिक व सांस्कृृृृतिक आचार==
* या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करणे.
* सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान.
* ब्राह्मण भोजन घालणे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagran.com/spiritual/religion-akshaya-tritiya-10387327.html|title=अक्षय तृतीया: जानिए, क्या करें इस दिन|website=Dainik Jagran|language=hi|access-date=2021-05-04|archive-date=2021-05-04|archive-url=https://web.archive.org/web/20210504100431/https://www.jagran.com/spiritual/religion-akshaya-tritiya-10387327.html|url-status=dead}}</ref>
* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खाणे.
* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी करणे.
[[File:Gold shop in Marakesh.jpg|thumb|सोन्याचे दागिने]]
* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.<ref name=":1">{{स्रोत बातमी|url=http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-110051500037_1.html|title=अक्षय तृतीयेचे महत्त्व|last=वेबदुनिया|access-date=2018-06-01|language=en}}</ref>
==भारताच्या विविध प्रांतांत वा प्रदेशांत==
* [[उत्तर भारत]] - या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो.गंगा नदीमध्ये स्नान करणे,तीर्थयात्रा करणे,[[यज्ञ]] करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे,असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.
* [[ओरिसा]] - [[File:Rath Yatra Puri 2007 11028.jpg|thumb|रथयात्रा]] या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हणले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही.
प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.देवाच्या नौका विहारासाठी पाच बोटी यानिमित्ताने सुशोभित केल्या जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://odishabytes.com/boat-preparation-begins-for-lord-jagannaths-chandan-yatra-in-odishas-puri/|title=Boat Preparation Begins For Lord Jagannath's Chandan Yatra In Odisha's Puri|date=2023-04-06|website=odishabytes|language=en-US|access-date=2023-04-12}}</ref>
* [[दक्षिण भारत]] - महाविष्णू आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते.मंदिरात दर्शनाला जाणे,अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात.<ref name=":1" />
* [[पश्चिम बंगाल]] - या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.<ref name=":1" />
* [[राजस्थान]] - राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात.. तेथे या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी [[विवाह]] करण्याची पद्धती आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=vm_KCE4XXPMC&pg=PA724&dq=akshy+tritiya&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiOgKqh16_aAhXHvY8KHTQPBs4Q6AEIJjAA#v=onepage&q=akshy%20tritiya&f=false|title=People of India: Rajasthan|last=Singh|first=K. S.|date=1998|publisher=Popular Prakashan|isbn=9788171547692|language=en}}</ref>
* [[महाराष्ट्र]] - महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “[[आखाजी]]” म्हणून संबोधले जाते , खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात.
==अन्य धर्मात==
बौद्ध धर्मामध्ये आखाजी या दिवसाचे विशेष महत्व मानले जाते. बौद्ध धर्मातील क्षत्रिय परंपरेत या दिवसाचे औचित्य आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.tpsgnews.com/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BC%E0%A5%8D%E0%A4%AE/akhaji/19/2879|title=आखाजी : tpsgnews.com|website=www.tpsgnews.com|language=en|access-date=2023-04-12}}</ref>
== हे सुद्धा पहा ==
* [[साडेतीन शुभ मुहूर्त]]
* [[चैत्रगौर]]
* [https://24yesnews.com/akshaya-tritiya-2024/ अक्षय्य तृतीया 2024 पूजा मुहूर्त,सोने खरेदीच्या वेळा,तारीख आणि महत्त्व] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20240510012948/https://24yesnews.com/akshaya-tritiya-2024/ |date=2024-05-10 }}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय सण आणि उत्सव}}
{{हिंदू सण}}
[[वर्ग:हिंदू पंचांग]]
[[वर्ग:भारतीय सण आणि उत्सव]]
[[वर्ग:भारतातील हिंदू सण]]
j84clgrl3tjzsagdkz7g0m7a4jqjc6z
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
0
2894
2680946
2677867
2026-04-25T16:10:37Z
Dr maruti awargand
166544
2680946
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
|पक्ष_चिन्ह = Flag of Nationalist Congress Party.svg
|पक्ष_लेखशीर्षक = एनसीपी
|पक्षाध्यक्ष = [[सुनेत्रा अजित पवार]]
|संसदीय पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता = [[सुनील तटकरे]]
|राज्यसभा_पक्षनेता = [[प्रफुल्ल पटेल]]
|स्थापना = [[१० जून]], [[इ.स. १९९१|१९९९]]
|मुख्यालय = १०, बिशंबर दास मार्ग, <br />[[नवी दिल्ली]] - ११०००१
|युती = [[संयुक्त पुरोगामी आघाडी]]१९९९-२०२३)<br />[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]](२०२३)
|लोकसभा_पक्षबळ = {{Composition bar|01|545|hex=#FF5E00}}
|राज्यसभा_पक्षबळ = {{Composition bar|02|245|hex=#FF5E00}}
|राज्यविधानसभा_पक्षबळ ={{Composition bar|41|288|hex=#FF5E00}}
|विभाजित= [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (१९९९)
|विभाजन= [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार]] (२०२४)
|राजकीय_तत्त्वे =
|प्रकाशने =
|संकेतस्थळ =
|तळटिपा =
|संस्थापक=[[शरद पवार]], [[पी.ए.संगमा]], [[तारिक अन्वर]]
}}
'''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष''' ([[इंग्रजी]]: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] प्रभावशाली आहे. इ.स. १९९९ मध्ये शरद पवार यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना झाली, त्यानंतर हा पक्ष [[भारतीय काँग्रेस पक्ष]]ाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत [[संयुक्त पुरोगामी आघाडी|संपुआ]] मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.{{संदर्भ}}
== पार्श्वभूमी ==
[[शरद पवार]], [[पी.ए. संगमा]] व [[तारिक अन्वर]] यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/India/Sangma-meets-Sonia-first-time-in-a-decade/articleshow/4609798.cms Sangma meets Sonia, first time in a decade] [[द टाइम्स ऑफ इंडिया]], 2 June 2009.</ref> स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी बंड करत महायुती सरकारमध्ये सामील झाले.अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते सत्ताधारी गटात सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. ज्यामुळे पक्ष अजित पवार (सत्ताधारी) आणि शरद पवार (विरोधी) अशा दोन गटांत विभागला गेला.चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ लढा सुरू होता. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२४ मध्ये अजित पवार गटाला मूळ 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष आणि 'घड्याळ' चिन्ह दिले. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले आहे.{{संदर्भ हवा}}
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस
अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी, निर्णयक्षम आणि संघटनशक्तीवर भर देणारे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासन, संघटन आणि विकास या तिन्ही स्तरांवर सक्रिय व परिणामकारक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाची ओळख टिकवून ठेवताना संघटनात्मक बळ वाढवणे आणि जनतेशी थेट संपर्क राखणे हे त्यांच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होती.
अजितदादा पवार यांची नेतृत्वशैली ठाम, व्यावहारिक आणि कामकाजकेंद्रित होती. वेगाने निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि कामातील शिस्त ही त्यांच्या नेतृत्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होते.. वेळेचे काटेकोर नियोजन, कामाच्या अंमलबजावणीत वेग आणि परिणामकारकता यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्षमतेची भावना निर्माण झाली आणि संघटनेच्या कामाला गती मिळाली.
महाराष्ट्राच्या प्रशासनात अजित पवार यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत मोठा अनुभव मिळवला आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा राज्याच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प हाताळण्याचा अनुभवही त्यांना होता. तसेच पाटबंधारे आणि जलसंपदा विभागात काम करताना अनेक मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला त्यांनी गती दिली. या अनुभवामुळे प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आणि विकासकामांना वेग देण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात दिसून येते..
अजितदादा पवार यांचे नेतृत्व केवळ सत्तेपुरते मर्यादित नव्हते संघटन उभारणीवरही आधारित आहे. गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे तयार करणे, स्थानिक नेतृत्वाला संधी देणे, युवक आणि नव्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे तसेच नियमित बैठका आणि संवाद ठेवणे या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण केला होता.
अजित पवार यांच्या राजकारणात विकास हा केंद्रबिंदू राहिला आहे. सिंचन आणि पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्था, शेतीसंबंधी योजना तसेच शहरी विकास आणि औद्योगिक प्रगती या क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या मते जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी विकासकामे प्रत्यक्ष दिसली पाहिजेत आणि त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेते होते. कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेणे, स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देणे या माध्यमातून त्यांनी संघटनेला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढून संघटना अधिक सक्षम बनली.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये अनेक आव्हाने उभी राहिली, तरीही अजित पवार यांनी त्या आव्हानांना सामोरे जात आपले नेतृत्व टिकवून ठेवले होते. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे, संघटन टिकवून ठेवणे आणि सत्तेत तसेच विरोधात असतानाही जनतेची कामे करण्याचा प्रयत्न करणे यामुळे त्यांची राजकीय रणनीती अधिक व्यावहारिक आणि परिणामकारक ठरली.
== पक्षाचे चिन्ह ==
[[File:Nationalist Congress Party Election Symbol.png|center|150px]]
१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) [[घड्याळ]] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे, (तात्पुरत्या स्वरुपात पूर्व-सूचनेसह) .
== राष्ट्रीय कार्यकारणी ==
* '''अध्यक्ष''': श्रीमती सुनेत्राताई अजित पवार
* '''कार्याध्यक्ष''':- श्री. प्रफुल्ल पटेल,
* '''सरचिटणीस''':- श्री अविनाश आदिक,
* '''युवक अध्यक्ष''':- धीरज शर्मा
== पक्षातील महत्त्वाच्या व्यक्ती ==
* [[अजित पवार]] प्रेरणास्थान व मा. राष्ट्रीय अध्यक्ष
* [[सुनेत्रा पवार]], राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री
* [[प्रफुल्ल पटेल]], राज्यसभा सदस्य
* [[पार्थ पवार]], राज्यसभा सदस्य
* [[ जय पवार]], राष्ट्रीय सदस्य
* [[सुनील तटकरे]], खासदार
* [[हसन मुश्रीफ]]
* [[दिलीप वळसे पाटील]]
* [[नवाब मलिक]]
* [[बाळासाहेब पाटील]]
* [[छगन भुजबळ]]
* [[धनंजय मुंडे]]
* [[संजय बनसोडे]]
* [[धर्मरावबाबा आत्राम]]
* [[डॉ. अभिषेक बोके]]
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय राजकीय पक्ष}}
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
az8hyj4nw9vt8f3bajwdz7d7g3onklw
2680952
2680946
2026-04-25T16:14:07Z
संतोष गोरे
135680
[[Special:Contributions/Dr maruti awargand|Dr maruti awargand]] ([[User talk:Dr maruti awargand|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:~2026-14688-32|~2026-14688-32]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2677867
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
|पक्ष_चिन्ह = Flag of Nationalist Congress Party.svg
|पक्ष_लेखशीर्षक = एनसीपी
|पक्षाध्यक्ष = [[सुनेत्रा अजित पवार]]
|सचिव = टी.पी. पितांबरन मास्तर<br /> देविप्रसाद त्रिपाठी<br /> अख्तर हसन रीझवी<br /> व्ही. राजेशवरन
|संसदीय पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता = [[सुनील तटकरे]]
|राज्यसभा_पक्षनेता = [[प्रफुल्ल पटेल]]
|स्थापना = [[१० जून]], [[इ.स. १९९१|१९९९]]
|मुख्यालय = १०, बिशंबर दास मार्ग, <br />[[नवी दिल्ली]] - ११०००१
|युती = [[संयुक्त पुरोगामी आघाडी]]१९९९-२०२३)<br />[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]](२०२३)
|लोकसभा_पक्षबळ = {{Composition bar|01|545|hex=#FF5E00}}
|राज्यसभा_पक्षबळ = {{Composition bar|02|245|hex=#FF5E00}}
|राज्यविधानसभा_पक्षबळ ={{Composition bar|41|288|hex=#FF5E00}}
|विभाजित= [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (१९९९)
|विभाजन= [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार]] (२०२४)
|राजकीय_तत्त्वे =
|प्रकाशने =
|संकेतस्थळ =
|तळटिपा =
|संस्थापक=[[शरद पवार]], [[पी.ए.संगमा]], [[तारिक अन्वर]]
}}
'''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष''' ([[इंग्रजी]]: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] प्रभावशाली आहे. इ.स. १९९९ मध्ये शरद पवार यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना झाली, त्यानंतर हा पक्ष [[भारतीय काँग्रेस पक्ष]]ाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत [[संयुक्त पुरोगामी आघाडी|संपुआ]] मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.{{संदर्भ}}
== पार्श्वभूमी ==
''[[इटली]]त जन्मलेल्या [[सोनिया गांधी]]ंना [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]चे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय?'' असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या [[शरद पवार]], [[पी.ए. संगमा]] व [[तारिक अन्वर]] यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/India/Sangma-meets-Sonia-first-time-in-a-decade/articleshow/4609798.cms Sangma meets Sonia, first time in a decade] [[द टाइम्स ऑफ इंडिया]], 2 June 2009.</ref> स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.
२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित केले. पराभूत झाल्यानंतर त्यांना पक्षात न घेतल्याने त्यांनी [[नॅशनल पीपल्स पार्टी|NPP]] हा NCPसदृश नवा पक्ष स्थापन केला.<ref>{{स्रोत बातमी| दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/I-have-quit-NCP-will-contest-presidential-polls-PA-Sangma/articleshow/14300738.cms | title=I have quit NCP, will contest presidential polls: PA Sangma |भाषा=en |प्रकाशक=द टाइम्स ऑफ इंडिया | दिनांक=२०१२-०६-२०}}</ref>
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी बंड करत महायुती सरकारमध्ये सामील झाले.अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते सत्ताधारी गटात सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. ज्यामुळे पक्ष अजित पवार (सत्ताधारी) आणि शरद पवार (विरोधी) अशा दोन गटांत विभागला गेला.चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ लढा सुरू होता. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२४ मध्ये अजित पवार गटाला मूळ 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष आणि 'घड्याळ' चिन्ह दिले. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले आहे.{{संदर्भ हवा}}
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस
अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी, निर्णयक्षम आणि संघटनशक्तीवर भर देणारे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासन, संघटन आणि विकास या तिन्ही स्तरांवर सक्रिय व परिणामकारक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाची ओळख टिकवून ठेवताना संघटनात्मक बळ वाढवणे आणि जनतेशी थेट संपर्क राखणे हे त्यांच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होती.
अजितदादा पवार यांची नेतृत्वशैली ठाम, व्यावहारिक आणि कामकाजकेंद्रित होती. वेगाने निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि कामातील शिस्त ही त्यांच्या नेतृत्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होते.. वेळेचे काटेकोर नियोजन, कामाच्या अंमलबजावणीत वेग आणि परिणामकारकता यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्षमतेची भावना निर्माण झाली आणि संघटनेच्या कामाला गती मिळाली.
महाराष्ट्राच्या प्रशासनात अजित पवार यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत मोठा अनुभव मिळवला आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा राज्याच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प हाताळण्याचा अनुभवही त्यांना होता. तसेच पाटबंधारे आणि जलसंपदा विभागात काम करताना अनेक मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला त्यांनी गती दिली. या अनुभवामुळे प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आणि विकासकामांना वेग देण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात दिसून येते..
अजितदादा पवार यांचे नेतृत्व केवळ सत्तेपुरते मर्यादित नव्हते संघटन उभारणीवरही आधारित आहे. गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे तयार करणे, स्थानिक नेतृत्वाला संधी देणे, युवक आणि नव्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे तसेच नियमित बैठका आणि संवाद ठेवणे या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण केला होता.
अजित पवार यांच्या राजकारणात विकास हा केंद्रबिंदू राहिला आहे. सिंचन आणि पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्था, शेतीसंबंधी योजना तसेच शहरी विकास आणि औद्योगिक प्रगती या क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या मते जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी विकासकामे प्रत्यक्ष दिसली पाहिजेत आणि त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेते होते. कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेणे, स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देणे या माध्यमातून त्यांनी संघटनेला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढून संघटना अधिक सक्षम बनली.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये अनेक आव्हाने उभी राहिली, तरीही अजित पवार यांनी त्या आव्हानांना सामोरे जात आपले नेतृत्व टिकवून ठेवले होते. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे, संघटन टिकवून ठेवणे आणि सत्तेत तसेच विरोधात असतानाही जनतेची कामे करण्याचा प्रयत्न करणे यामुळे त्यांची राजकीय रणनीती अधिक व्यावहारिक आणि परिणामकारक ठरली.
== पक्षाचे चिन्ह ==
[[File:Nationalist Congress Party Election Symbol.png|center|150px]]
१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) [[घड्याळ]] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे, (तात्पुरत्या स्वरुपात पूर्व-सूचनेसह) .
== राष्ट्रीय कार्यकारणी ==
* '''अध्यक्ष''': श्रीमती सुनेत्राताई अजित पवार
* '''कार्याध्यक्ष''':- श्री. प्रफुल्ल पटेल,
* '''सरचिटणीस''':- श्री अविनाश आदिक,
* '''सचिव''' :- टी.पी. पितांबरन मास्तर, देविप्रसाद त्रिपाठी, अख्तर हसन रीझवी, व्ही. राजेशवरन,
* '''युवक अध्यक्ष''':- धीरज शर्मा
== पक्षातील महत्त्वाच्या व्यक्ती ==
* [[अजित पवार]] प्रेरणास्थान व मा. राष्ट्रीय अध्यक्ष
* [[सुनेत्रा पवार]], राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री
* [[प्रफुल्ल पटेल]], राज्यसभा सदस्य
* [[पार्थ पवार]], राज्यसभा सदस्य
* [[सुनील तटकरे]], खासदार
* [[हसन मुश्रीफ]]
* [[दिलीप वळसे पाटील]]
* [[नवाब मलिक]]
* [[बाळासाहेब पाटील]]
* [[छगन भुजबळ]]
* [[धनंजय मुंडे]]
* [[संजय बनसोडे]]
* [[धर्मरावबाबा आत्राम]]
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय राजकीय पक्ष}}
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
rqosqprv24ysq3hkqssrmfrkrx2hdkz
2680953
2680952
2026-04-25T16:16:27Z
Dr maruti awargand
166544
2680953
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
|पक्ष_चिन्ह = Flag of Nationalist Congress Party.svg
|पक्ष_लेखशीर्षक = एनसीपी
|पक्षाध्यक्ष = [[सुनेत्रा अजित पवार]]
|सचिव = टी.पी. पितांबरन मास्तर<br /> देविप्रसाद त्रिपाठी<br /> अख्तर हसन रीझवी<br /> व्ही. राजेशवरन
|संसदीय पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता = [[सुनील तटकरे]]
|राज्यसभा_पक्षनेता = [[प्रफुल्ल पटेल]]
|स्थापना = [[१० जून]], [[इ.स. १९९१|१९९९]]
|मुख्यालय = १०, बिशंबर दास मार्ग, <br />[[नवी दिल्ली]] - ११०००१
|युती = [[संयुक्त पुरोगामी आघाडी]]१९९९-२०२३)<br />[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]](२०२३)
|लोकसभा_पक्षबळ = {{Composition bar|01|545|hex=#FF5E00}}
|राज्यसभा_पक्षबळ = {{Composition bar|02|245|hex=#FF5E00}}
|राज्यविधानसभा_पक्षबळ ={{Composition bar|41|288|hex=#FF5E00}}
|विभाजित= [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (१९९९)
|विभाजन= [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार]] (२०२४)
|राजकीय_तत्त्वे =
|प्रकाशने =
|संकेतस्थळ =
|तळटिपा =
|संस्थापक=[[शरद पवार]], [[पी.ए.संगमा]], [[तारिक अन्वर]]
}}
'''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष''' ([[इंग्रजी]]: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] प्रभावशाली आहे. इ.स. १९९९ मध्ये शरद पवार यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना झाली, त्यानंतर हा पक्ष [[भारतीय काँग्रेस पक्ष]]ाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत [[संयुक्त पुरोगामी आघाडी|संपुआ]] मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.{{संदर्भ}}
== पार्श्वभूमी ==
''[[इटली]]त जन्मलेल्या [[सोनिया गांधी]]ंना [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]चे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय?'' असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या [[शरद पवार]], [[पी.ए. संगमा]] व [[तारिक अन्वर]] यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/India/Sangma-meets-Sonia-first-time-in-a-decade/articleshow/4609798.cms Sangma meets Sonia, first time in a decade] [[द टाइम्स ऑफ इंडिया]], 2 June 2009.</ref> स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.
२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित केले. पराभूत झाल्यानंतर त्यांना पक्षात न घेतल्याने त्यांनी [[नॅशनल पीपल्स पार्टी|NPP]] हा NCPसदृश नवा पक्ष स्थापन केला.<ref>{{स्रोत बातमी| दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/I-have-quit-NCP-will-contest-presidential-polls-PA-Sangma/articleshow/14300738.cms | title=I have quit NCP, will contest presidential polls: PA Sangma |भाषा=en |प्रकाशक=द टाइम्स ऑफ इंडिया | दिनांक=२०१२-०६-२०}}</ref>
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी बंड करत महायुती सरकारमध्ये सामील झाले.अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते सत्ताधारी गटात सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. ज्यामुळे पक्ष अजित पवार (सत्ताधारी) आणि शरद पवार (विरोधी) अशा दोन गटांत विभागला गेला.चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ लढा सुरू होता. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२४ मध्ये अजित पवार गटाला मूळ 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष आणि 'घड्याळ' चिन्ह दिले. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले आहे.{{संदर्भ हवा}}
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस
अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी, निर्णयक्षम आणि संघटनशक्तीवर भर देणारे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासन, संघटन आणि विकास या तिन्ही स्तरांवर सक्रिय व परिणामकारक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाची ओळख टिकवून ठेवताना संघटनात्मक बळ वाढवणे आणि जनतेशी थेट संपर्क राखणे हे त्यांच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होती.
अजितदादा पवार यांची नेतृत्वशैली ठाम, व्यावहारिक आणि कामकाजकेंद्रित होती. वेगाने निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि कामातील शिस्त ही त्यांच्या नेतृत्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होते.. वेळेचे काटेकोर नियोजन, कामाच्या अंमलबजावणीत वेग आणि परिणामकारकता यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्षमतेची भावना निर्माण झाली आणि संघटनेच्या कामाला गती मिळाली.
महाराष्ट्राच्या प्रशासनात अजित पवार यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत मोठा अनुभव मिळवला आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा राज्याच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प हाताळण्याचा अनुभवही त्यांना होता. तसेच पाटबंधारे आणि जलसंपदा विभागात काम करताना अनेक मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला त्यांनी गती दिली. या अनुभवामुळे प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आणि विकासकामांना वेग देण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात दिसून येते..
अजितदादा पवार यांचे नेतृत्व केवळ सत्तेपुरते मर्यादित नव्हते संघटन उभारणीवरही आधारित आहे. गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे तयार करणे, स्थानिक नेतृत्वाला संधी देणे, युवक आणि नव्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे तसेच नियमित बैठका आणि संवाद ठेवणे या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण केला होता.
अजित पवार यांच्या राजकारणात विकास हा केंद्रबिंदू राहिला आहे. सिंचन आणि पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्था, शेतीसंबंधी योजना तसेच शहरी विकास आणि औद्योगिक प्रगती या क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या मते जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी विकासकामे प्रत्यक्ष दिसली पाहिजेत आणि त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेते होते. कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेणे, स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देणे या माध्यमातून त्यांनी संघटनेला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढून संघटना अधिक सक्षम बनली.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये अनेक आव्हाने उभी राहिली, तरीही अजित पवार यांनी त्या आव्हानांना सामोरे जात आपले नेतृत्व टिकवून ठेवले होते. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे, संघटन टिकवून ठेवणे आणि सत्तेत तसेच विरोधात असतानाही जनतेची कामे करण्याचा प्रयत्न करणे यामुळे त्यांची राजकीय रणनीती अधिक व्यावहारिक आणि परिणामकारक ठरली.
== पक्षाचे चिन्ह ==
[[File:Nationalist Congress Party Election Symbol.png|center|150px]]
१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) [[घड्याळ]] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे, (तात्पुरत्या स्वरुपात पूर्व-सूचनेसह) .
== राष्ट्रीय कार्यकारणी ==
* '''अध्यक्ष''': श्रीमती सुनेत्राताई अजित पवार
* '''कार्याध्यक्ष''':- श्री. प्रफुल्ल पटेल,
* '''सरचिटणीस''':- श्री अविनाश आदिक,
* '''सचिव''' :- टी.पी. पितांबरन मास्तर, देविप्रसाद त्रिपाठी, अख्तर हसन रीझवी, व्ही. राजेशवरन,
* '''युवक अध्यक्ष''':- धीरज शर्मा
== पक्षातील महत्त्वाच्या व्यक्ती ==
* [[अजित पवार]] प्रेरणास्थान व मा. राष्ट्रीय अध्यक्ष
* [[सुनेत्रा पवार]], राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री
* [[प्रफुल्ल पटेल]], राज्यसभा सदस्य
* [[पार्थ पवार]], राज्यसभा सदस्य
* [[जय पवार]], राष्ट्रीय सदस्य
* [[सुनील तटकरे]], खासदार
* [[हसन मुश्रीफ]]
* [[दिलीप वळसे पाटील]]
* [[नवाब मलिक]]
* [[बाळासाहेब पाटील]]
* [[छगन भुजबळ]]
* [[धनंजय मुंडे]]
* [[संजय बनसोडे]]
* [[धर्मरावबाबा आत्राम]]
* [[डॉ. अभिषेक बोके]]
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय राजकीय पक्ष}}
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
ewayqiui9g93wcqfsyv0hbtz52oxsec
2680954
2680953
2026-04-25T16:18:28Z
Dr maruti awargand
166544
/* पार्श्वभूमी */
2680954
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
|पक्ष_चिन्ह = Flag of Nationalist Congress Party.svg
|पक्ष_लेखशीर्षक = एनसीपी
|पक्षाध्यक्ष = [[सुनेत्रा अजित पवार]]
|सचिव = टी.पी. पितांबरन मास्तर<br /> देविप्रसाद त्रिपाठी<br /> अख्तर हसन रीझवी<br /> व्ही. राजेशवरन
|संसदीय पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता = [[सुनील तटकरे]]
|राज्यसभा_पक्षनेता = [[प्रफुल्ल पटेल]]
|स्थापना = [[१० जून]], [[इ.स. १९९१|१९९९]]
|मुख्यालय = १०, बिशंबर दास मार्ग, <br />[[नवी दिल्ली]] - ११०००१
|युती = [[संयुक्त पुरोगामी आघाडी]]१९९९-२०२३)<br />[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]](२०२३)
|लोकसभा_पक्षबळ = {{Composition bar|01|545|hex=#FF5E00}}
|राज्यसभा_पक्षबळ = {{Composition bar|02|245|hex=#FF5E00}}
|राज्यविधानसभा_पक्षबळ ={{Composition bar|41|288|hex=#FF5E00}}
|विभाजित= [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (१९९९)
|विभाजन= [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार]] (२०२४)
|राजकीय_तत्त्वे =
|प्रकाशने =
|संकेतस्थळ =
|तळटिपा =
|संस्थापक=[[शरद पवार]], [[पी.ए.संगमा]], [[तारिक अन्वर]]
}}
'''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष''' ([[इंग्रजी]]: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] प्रभावशाली आहे. इ.स. १९९९ मध्ये शरद पवार यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना झाली, त्यानंतर हा पक्ष [[भारतीय काँग्रेस पक्ष]]ाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत [[संयुक्त पुरोगामी आघाडी|संपुआ]] मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.{{संदर्भ}}
== पार्श्वभूमी ==
[[शरद पवार]], [[पी.ए. संगमा]] व [[तारिक अन्वर]] यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/India/Sangma-meets-Sonia-first-time-in-a-decade/articleshow/4609798.cms Sangma meets Sonia, first time in a decade] [[द टाइम्स ऑफ इंडिया]], 2 June 2009.</ref> स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी बंड करत महायुती सरकारमध्ये सामील झाले.अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते सत्ताधारी गटात सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. ज्यामुळे पक्ष अजित पवार (सत्ताधारी) आणि शरद पवार (विरोधी) अशा दोन गटांत विभागला गेला.चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ लढा सुरू होता. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२४ मध्ये अजित पवार गटाला मूळ 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष आणि 'घड्याळ' चिन्ह दिले. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले आहे.{{संदर्भ हवा}}
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस
अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी, निर्णयक्षम आणि संघटनशक्तीवर भर देणारे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासन, संघटन आणि विकास या तिन्ही स्तरांवर सक्रिय व परिणामकारक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाची ओळख टिकवून ठेवताना संघटनात्मक बळ वाढवणे आणि जनतेशी थेट संपर्क राखणे हे त्यांच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होती.
अजितदादा पवार यांची नेतृत्वशैली ठाम, व्यावहारिक आणि कामकाजकेंद्रित होती. वेगाने निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि कामातील शिस्त ही त्यांच्या नेतृत्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होते.. वेळेचे काटेकोर नियोजन, कामाच्या अंमलबजावणीत वेग आणि परिणामकारकता यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्षमतेची भावना निर्माण झाली आणि संघटनेच्या कामाला गती मिळाली.
महाराष्ट्राच्या प्रशासनात अजित पवार यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत मोठा अनुभव मिळवला आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा राज्याच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प हाताळण्याचा अनुभवही त्यांना होता. तसेच पाटबंधारे आणि जलसंपदा विभागात काम करताना अनेक मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला त्यांनी गती दिली. या अनुभवामुळे प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आणि विकासकामांना वेग देण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात दिसून येते..
अजितदादा पवार यांचे नेतृत्व केवळ सत्तेपुरते मर्यादित नव्हते संघटन उभारणीवरही आधारित आहे. गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे तयार करणे, स्थानिक नेतृत्वाला संधी देणे, युवक आणि नव्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे तसेच नियमित बैठका आणि संवाद ठेवणे या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण केला होता.
अजित पवार यांच्या राजकारणात विकास हा केंद्रबिंदू राहिला आहे. सिंचन आणि पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्था, शेतीसंबंधी योजना तसेच शहरी विकास आणि औद्योगिक प्रगती या क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या मते जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी विकासकामे प्रत्यक्ष दिसली पाहिजेत आणि त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेते होते. कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेणे, स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देणे या माध्यमातून त्यांनी संघटनेला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढून संघटना अधिक सक्षम बनली.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये अनेक आव्हाने उभी राहिली, तरीही अजित पवार यांनी त्या आव्हानांना सामोरे जात आपले नेतृत्व टिकवून ठेवले होते. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे, संघटन टिकवून ठेवणे आणि सत्तेत तसेच विरोधात असतानाही जनतेची कामे करण्याचा प्रयत्न करणे यामुळे त्यांची राजकीय रणनीती अधिक व्यावहारिक आणि परिणामकारक ठरली.
== पक्षाचे चिन्ह ==
[[File:Nationalist Congress Party Election Symbol.png|center|150px]]
१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) [[घड्याळ]] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे, (तात्पुरत्या स्वरुपात पूर्व-सूचनेसह) .
== राष्ट्रीय कार्यकारणी ==
* '''अध्यक्ष''': श्रीमती सुनेत्राताई अजित पवार
* '''कार्याध्यक्ष''':- श्री. प्रफुल्ल पटेल,
* '''सरचिटणीस''':- श्री अविनाश आदिक,
* '''सचिव''' :- टी.पी. पितांबरन मास्तर, देविप्रसाद त्रिपाठी, अख्तर हसन रीझवी, व्ही. राजेशवरन,
* '''युवक अध्यक्ष''':- धीरज शर्मा
== पक्षातील महत्त्वाच्या व्यक्ती ==
* [[अजित पवार]] प्रेरणास्थान व मा. राष्ट्रीय अध्यक्ष
* [[सुनेत्रा पवार]], राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री
* [[प्रफुल्ल पटेल]], राज्यसभा सदस्य
* [[पार्थ पवार]], राज्यसभा सदस्य
* [[जय पवार]], राष्ट्रीय सदस्य
* [[सुनील तटकरे]], खासदार
* [[हसन मुश्रीफ]]
* [[दिलीप वळसे पाटील]]
* [[नवाब मलिक]]
* [[बाळासाहेब पाटील]]
* [[छगन भुजबळ]]
* [[धनंजय मुंडे]]
* [[संजय बनसोडे]]
* [[धर्मरावबाबा आत्राम]]
* [[डॉ. अभिषेक बोके]]
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय राजकीय पक्ष}}
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
p40zt6nfdjxs7brnwgf2pabotudj7sz
2680958
2680954
2026-04-25T16:33:16Z
अभय नातू
206
/* पार्श्वभूमी */
2680958
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
|पक्ष_चिन्ह = Flag of Nationalist Congress Party.svg
|पक्ष_लेखशीर्षक = एनसीपी
|पक्षाध्यक्ष = [[सुनेत्रा अजित पवार]]
|सचिव = टी.पी. पितांबरन मास्तर<br /> देविप्रसाद त्रिपाठी<br /> अख्तर हसन रीझवी<br /> व्ही. राजेशवरन
|संसदीय पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता = [[सुनील तटकरे]]
|राज्यसभा_पक्षनेता = [[प्रफुल्ल पटेल]]
|स्थापना = [[१० जून]], [[इ.स. १९९१|१९९९]]
|मुख्यालय = १०, बिशंबर दास मार्ग, <br />[[नवी दिल्ली]] - ११०००१
|युती = [[संयुक्त पुरोगामी आघाडी]]१९९९-२०२३)<br />[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]](२०२३)
|लोकसभा_पक्षबळ = {{Composition bar|01|545|hex=#FF5E00}}
|राज्यसभा_पक्षबळ = {{Composition bar|02|245|hex=#FF5E00}}
|राज्यविधानसभा_पक्षबळ ={{Composition bar|41|288|hex=#FF5E00}}
|विभाजित= [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (१९९९)
|विभाजन= [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार]] (२०२४)
|राजकीय_तत्त्वे =
|प्रकाशने =
|संकेतस्थळ =
|तळटिपा =
|संस्थापक=[[शरद पवार]], [[पी.ए.संगमा]], [[तारिक अन्वर]]
}}
'''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष''' ([[इंग्रजी]]: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] प्रभावशाली आहे. इ.स. १९९९ मध्ये शरद पवार यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना झाली, त्यानंतर हा पक्ष [[भारतीय काँग्रेस पक्ष]]ाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत [[संयुक्त पुरोगामी आघाडी|संपुआ]] मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.{{संदर्भ}}
== पार्श्वभूमी ==
[[शरद पवार]], [[पी.ए. संगमा]] व [[तारिक अन्वर]] यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/India/Sangma-meets-Sonia-first-time-in-a-decade/articleshow/4609798.cms Sangma meets Sonia, first time in a decade] [[द टाइम्स ऑफ इंडिया]], 2 June 2009.</ref> स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.
२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित केले. पराभूत झाल्यानंतर त्यांना पक्षात न घेतल्याने त्यांनी [[नॅशनल पीपल्स पार्टी|NPP]] हा NCPसदृश नवा पक्ष स्थापन केला.<ref>{{स्रोत बातमी| दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/I-have-quit-NCP-will-contest-presidential-polls-PA-Sangma/articleshow/14300738.cms | title=I have quit NCP, will contest presidential polls: PA Sangma |भाषा=en |प्रकाशक=द टाइम्स ऑफ इंडिया | दिनांक=२०१२-०६-२०}}</ref>
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी बंड करत महायुती सरकारमध्ये सामील झाले.अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते सत्ताधारी गटात सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. ज्यामुळे पक्ष अजित पवार (सत्ताधारी) आणि शरद पवार (विरोधी) अशा दोन गटांत विभागला गेला.चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ लढा सुरू होता. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२४ मध्ये अजित पवार गटाला मूळ 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष आणि 'घड्याळ' चिन्ह दिले. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले आहे.{{संदर्भ हवा}}
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस
अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी, निर्णयक्षम आणि संघटनशक्तीवर भर देणारे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासन, संघटन आणि विकास या तिन्ही स्तरांवर सक्रिय व परिणामकारक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाची ओळख टिकवून ठेवताना संघटनात्मक बळ वाढवणे आणि जनतेशी थेट संपर्क राखणे हे त्यांच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होती.
अजितदादा पवार यांची नेतृत्वशैली ठाम, व्यावहारिक आणि कामकाजकेंद्रित होती. वेगाने निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि कामातील शिस्त ही त्यांच्या नेतृत्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होते.. वेळेचे काटेकोर नियोजन, कामाच्या अंमलबजावणीत वेग आणि परिणामकारकता यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्षमतेची भावना निर्माण झाली आणि संघटनेच्या कामाला गती मिळाली.
महाराष्ट्राच्या प्रशासनात अजित पवार यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत मोठा अनुभव मिळवला आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा राज्याच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प हाताळण्याचा अनुभवही त्यांना होता. तसेच पाटबंधारे आणि जलसंपदा विभागात काम करताना अनेक मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला त्यांनी गती दिली. या अनुभवामुळे प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आणि विकासकामांना वेग देण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात दिसून येते..
अजितदादा पवार यांचे नेतृत्व केवळ सत्तेपुरते मर्यादित नव्हते संघटन उभारणीवरही आधारित आहे. गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे तयार करणे, स्थानिक नेतृत्वाला संधी देणे, युवक आणि नव्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे तसेच नियमित बैठका आणि संवाद ठेवणे या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण केला होता.
अजित पवार यांच्या राजकारणात विकास हा केंद्रबिंदू राहिला आहे. सिंचन आणि पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्था, शेतीसंबंधी योजना तसेच शहरी विकास आणि औद्योगिक प्रगती या क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या मते जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी विकासकामे प्रत्यक्ष दिसली पाहिजेत आणि त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेते होते. कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेणे, स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देणे या माध्यमातून त्यांनी संघटनेला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढून संघटना अधिक सक्षम बनली.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये अनेक आव्हाने उभी राहिली, तरीही अजित पवार यांनी त्या आव्हानांना सामोरे जात आपले नेतृत्व टिकवून ठेवले होते. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे, संघटन टिकवून ठेवणे आणि सत्तेत तसेच विरोधात असतानाही जनतेची कामे करण्याचा प्रयत्न करणे यामुळे त्यांची राजकीय रणनीती अधिक व्यावहारिक आणि परिणामकारक ठरली.
== पक्षाचे चिन्ह ==
[[File:Nationalist Congress Party Election Symbol.png|center|150px]]
१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) [[घड्याळ]] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे, (तात्पुरत्या स्वरुपात पूर्व-सूचनेसह) .
== राष्ट्रीय कार्यकारणी ==
* '''अध्यक्ष''': श्रीमती सुनेत्राताई अजित पवार
* '''कार्याध्यक्ष''':- श्री. प्रफुल्ल पटेल,
* '''सरचिटणीस''':- श्री अविनाश आदिक,
* '''सचिव''' :- टी.पी. पितांबरन मास्तर, देविप्रसाद त्रिपाठी, अख्तर हसन रीझवी, व्ही. राजेशवरन,
* '''युवक अध्यक्ष''':- धीरज शर्मा
== पक्षातील महत्त्वाच्या व्यक्ती ==
* [[अजित पवार]] प्रेरणास्थान व मा. राष्ट्रीय अध्यक्ष
* [[सुनेत्रा पवार]], राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री
* [[प्रफुल्ल पटेल]], राज्यसभा सदस्य
* [[पार्थ पवार]], राज्यसभा सदस्य
* [[जय पवार]], राष्ट्रीय सदस्य
* [[सुनील तटकरे]], खासदार
* [[हसन मुश्रीफ]]
* [[दिलीप वळसे पाटील]]
* [[नवाब मलिक]]
* [[बाळासाहेब पाटील]]
* [[छगन भुजबळ]]
* [[धनंजय मुंडे]]
* [[संजय बनसोडे]]
* [[धर्मरावबाबा आत्राम]]
* [[डॉ. अभिषेक बोके]]
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय राजकीय पक्ष}}
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
4lskx07ara2ya2jsd0qdbtqfj7m20do
2680964
2680958
2026-04-25T17:17:36Z
संतोष गोरे
135680
/* पार्श्वभूमी */हटवलेला मजकूर इंग्लिश विकिपीडियावरून भाषांतरित करून जोडला
2680964
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
|पक्ष_चिन्ह = Flag of Nationalist Congress Party.svg
|पक्ष_लेखशीर्षक = एनसीपी
|पक्षाध्यक्ष = [[सुनेत्रा अजित पवार]]
|सचिव = टी.पी. पितांबरन मास्तर<br /> देविप्रसाद त्रिपाठी<br /> अख्तर हसन रीझवी<br /> व्ही. राजेशवरन
|संसदीय पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता = [[सुनील तटकरे]]
|राज्यसभा_पक्षनेता = [[प्रफुल्ल पटेल]]
|स्थापना = [[१० जून]], [[इ.स. १९९१|१९९९]]
|मुख्यालय = १०, बिशंबर दास मार्ग, <br />[[नवी दिल्ली]] - ११०००१
|युती = [[संयुक्त पुरोगामी आघाडी]]१९९९-२०२३)<br />[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]](२०२३)
|लोकसभा_पक्षबळ = {{Composition bar|01|545|hex=#FF5E00}}
|राज्यसभा_पक्षबळ = {{Composition bar|02|245|hex=#FF5E00}}
|राज्यविधानसभा_पक्षबळ ={{Composition bar|41|288|hex=#FF5E00}}
|विभाजित= [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (१९९९)
|विभाजन= [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार]] (२०२४)
|राजकीय_तत्त्वे =
|प्रकाशने =
|संकेतस्थळ =
|तळटिपा =
|संस्थापक=[[शरद पवार]], [[पी.ए.संगमा]], [[तारिक अन्वर]]
}}
'''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष''' ([[इंग्रजी]]: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] प्रभावशाली आहे. इ.स. १९९९ मध्ये शरद पवार यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना झाली, त्यानंतर हा पक्ष [[भारतीय काँग्रेस पक्ष]]ाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत [[संयुक्त पुरोगामी आघाडी|संपुआ]] मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.{{संदर्भ}}
== पार्श्वभूमी ==
१० जून १९९९ रोजी [[शरद पवार]], [[पी.ए. संगमा]] आणि [[तारिक अन्वर]] यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. इटलीत जन्मलेल्या [[सोनिया गांधी]] यांच्या पक्षाचे नेतृत्व करण्याच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे या तिघांची २० मे १९९९ रोजी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]मधून हकालपट्टी करण्यात आली होती.<ref>{{Cite web |url=http://m.rediff.com/%0D%0Anews/1999/may/24jhar.htm |title=Senior Congress leaders quit in Jharkhand |access-date=30 June 2019 |archive-date=4 March 2019 |archive-url=https://web.archive.org/web/20190304124143/http://m.rediff.com/%0D%0Anews/1999/may/24jhar.htm |url-status=dead }}</ref><ref>{{Cite web|url=https://m.rediff.com/news/1999/may/20pawar2.htm|title=Rediff On The NeT: CWC expels threesome for six years|website=m.rediff.com}}</ref><ref>{{cite news |url=https://timesofindia.indiatimes.com/india/Sangma-meets-Sonia-first-time-in-a-decade/articleshow/4609798.cms |archive-url=https://web.archive.org/web/20121024005950/http://articles.timesofindia.indiatimes.com/2009-06-02/india/28205192_1_foreign-origin-sangma-janpath-residence |url-status=live |archive-date=24 October 2012 |title=Sangma meets Sonia Gandhi, first time in a decade |newspaper=[[The Times of India]] |date=2 June 2009}}</ref> राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा [[भारतीय काँग्रेस (समाजवादी) – सरत चंद्र सिन्हा]] हा पक्ष नवीन पक्षात विलीन झाला.<ref>{{cite news | url = http://www.tribuneindia.com/1999/99jun11/spotlite.htm | title = Spotlight: Merger with NCP | newspaper = Tribune India | date = 1999-06-11 | access-date = 2009-05-19 | archive-date = 3 March 2016 | archive-url = https://web.archive.org/web/20160303185936/http://www.tribuneindia.com/1999/99jun11/spotlite.htm | url-status = live }}</ref>
२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित केले. पराभूत झाल्यानंतर त्यांना पक्षात न घेतल्याने त्यांनी [[नॅशनल पीपल्स पार्टी|NPP]] हा NCPसदृश नवा पक्ष स्थापन केला.<ref>{{स्रोत बातमी| दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/I-have-quit-NCP-will-contest-presidential-polls-PA-Sangma/articleshow/14300738.cms | title=I have quit NCP, will contest presidential polls: PA Sangma |भाषा=en |प्रकाशक=द टाइम्स ऑफ इंडिया | दिनांक=२०१२-०६-२०}}</ref>
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी बंड करत महायुती सरकारमध्ये सामील झाले.अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते सत्ताधारी गटात सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. ज्यामुळे पक्ष अजित पवार (सत्ताधारी) आणि शरद पवार (विरोधी) अशा दोन गटांत विभागला गेला.चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ लढा सुरू होता. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२४ मध्ये अजित पवार गटाला मूळ 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष आणि 'घड्याळ' चिन्ह दिले. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले आहे.{{संदर्भ हवा}}
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस
अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी, निर्णयक्षम आणि संघटनशक्तीवर भर देणारे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासन, संघटन आणि विकास या तिन्ही स्तरांवर सक्रिय व परिणामकारक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाची ओळख टिकवून ठेवताना संघटनात्मक बळ वाढवणे आणि जनतेशी थेट संपर्क राखणे हे त्यांच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होती.
अजितदादा पवार यांची नेतृत्वशैली ठाम, व्यावहारिक आणि कामकाजकेंद्रित होती. वेगाने निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि कामातील शिस्त ही त्यांच्या नेतृत्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होते.. वेळेचे काटेकोर नियोजन, कामाच्या अंमलबजावणीत वेग आणि परिणामकारकता यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्षमतेची भावना निर्माण झाली आणि संघटनेच्या कामाला गती मिळाली.
महाराष्ट्राच्या प्रशासनात अजित पवार यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत मोठा अनुभव मिळवला आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा राज्याच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प हाताळण्याचा अनुभवही त्यांना होता. तसेच पाटबंधारे आणि जलसंपदा विभागात काम करताना अनेक मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला त्यांनी गती दिली. या अनुभवामुळे प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आणि विकासकामांना वेग देण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात दिसून येते..
अजितदादा पवार यांचे नेतृत्व केवळ सत्तेपुरते मर्यादित नव्हते संघटन उभारणीवरही आधारित आहे. गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे तयार करणे, स्थानिक नेतृत्वाला संधी देणे, युवक आणि नव्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे तसेच नियमित बैठका आणि संवाद ठेवणे या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण केला होता.
अजित पवार यांच्या राजकारणात विकास हा केंद्रबिंदू राहिला आहे. सिंचन आणि पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्था, शेतीसंबंधी योजना तसेच शहरी विकास आणि औद्योगिक प्रगती या क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या मते जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी विकासकामे प्रत्यक्ष दिसली पाहिजेत आणि त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेते होते. कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेणे, स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देणे या माध्यमातून त्यांनी संघटनेला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढून संघटना अधिक सक्षम बनली.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये अनेक आव्हाने उभी राहिली, तरीही अजित पवार यांनी त्या आव्हानांना सामोरे जात आपले नेतृत्व टिकवून ठेवले होते. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे, संघटन टिकवून ठेवणे आणि सत्तेत तसेच विरोधात असतानाही जनतेची कामे करण्याचा प्रयत्न करणे यामुळे त्यांची राजकीय रणनीती अधिक व्यावहारिक आणि परिणामकारक ठरली.
== पक्षाचे चिन्ह ==
[[File:Nationalist Congress Party Election Symbol.png|center|150px]]
१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) [[घड्याळ]] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे, (तात्पुरत्या स्वरुपात पूर्व-सूचनेसह) .
== राष्ट्रीय कार्यकारणी ==
* '''अध्यक्ष''': श्रीमती सुनेत्राताई अजित पवार
* '''कार्याध्यक्ष''':- श्री. प्रफुल्ल पटेल,
* '''सरचिटणीस''':- श्री अविनाश आदिक,
* '''सचिव''' :- टी.पी. पितांबरन मास्तर, देविप्रसाद त्रिपाठी, अख्तर हसन रीझवी, व्ही. राजेशवरन,
* '''युवक अध्यक्ष''':- धीरज शर्मा
== पक्षातील महत्त्वाच्या व्यक्ती ==
* [[अजित पवार]] प्रेरणास्थान व मा. राष्ट्रीय अध्यक्ष
* [[सुनेत्रा पवार]], राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री
* [[प्रफुल्ल पटेल]], राज्यसभा सदस्य
* [[पार्थ पवार]], राज्यसभा सदस्य
* [[जय पवार]], राष्ट्रीय सदस्य
* [[सुनील तटकरे]], खासदार
* [[हसन मुश्रीफ]]
* [[दिलीप वळसे पाटील]]
* [[नवाब मलिक]]
* [[बाळासाहेब पाटील]]
* [[छगन भुजबळ]]
* [[धनंजय मुंडे]]
* [[संजय बनसोडे]]
* [[धर्मरावबाबा आत्राम]]
* [[डॉ. अभिषेक बोके]]
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय राजकीय पक्ष}}
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
7xdfwoxaiavrs8x506vf4ag4nnwu7p6
पुणे जिल्हा
0
3168
2680883
2680490
2026-04-25T12:05:39Z
~2026-24679-89
182431
/* राजकीय संरचना */
2680883
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
[[आळंदी]] (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
[[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
[[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],[[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]], [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]], [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]], [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]] - हे ते पाच विनायक होत.
[[जेजुरी]] : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
[[भीमाशंकर]] : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
'''पर्वती'''
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा'''
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड'''
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
'''शिवनेरी किल्ला'''
'''शिवनेरी किल्ला''' पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा'''
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
* [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
* [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
* [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
* [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]]
* [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]],
* किल्ले:- पुरंदर वज्रगड,मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे)
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस)
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी : - सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड)
* [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
* [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
* [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
* [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
* [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
* [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]]
मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत :
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== राजकीय संरचना ==
लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत. या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
at2by4t0g1t2d29wedr18zcxhgz6vde
2680884
2680883
2026-04-25T12:06:15Z
~2026-24679-89
182431
/* राजकीय संरचना */
2680884
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
[[आळंदी]] (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
[[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
[[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],[[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]], [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]], [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]], [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]] - हे ते पाच विनायक होत.
[[जेजुरी]] : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
[[भीमाशंकर]] : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
'''पर्वती'''
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा'''
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड'''
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
'''शिवनेरी किल्ला'''
'''शिवनेरी किल्ला''' पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा'''
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
* [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
* [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
* [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
* [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]]
* [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]],
* किल्ले:- पुरंदर वज्रगड,मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे)
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस)
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी : - सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड)
* [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
* [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
* [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
* [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
* [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
* [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]]
मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत :
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
lk6j5uwvskt91g71qi1xw833937epky
2680885
2680884
2026-04-25T12:08:39Z
~2026-24679-89
182431
/* तालुके */
2680885
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
[[आळंदी]] (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
[[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
[[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],[[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]], [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]], [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]], [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]] - हे ते पाच विनायक होत.
[[जेजुरी]] : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
[[भीमाशंकर]] : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
'''पर्वती'''
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा'''
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड'''
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
'''शिवनेरी किल्ला'''
'''शिवनेरी किल्ला''' पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा'''
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
* [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
* [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
* [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
* [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]]
* [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]],
* किल्ले:- पुरंदर वज्रगड,मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे)
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस)
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी : - सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड)
* [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
* [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
* [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
* [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
* [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
* [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]]
मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== प्रशासन ==
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
gg911zy004yoe4pcm2rhn13yl5was00
2680886
2680885
2026-04-25T12:12:42Z
~2026-24679-89
182431
/* प्रेक्षणीय स्थळे */
2680886
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
[[आळंदी]] (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
[[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
[[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],[[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]], [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]], [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]], [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]] - हे ते पाच विनायक होत.
[[जेजुरी]] : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
[[भीमाशंकर]] : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
'''पर्वती'''
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा'''
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड'''
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
'''शिवनेरी किल्ला'''
'''शिवनेरी किल्ला''' पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा'''
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
* [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
* [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
* [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
* [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]]
* [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]],
* किल्ले:- पुरंदर वज्रगड,मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे)
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस)
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी : - सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड)
* [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
* [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
* [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
* [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
* [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
* [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]]
मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== प्रशासन ==
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
mzlby21hl73oif3v120c4r11n4drykz
2680887
2680886
2026-04-25T12:13:42Z
~2026-24679-89
182431
/* धार्मिक */
2680887
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
[[आळंदी]] (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
[[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
[[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],[[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]], [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]], [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]], [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]] - हे ते पाच विनायक होत.
[[जेजुरी]] : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
[[भीमाशंकर]] : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती'''
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा'''
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड'''
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
'''शिवनेरी किल्ला'''
'''शिवनेरी किल्ला''' पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा'''
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
* [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
* [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
* [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
* [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]]
* [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]],
* किल्ले:- पुरंदर वज्रगड,मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे)
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस)
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी : - सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड)
* [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
* [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
* [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
* [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
* [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
* [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]]
मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== प्रशासन ==
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
f7yhat7h97b5iljwmoxcoqrk36l7w1u
2680888
2680887
2026-04-25T12:14:51Z
~2026-24679-89
182431
/* तालुक्यानुसार */
2680888
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
[[आळंदी]] (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
[[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
[[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],[[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]], [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]], [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]], [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]] - हे ते पाच विनायक होत.
[[जेजुरी]] : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
[[भीमाशंकर]] : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती'''
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा'''
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड'''
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
'''शिवनेरी किल्ला'''
'''शिवनेरी किल्ला''' पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा'''
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]]
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]],
* किल्ले:- पुरंदर वज्रगड,मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे)
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस)
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी : - सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड)
* [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
* [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
* [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
* [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
* [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
* [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]]
मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== प्रशासन ==
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
pjup0u2xyugk4lkiz82b4r08tql42h4
2680889
2680888
2026-04-25T12:17:25Z
~2026-24679-89
182431
/* तालुक्यानुसार */
2680889
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
[[आळंदी]] (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
[[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
[[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],[[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]], [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]], [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]], [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]] - हे ते पाच विनायक होत.
[[जेजुरी]] : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
[[भीमाशंकर]] : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती'''
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा'''
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड'''
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
'''शिवनेरी किल्ला'''
'''शिवनेरी किल्ला''' पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा'''
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== प्रशासन ==
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
9nq19do4fr6rehsa05auzbk0y9np5dy
2680890
2680889
2026-04-25T12:20:03Z
~2026-24679-89
182431
/* धार्मिक */
2680890
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] पाच गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
[[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],[[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]], [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]], [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]], [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]] - हे ते पाच विनायक होत.
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती'''
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा'''
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड'''
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
'''शिवनेरी किल्ला'''
'''शिवनेरी किल्ला''' पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा'''
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== प्रशासन ==
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
ntiehkq20xzfzdcssmjl3rn2grqx2hf
2680891
2680890
2026-04-25T12:21:39Z
~2026-24679-89
182431
/* धार्मिक */
2680891
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]], # [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती'''
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा'''
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड'''
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
'''शिवनेरी किल्ला'''
'''शिवनेरी किल्ला''' पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा'''
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== प्रशासन ==
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
1at994xot4v14gz1oic2sq3qm0qu83v
2680892
2680891
2026-04-25T12:21:59Z
~2026-24679-89
182431
/* धार्मिक */
2680892
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती'''
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा'''
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड'''
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
'''शिवनेरी किल्ला'''
'''शिवनेरी किल्ला''' पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा'''
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== प्रशासन ==
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
egn62azl97ui3jmofyk08n94tu04xp9
2680893
2680892
2026-04-25T12:23:09Z
~2026-24679-89
182431
/* गडकिल्ले */
2680893
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== प्रशासन ==
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
ou4flj86n2h20fj7lrmv3aqi6zpg30h
2680894
2680893
2026-04-25T12:24:16Z
~2026-24679-89
182431
2680894
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
८ उपविभाग
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
cxt5yy31oial24dy31n6l6vrwwvucmr
2680895
2680894
2026-04-25T12:24:48Z
~2026-24679-89
182431
/* जिल्हा प्रशासन */
2680895
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
८ उपविभाग
# खेड
# मावळ
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
bw07lrw6po0yf550t7p068ddxlrrq6c
2680896
2680895
2026-04-25T12:25:55Z
~2026-24679-89
182431
/* जिल्हा प्रशासन */
2680896
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
८ उपविभाग
# हवेली
# खेड
# भोर
# मावळ
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
c675iuomqzrm95ty2glw7px5pc8x24v
2680898
2680896
2026-04-25T12:27:19Z
~2026-24679-89
182431
/* जिल्हा प्रशासन */
2680898
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
८ उपविभाग
# पुणे
# हवेली
# खेड
# भोर
# मावळ
# बारामती
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
90m2vwc42x26s5mxwvtz6wiu20cjahn
2680899
2680898
2026-04-25T12:27:51Z
~2026-24679-89
182431
/* जिल्हा प्रशासन */
2680899
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड
# भोर
# मावळ
# बारामती
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
9ekp6arsqxez2ufpduethnz3qbff5u4
2680900
2680899
2026-04-25T12:28:54Z
~2026-24679-89
182431
/* जिल्हा प्रशासन */
2680900
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ
# बारामती
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
4cxgw5ewotkbbhu58zk0nsvm1ixfwbk
2680901
2680900
2026-04-25T12:29:41Z
~2026-24679-89
182431
/* जिल्हा प्रशासन */
2680901
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
n9fvqpvvud2lr0s11ufjxg32xl9zz1l
2680903
2680901
2026-04-25T12:30:04Z
~2026-24679-89
182431
/* जिल्हा प्रशासन */
2680903
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]] संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले[[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]],पं. [[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
b4vxq4lvwagizqxcgokr60sscd8ozr2
2680912
2680903
2026-04-25T12:47:10Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्ती */
2680912
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]], संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवा बाजीराव, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, गोपाळ कृष्ण गोखले, [[पु.ल. देशपांडे]], [[प्रल्हाद केशव अत्रे]], पं.[[भीमसेन जोशी]], लोकमान्य टिळक., पंडिता रमाबाई, राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
gtlh51rn7vb2hkfvigkam90ldaegkhl
2680913
2680912
2026-04-25T12:50:08Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्ती */
2680913
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
sx47modbzq21gq373wxisfb2lpi5rtp
2680914
2680913
2026-04-25T12:51:47Z
~2026-24679-89
182431
/* शिक्षण */
2680914
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात. त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर, व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
1bjizb07m23dwxw7vqve9ztd8shcgwd
2680915
2680914
2026-04-25T12:52:09Z
~2026-24679-89
182431
/* शिक्षण */
2680915
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर, व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
qom5j5paocv5i8jrlarajjgw5euc8pl
2680916
2680915
2026-04-25T12:52:27Z
~2026-24679-89
182431
/* शिक्षण */
2680916
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर, व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
h2ekkd6vhrjqtfpk15qe5fc188na39d
2680917
2680916
2026-04-25T12:54:44Z
~2026-24679-89
182431
/* शिक्षण */
2680917
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]]
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]]
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]]
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
iu90x7fycjm8tfdmnawocftcgengdcq
2680918
2680917
2026-04-25T12:56:24Z
~2026-24679-89
182431
/* तालुके */
2680918
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]]
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
1zwo95wan8jt1572yxgjw7n0wa6jbqm
2680919
2680918
2026-04-25T12:57:32Z
~2026-24679-89
182431
/* तालुके */
2680919
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# पुणे
# हवेली
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
978x62ix4kokkvl4mpi6v5y8c8thfbt
2680921
2680919
2026-04-25T12:59:55Z
~2026-24679-89
182431
/* जिल्हा प्रशासन */
2680921
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
nxqbtntr4i1qld3u6wlig8qrlqc1g46
2680922
2680921
2026-04-25T13:00:59Z
~2026-24679-89
182431
/* जिल्हा प्रशासन */
2680922
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
iu2hso4d48e40pcncv0s3l54vhatz7n
2680923
2680922
2026-04-25T13:02:07Z
~2026-24679-89
182431
/* जिल्हा प्रशासन */
2680923
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
p1hxx4m3mtgnizp5v1szkgxuk4bipah
2680924
2680923
2026-04-25T13:02:59Z
~2026-24679-89
182431
/* तालुके */
2680924
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
n8hp12ve5b2ddsi3iiqz763hwjp9dc8
2680925
2680924
2026-04-25T13:03:25Z
~2026-24679-89
182431
/* तालुके */
2680925
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
d8ff6z6rwr8pry6xd7sucl5lgvouvnh
2680926
2680925
2026-04-25T13:04:08Z
~2026-24679-89
182431
/* तालुके */
2680926
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १ [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २ [[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३ [[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४ [[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५ [[दौंड तालुका|दौंड]] ६ [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७ [[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८ [[बारामती तालुका|बारामती]] ९ [[भोर तालुका|भोर]] १० [[मावळ तालुका|मावळ]] ११ [[मुळशी तालुका|मुळशी]] १२ [[राजगड तालुका|राजगड]] १३ [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४ [[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
i45hs4aqb18du26sbg6cj8seq7gke3t
2681016
2680926
2026-04-26T03:08:09Z
~2026-24679-89
182431
2681016
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १.[[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २.[[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३.[[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४.[[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५.[[दौंड तालुका|दौंड]] ६.[[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७.[[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८.[[बारामती तालुका|बारामती]] ९.[[भोर तालुका|भोर]] १०.[[मावळ तालुका|मावळ]] ११.[[मुळशी तालुका|मुळशी]] १२.[[राजगड तालुका|राजगड]] १३.[[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४.[[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
nogz68mw0rmux8y6of15qcmjue0dseb
2681019
2681016
2026-04-26T03:10:52Z
~2026-24679-89
182431
/* ऐतिहासिक महत्त्वाचे */
2681019
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १.[[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २.[[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३.[[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४.[[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५.[[दौंड तालुका|दौंड]] ६.[[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७.[[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८.[[बारामती तालुका|बारामती]] ९.[[भोर तालुका|भोर]] १०.[[मावळ तालुका|मावळ]] ११.[[मुळशी तालुका|मुळशी]] १२.[[राजगड तालुका|राजगड]] १३.[[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४.[[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती.
* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा'''
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे -
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]] पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
qzb1g3897fgbquvzmvlg6ew7r8twwcl
2681020
2681019
2026-04-26T03:12:14Z
~2026-24679-89
182431
/* भूगोल */
2681020
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १.[[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २.[[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३.[[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४.[[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५.[[दौंड तालुका|दौंड]] ६.[[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७.[[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८.[[बारामती तालुका|बारामती]] ९.[[भोर तालुका|भोर]] १०.[[मावळ तालुका|मावळ]] ११.[[मुळशी तालुका|मुळशी]] १२.[[राजगड तालुका|राजगड]] १३.[[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४.[[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती.
* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा''':
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे:-
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला, पानशेत, भुशी, मुुळशी, भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]], पिंपळगाव-जोग,क्वषरसगाव, टेमघर, भामा-आसखेड, येडगाव, चास-कमान, माणिकडोह, ठोकरवाडी,ज्नाञझरे, आंध्रा-vally, गुंजवणी, निरा-देवधर, उजनी, वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत तुकाराम महाराज,
छत्रपती संभाजी महाराज,
पेशवा बाजीराव,
महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
gtkigapohooe1kylt8fwv7pi0kznqya
2681021
2681020
2026-04-26T03:13:48Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्ती */
2681021
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १.[[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २.[[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३.[[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४.[[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५.[[दौंड तालुका|दौंड]] ६.[[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७.[[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८.[[बारामती तालुका|बारामती]] ९.[[भोर तालुका|भोर]] १०.[[मावळ तालुका|मावळ]] ११.[[मुळशी तालुका|मुळशी]] १२.[[राजगड तालुका|राजगड]] १३.[[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४.[[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती.
* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा''':
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे:-
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला, पानशेत, भुशी, मुुळशी, भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]], पिंपळगाव-जोग,क्वषरसगाव, टेमघर, भामा-आसखेड, येडगाव, चास-कमान, माणिकडोह, ठोकरवाडी,ज्नाञझरे, आंध्रा-vally, गुंजवणी, निरा-देवधर, उजनी, वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
* संत ज्ञानेश्वर महाराज,
* संत तुकाराम महाराज,
* छत्रपती संभाजी महाराज,
* पेशवा बाजीराव,
* महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
[[पु.ल. देशपांडे]],
[[प्रल्हाद केशव अत्रे]],
पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
3zpzf530p3p93q2gs8f37ip6yf9f7cp
2681023
2681021
2026-04-26T03:20:35Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्ती */
2681023
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १.[[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २.[[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३.[[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४.[[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५.[[दौंड तालुका|दौंड]] ६.[[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७.[[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८.[[बारामती तालुका|बारामती]] ९.[[भोर तालुका|भोर]] १०.[[मावळ तालुका|मावळ]] ११.[[मुळशी तालुका|मुळशी]] १२.[[राजगड तालुका|राजगड]] १३.[[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४.[[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती.
* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा''':
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे:-
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला, पानशेत, भुशी, मुुळशी, भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]], पिंपळगाव-जोग,क्वषरसगाव, टेमघर, भामा-आसखेड, येडगाव, चास-कमान, माणिकडोह, ठोकरवाडी,ज्नाञझरे, आंध्रा-vally, गुंजवणी, निरा-देवधर, उजनी, वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
* संत ज्ञानेश्वर महाराज,
* संत तुकाराम महाराज,
* छत्रपती संभाजी महाराज,
* पेशवा बाजीराव,
* महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
* [[पु.ल. देशपांडे]],
* [[प्रल्हाद केशव अत्रे]],
* पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
8bge8io9sa8qnioohhvwktyxwuq6m2t
2681024
2681023
2026-04-26T03:21:38Z
~2026-24679-89
182431
/* भूगोल */
2681024
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १.[[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २.[[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३.[[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४.[[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५.[[दौंड तालुका|दौंड]] ६.[[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७.[[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८.[[बारामती तालुका|बारामती]] ९.[[भोर तालुका|भोर]] १०.[[मावळ तालुका|मावळ]] ११.[[मुळशी तालुका|मुळशी]] १२.[[राजगड तालुका|राजगड]] १३.[[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४.[[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती.
* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
* ”घाटमाथा”,
* “मावळ” आणि
* “देश”.
पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा''':
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे:-
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला, पानशेत, भुशी, मुुळशी, भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]], पिंपळगाव-जोग,क्वषरसगाव, टेमघर, भामा-आसखेड, येडगाव, चास-कमान, माणिकडोह, ठोकरवाडी,ज्नाञझरे, आंध्रा-vally, गुंजवणी, निरा-देवधर, उजनी, वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
[[छत्रपती शिवाजी महाराज]],
* संत ज्ञानेश्वर महाराज,
* संत तुकाराम महाराज,
* छत्रपती संभाजी महाराज,
* पेशवा बाजीराव,
* महात्मा फुले,
सावित्रीबाई फुले,
स्वातंत्र्यवीर सावरकर,
गोपाळ गणेश आगरकर,
क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,
गोपाळ कृष्ण गोखले,
* [[पु.ल. देशपांडे]],
* [[प्रल्हाद केशव अत्रे]],
* पं.[[भीमसेन जोशी]],
लोकमान्य टिळक,
पंडिता रमाबाई,
राजमाता जिजाऊ.
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
'''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==तालुके==
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
== जिल्हा प्रशासन ==
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
== राजकीय संरचना ==
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
eu98n81p5g01fwgd4gczlvqkabirxps
हवेली तालुका
0
3446
2680920
2471914
2026-04-25T12:58:36Z
~2026-24679-89
182431
2680920
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
{{माहितीचौकट भारतीय तालुका
|तालुक्याचे_नाव = हवेली तालुका
|स्थानिक_नाव =
|चित्र_नकाशा = हवेली पुणे.png
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|जिल्ह्याचे_नाव = [[पुणे जिल्हा|पुणे]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = हवेली
|मुख्यालयाचे_नाव = हवेली
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_एकूण =
|जनगणना_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =
|लिंग_गुणोत्तर =
|प्रमुख_शहरे_खेडी =
|तहसीलदाराचे_नाव =
|लोकसभा_मतदारसंघाचे_नाव =
|विधानसभा_मतदारसंघाचे_नाव =
|आमदाराचे_नाव =
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ
}}
'''हवेली तालुका''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] [[पुणे]] शहर असणारा [[तालुका]] आहे. सहसा तालुक्यातील प्रमुख शहराचे नाव त्या तालुक्याला दिले जाते. मात्र, पुणे शहर असलेला '''हवेली''' तालुका, [[कोल्हापूर]] शहर असलेला "[[करवीर तालुका|करवीर]]" तालुका, इ. असे काही ह्याला अपवाद आहेत.
==तालुक्यातील गावे==
#[[आगळांबे]]
#[[आहिरे (हवेली)]]
#[[आळंदी म्हातोबाची]]
#[[आंबी (हवेली)]]
#[[आंबेगाव (हवेली)]]
#[[आर्वी (हवेली)]]
#[[अष्टपूर]]
#[[औताडवाडी हांडेवाडी]]
#[[अवसरेनगर]]
#[[आव्हाळवाडी]]
#[[बहुळी]]
#[[बाकोरी]]
#[[भगतवाडी (हवेली)]]
#[[भावडी (हवेली)]]
#[[भवरापूर]]
#[[भिलारेवाडी (हवेली)]]
#[[बिवरी]]
#[[बुरकेगाव]]
#[[देहु]]
#[[धायरी]]
#[[दोणजे]]
#[[डोंगरगाव (हवेली)]]
#[[फुलगाव]]
#[[फुरसुंगी]]
#[[गौडदरा]]
#[[गावडेवाडी (हवेली)]]
#[[घेरा सिंहगड]]
#[[गोगलवाडी]]
#[[गोऱ्हे बुद्रुक]]
#[[गोऱ्हे खुर्द]]
#[[गुजर निंबाळकरवाडी]]
#[[हडपसर (हवेली)]]
#[[हिंगणगाव (हवेली)]]
#[[होळकरवाडी]]
#[[जांभळी (हवेली)]]
#[[जांभुळवाडी (हवेली)]]
#[[कदमवाकवस्ती]]
#[[कल्याण (गाव)]]
#[[केसनंद]]
#[[खडकवाडी]]
#[[खडकवासला]]
#[[खाडेवाडी (हवेली)]]
#[[खामगाव मावळ]]
#[[खामगाव टेक]]
#[[खानापूर (हवेली)]]
#[[खेड (हवेली)]]
#[[किरकिटवाडी]]
#[[कोळेवाडी (हवेली)]]
#[[कोळवाडी (हवेली)]]
#[[कोंडवे धावडे]]
#[[कोंढणपूर]]
#[[कोपरे (हवेली)]]
#[[कोरेगाव मुळ]]
#[[कुडजे]]
#[[कुंजीरवाडी]]
#[[लाहगाव]]
#[[लोणी काळभोर]]
#[[लोणी कांड]]
#[[माळीनगर (हवेली)]]
#[[माळखेड]]
#[[मांडवी बुद्रुक]]
#[[मांडवी खुर्द]]
#[[माणेखाडी]]
#[[मांगडेवाडी]]
#[[मांजरी (हवेली)|मांजरी बुद्रुक]]
#[[मांजरी खुर्द]]
#[[मोगरवाडी]]
#[[मोकारवाडी]]
#[[मोरदरी]]
#[[मोरधारी]]
#[[मुंढवा]]
#[[मुरकुटेनगर]]
#[[नाहरे]]
#[[नायगाव (हवेली)]]
#[[नांदेड (हवेली)]]
#[[नांदोशी (हवेली)]]
#[[न्हावीसांदस]]
#[[निरगुडी (हवेली)]]
#[[पाषाण]]
#[[पेरणे]]
#[[पेठ (हवेली)]]
#[[पिंपळेगुरव]]
#[[पिंपळे सौदागर]]
#[[पिंपरीसांदस]]
#[[पिसोळी]]
#[[प्रयागधुम]]
#[[रहाटवडे]]
#[[रामनगर (हवेली)]]
#[[रामोशीवाडी (हवेली)]]
#[[सांबरेवाडी]]
#[[सणसनगर]]
#[[संगरुण]]
#[[सांगवीसांदस]]
#[[साष्टे]]
#[[शेवाळवाडी (हवेली)]]
#[[शिंदेवाडी (हवेली)]]
#[[शिंदवणे]]
#[[शिरसवाडी]]
#[[शिवाणे]]
#[[शिवणे (हवेली)]]
#[[शिवापूर (हवेली)]]
#[[सोनापूर]]
#[[सोरतापवाडी]]
#[[सुनारवाडी]]
#[[तळेरानवाडी]]
#[[तानाजीनगर]]
#[[तरडे]]
#[[थेऊर]]
#[[थोपटेवाडी (हवेली)]]
#[[टिळेकरवाडी]]
#[[तुळापूर]]
#[[उंदरी (हवेली)]]
#[[उरुळीदेवाची|उरुळी देवाची]]
#[[उरुळी कांचन]]
#[[विठ्ठलनगर (हवेली)]]
#[[वडाचीवाडी (हवेली)]]
#[[वाडेबोल्हाई]]
#[[वडगावशिंदे]]
#[[वढु खुर्द]]
#[[वडकी]]
#[[वाघोली]]
#[[वालाटी (हवेली)]]
#[[वांजळेवाडी]]
#[[वारदादे]]
#[[येवलेवाडी (हवेली)]]
==भौगोलिक माहिती==
पुणे शहराचा काही भाग आणि लागून असलेला काही परिसर हवेली तालुक्यात येतो.
==इतर किंवा अवांतर माहिती==
[[पिंपरी चिंचवड]] शहर आणि [[देहू]], [[उरुळी कांचन]] चंदननगर, कुंजीरवाडी, थेऊर[[वाघोली]] इत्यादी गावे या तालुक्यात आहेत.
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
[[वर्ग:हवेली तालुका]]
dyezhqr8ps4po2puushdg3ebk6jxxgi
पांडुरंग सदाशिव साने
0
3568
2681057
2513097
2026-04-26T07:42:03Z
Ketaki Modak
21590
विकिमिडिया कॉमन्सचा साचा जोडला.
2681057
wikitext
text/x-wiki
{{Infobox writer
|नाव =
| चित्र = Pandurang Sadashiv Sane 2001 stamp of India.jpg
| चित्र आकार =
| caption =
| pseudonym =
| birth_name = पांडुरंग
| जन्म_दिनांक = २४ डिसेंबर १८९९
| जन्म_स्थान = [[पालगड]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = {{Death date and age|df=yes|1950|6|11|1899|12|24}}
| मृत्यूस्थान =
| व्यवसाय = शिक्षक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| period =
| genre =
| subject =
| movement =
| पुस्तके = ''[[श्याम ची आई]]''
| influences =
| influenced =
| website =
| signature =
}}
'''साने गुरुजी:''' (जन्म : २४ डिसेंबर १८९९; - ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते.
{{कॉमन्स|Category:Books_by_Pandurang_Sadashiv_Sane}}{{विकिस्रोत साहित्यिक|साहित्यिक:पांडुरंग_सदाशिव_साने}}
साने गुरुजींचा जन्म कोकणातील [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[पालगड]] या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी [[इंग्रजी]] साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=https://maharashtratimes.com/astro/dinvishesh/remembrance-of-freedom-fighter-literary-and-social-reformer-sane-guruji/articleshow/76314966.cms|title=मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र रचणारे थोर समाजसुधारक साने गुरुजी}}</ref>
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी [[जळगाव]] जिल्ह्यातील [[अंमळनेर|अमळनेर]] येथील प्रताप हायस्कूल येथे [[शिक्षक]] म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील [[प्रताप तत्त्वज्ञान केंद्र]] येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर [[महात्मा गांधीं|महात्मा गांधींच्या]] विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून [[सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत]] भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. [[जळगाव]] जिल्ह्यातील [[फैजपूर]] येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.
साने गुरुजी यांनी [[राष्ट्र सेवा दल|राष्ट्र सेवा दलाची]] स्थापना केली.
‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. त्यातील ही एक कविता:
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो||ध्रु||
[[चित्र:Sane guruji sign.JPG|thumb|left|200px|साने गुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता]]समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.[[सोलापूर]] जिल्ह्यातील [[पंढरपूर]]च्या [[विठ्ठल]] मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर [[उपोषण|उपोषणाचा]] मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हणले गेले.
[[स्वातंत्र्य]] मिळाल्यानंतर ते [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात]] सामील झाले. स्वातंत्र्यानंतर [[आंतरभारती चळवळ|आंतरभारती]] चळवळीच्या मार्गाने त्यांनी [[भारत]] जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची [[संस्कृती]] समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः [[तमिळ भाषा|तमिळ]], [[बंगाली भाषा|बंगाली]] आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ [[साप्ताहिक]] सुरू केले. त्यांच्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[लेख]], [[निबंध]], [[चरित्र|चरित्रे]], [[कविता]] यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. [[मानवतावाद]], सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. ''[[श्यामची आई]]'' ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी [[नाशिक]]मधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य [[विनोबा भावे]]-रचित [[गीता प्रवचने]] सुद्धा विनोबा भावे यांनी [[धुळे]] येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे [[बंगलोर]] येथील तुरुंगात असताना त्यांनी [[तिरुवल्लुवर]] नावाच्या कवीच्या '[[तिरुवल्लुवर#कुरल|कुरल]]' नावाच्या तमिळ महाकाव्याचे [[मराठी]]त भाषांतर केले. नंतर [[फ्रेंच]] भाषेतील ''Les Misérables'' या कादंबरीचे 'दुःखी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या ''The story of human race'' या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा [[इतिहास]]' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे [[भारतीय संस्कृती]] आणि [[हिंदू]] धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित<br />
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
जयांनाना कोणी जगती सदा ते अंतरी रडती<br />
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा<br />
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल<br />
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे<br />
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी<br />
कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या<br />
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात<br />
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे<br />
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा<br />
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील [[एस.एम. जोशी]], [[ग.प्र. प्रधान]], दादा गुजर, [[ना.ग. गोरे]], प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, [[मधु दंडवते]], [[यदुनाथ थत्ते]], रा.ग. जाधव,[[राजा मंगळवेढेकर]], वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्व
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजातून विषमता दूर करण्याच्या शक्यतांबद्दल साने यांचा अधिकाधिक भ्रमनिरास झाला. शिवाय महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. या शोकांतिकेवर त्याची प्रतिक्रिया होती २१ दिवस उपोषण करणे.[8] देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कारणांमुळे साने गुरुजी खूप अस्वस्थ होते. त्यांनी ११ जून १९५० रोजी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या केली.
==आंतरभारती==
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही येथील वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी [[रवींद्रनाथ टागोर]] यांच्या [[शांतिनिकेतन|शांतिनिकेतनाप्रमाणे]] काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती{{संदर्भ हवा}}. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली.
==माणगावचे आणि पुण्याचे साने गुरुजी स्मारक==
साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर मुद्रे या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमिटरीज (सामुदायिक शयनगृहे) आणि कॅम्पिंग ग्राउंड्ज बांधण्यात आली होती. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमिटरींची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.
या संस्थेने (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले होते. या दुसऱ्या टप्प्यात 'साने गुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली होती.. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. साने गुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद कॉंप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.
पुण्यातही दांडेकर पुलाजवळ दत्तवाडीत साने गुरुजींचे स्मारक आहे. हे पुण्यातील उत्कृष्ट सभागृहांपैकी एक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.[[नाथ पै]] रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली.
==पालगडमधील घर==
साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे [[रत्नागिरी]] जिल्ह्यातल्या [[हर्णै]]जवळच्या आपल्या मूळ गावी-पालगड गावी काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे. पालगड हे मंडणगडनजीक दापोली तालुक्यात दुर्गम भागात आहे. जाणते पर्यटक या गावाला व घराला आवर्जून भेट देतात.
साने गुरुजींची पुतणी सुधाताई बोहोडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले. त्यानंतर या घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आली आहे.
==आंतरभारती साहित्य संवाद संमेलन==
२०१२ सालचे आंतरभारती [[साहित्य संवाद संमेलन]] माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.
== मराठी साहित्य ==
गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/welcome/author/1|title=संपूर्ण साहित्य साने गुरुजी|last=साने|first=|date=|website=|archive-url=https://web.archive.org/web/20180901184116/http://web.bookstruck.in/welcome/author/1|archive-date=2018-09-01|dead-url=|access-date=|url-status=dead}}</ref>. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके वरदा प्रकाशनाने ३६ खंडांत पुनःप्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना ''स्त्री जीवन'' व ''पत्री'' अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.
== साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य (सुमारे ८० पुस्तके)==
[[चित्र:Sane guruji master.JPG|thumb|right|250px|साने गुरुजी यांचे हस्ताक्षर]]
* अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)
* अस्पृश्योद्धार
* आपण सारे भाऊ
* आस्तिक
* इस्लामी संस्कृति
* पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर (चरित्र)
* उमाळा
* कलिंगडाच्या साली
* करुणादेवी
* कर्तव्याची हाक
* कला आणि इतर निबंध
* कला म्हणजे काय?
* कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
* कावळे
* 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
* क्रांति
* बापूजींच्या गोड गोष्टी (गांधींचे चरित्र)
* महात्मा गांधींचे दर्शन (चरित्र)
* गीताहृदय
* गुरुजींच्या गोष्टी
* [[गोड गोष्टी]] ([[कथामाला]]), भाग १ ते १०
** भाग १ - खरा मित्र
** भाग २ - घामाची फुले
** भाग ३ - मनूबाबा
** भाग ४ - फुलाचा प्रयोग
** भाग ५ - दुःखी
** भाग ६ - सोराब आणि रुस्तुम
** भाग ७ - बेबी सरोजा
** भाग ८ - करुणादेवी
** भाग ९ - यती की पती
** भाग १० - चित्रानी चारू
* नामदार गोखले (चरित्र)
* गोड निबंध भाग १, २, ३
* गोड शेवट
* गोप्या
* गोष्टीरूप विनोबाजी
* महात्मा गौतम बुद्ध (चरित्र)
* चित्रकार रंगा
* जयंता
* जीवनप्रकाश
* जीवनाचे शिल्पकार (राजवाडे, टागोर, ईश्वरचंद्र, शिशिरकुमार आणि काही इतर चरित्रे)
* तीन मुले
* ते आपले घर
* त्यागातील वैभव
* त्रिवेणी
* दारुबंदीच्या कथा
* दिगंबर राय
* दिल्ली डायरी
* दुर्दैवी
* देशबंधु दास (चरित्र)
* धडपडणारी मुले
* नवजीवन
* नवा प्रयोग
* आपले नेहरू (चरित्र)
* पत्री
* बेंजामिन फ्रॅंकलिन (चरित्र)
* भारताचा शोध
* भारतीय नारी
* भारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)
* माझी दैवते
* मानवजातीची कथा
* मिरी
* मुलांसाठी फुले
* मेंग चियांग आणि इतर गोष्टी
* मोरी गाय
* मृगाजिन
* यश
* इतिहासाचार्य राजवाडे (चरित्र)
* [[रामाचा शेला]]
* विनोबाजी भावे
* विश्राम
* शबरी
* श्री शिवराय (चरित्र, ८ भाग)
* शिशिरकुमार घोष (चरित्र)
* धडपडणारा श्याम
* श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)
* [[श्यामची आई]]
* श्यामची पत्रे
* भगवान श्रीकृष्ण (चरित्र, ८ भाग)
* संस्कृतीचे भवितव्य
* सती
* संध्या
* समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)
* साधना
* साक्षरतेच्या कथा
* सुंदर कथा
* सुंदर पत्रे
* सोनसाखळी व इतर कथा
* सोन्या मारुती
* [[स्त्री जीवन]]
* स्वदेशी समाज
* स्वप्न आणि सत्य
* स्वर्गातील माळ
* राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)
* हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
* [[commons:Category:Books_by_Pandurang_Sadashiv_Sane|साने गुरुजी लिखित पुस्तके ऑनलाइन वाचण्यासाठी]]
==चरित्रे==
साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
* आपले साने गुरुजी (लेखक - डॉ. [[विश्वास पाटील]])
* जीवनयोगी साने गुरुजी (डॉ. [[रामचंद्र देखणे[[)
* निवडक साने गुरुजी (रा.ग. जाधव)
* मराठीतील संस्कारवादी साहित्याचा विशेषतः साने गुरुजींच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास (प्रा.डाॅ. ए.बी. पाटील)
* महाराष्ट्राची आई साने गुरुजी (वि.दा. पिंपळे)
* मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी (आचार्य अत्रे)
* साने गुरुजी ([[यदुनाथ थत्ते]], रामेश्वर दयाल दुबे)
* साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म (आत्माराम वाळिंजकर)
* साने गुरुजी : एक विचार (संजय साबळे)
* साने गुरुजी गौरव ग्रंथ (संपादक - [[रा.तु. भगत]])
* साने गुरुजी जीवन परिचय ([[यदुनाथ थत्ते]])
* साने गुरुजी - जीवन, साहित्य आणि विचार (लेखक ?)
* साने गुरुजी पुनर्मूल्यांकन ([[भालचंद्र नेमाडे]])
* साने गुरुजी यांची सुविचार संपदा (वि.गो. दुर्गे)
* साने गुरुजी साहित्य संकलन (प्रेम सिंह)
* सेनानी साने गुरुजी ([[राजा मंगळवेढेकर]])
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.bbc.com/marathi/india-48581187 साने गुरुजीः स्फूर्तिगीतं, 'श्यामची आई' ते 'प्राणार्पणा'पर्यंतचा प्रवास; ओंकार करंबेळकर; बीबीसी मराठी; 11 जून 2019]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vandemataram.com/biographies/patriots/saneg.htm | title = वंदेमातरम.कॉम - {{लेखनाव}} यांचा अल्पपरिचय | भाषा = इंग्लिश}}
*[http://saneguruji.net/ saneguruji.net]
{{विकिस्रोत साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:साने, पांडुरंग सदाशिव}}
[[वर्ग:साने गुरुजी| ]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:मराठी बालसाहित्यिक]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
o4z313ycz387t0sior6o8akq1h3zrsa
2681058
2681057
2026-04-26T07:42:55Z
Ketaki Modak
21590
2681058
wikitext
text/x-wiki
{{Infobox writer
|नाव =
| चित्र = Pandurang Sadashiv Sane 2001 stamp of India.jpg
| चित्र आकार =
| caption =
| pseudonym =
| birth_name = पांडुरंग
| जन्म_दिनांक = २४ डिसेंबर १८९९
| जन्म_स्थान = [[पालगड]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = {{Death date and age|df=yes|1950|6|11|1899|12|24}}
| मृत्यूस्थान =
| व्यवसाय = शिक्षक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| period =
| genre =
| subject =
| movement =
| पुस्तके = ''[[श्याम ची आई]]''
| influences =
| influenced =
| website =
| signature =
}}
'''साने गुरुजी:''' (जन्म : २४ डिसेंबर १८९९; - ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते.
{{कॉमन्स|Category:Books_by_Pandurang_Sadashiv_Sane}}{{विकिस्रोत साहित्यिक|पांडुरंग_सदाशिव_साने}}
साने गुरुजींचा जन्म कोकणातील [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[पालगड]] या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी [[इंग्रजी]] साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=https://maharashtratimes.com/astro/dinvishesh/remembrance-of-freedom-fighter-literary-and-social-reformer-sane-guruji/articleshow/76314966.cms|title=मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र रचणारे थोर समाजसुधारक साने गुरुजी}}</ref>
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी [[जळगाव]] जिल्ह्यातील [[अंमळनेर|अमळनेर]] येथील प्रताप हायस्कूल येथे [[शिक्षक]] म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील [[प्रताप तत्त्वज्ञान केंद्र]] येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर [[महात्मा गांधीं|महात्मा गांधींच्या]] विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून [[सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत]] भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. [[जळगाव]] जिल्ह्यातील [[फैजपूर]] येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.
साने गुरुजी यांनी [[राष्ट्र सेवा दल|राष्ट्र सेवा दलाची]] स्थापना केली.
‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. त्यातील ही एक कविता:
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो||ध्रु||
[[चित्र:Sane guruji sign.JPG|thumb|left|200px|साने गुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता]]समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.[[सोलापूर]] जिल्ह्यातील [[पंढरपूर]]च्या [[विठ्ठल]] मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर [[उपोषण|उपोषणाचा]] मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हणले गेले.
[[स्वातंत्र्य]] मिळाल्यानंतर ते [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात]] सामील झाले. स्वातंत्र्यानंतर [[आंतरभारती चळवळ|आंतरभारती]] चळवळीच्या मार्गाने त्यांनी [[भारत]] जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची [[संस्कृती]] समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः [[तमिळ भाषा|तमिळ]], [[बंगाली भाषा|बंगाली]] आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ [[साप्ताहिक]] सुरू केले. त्यांच्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[लेख]], [[निबंध]], [[चरित्र|चरित्रे]], [[कविता]] यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. [[मानवतावाद]], सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. ''[[श्यामची आई]]'' ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी [[नाशिक]]मधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य [[विनोबा भावे]]-रचित [[गीता प्रवचने]] सुद्धा विनोबा भावे यांनी [[धुळे]] येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे [[बंगलोर]] येथील तुरुंगात असताना त्यांनी [[तिरुवल्लुवर]] नावाच्या कवीच्या '[[तिरुवल्लुवर#कुरल|कुरल]]' नावाच्या तमिळ महाकाव्याचे [[मराठी]]त भाषांतर केले. नंतर [[फ्रेंच]] भाषेतील ''Les Misérables'' या कादंबरीचे 'दुःखी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या ''The story of human race'' या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा [[इतिहास]]' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे [[भारतीय संस्कृती]] आणि [[हिंदू]] धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित<br />
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
जयांनाना कोणी जगती सदा ते अंतरी रडती<br />
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा<br />
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल<br />
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे<br />
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी<br />
कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या<br />
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात<br />
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे<br />
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा<br />
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील [[एस.एम. जोशी]], [[ग.प्र. प्रधान]], दादा गुजर, [[ना.ग. गोरे]], प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, [[मधु दंडवते]], [[यदुनाथ थत्ते]], रा.ग. जाधव,[[राजा मंगळवेढेकर]], वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्व
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजातून विषमता दूर करण्याच्या शक्यतांबद्दल साने यांचा अधिकाधिक भ्रमनिरास झाला. शिवाय महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. या शोकांतिकेवर त्याची प्रतिक्रिया होती २१ दिवस उपोषण करणे.[8] देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कारणांमुळे साने गुरुजी खूप अस्वस्थ होते. त्यांनी ११ जून १९५० रोजी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या केली.
==आंतरभारती==
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही येथील वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी [[रवींद्रनाथ टागोर]] यांच्या [[शांतिनिकेतन|शांतिनिकेतनाप्रमाणे]] काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती{{संदर्भ हवा}}. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली.
==माणगावचे आणि पुण्याचे साने गुरुजी स्मारक==
साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर मुद्रे या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमिटरीज (सामुदायिक शयनगृहे) आणि कॅम्पिंग ग्राउंड्ज बांधण्यात आली होती. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमिटरींची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.
या संस्थेने (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले होते. या दुसऱ्या टप्प्यात 'साने गुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली होती.. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. साने गुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद कॉंप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.
पुण्यातही दांडेकर पुलाजवळ दत्तवाडीत साने गुरुजींचे स्मारक आहे. हे पुण्यातील उत्कृष्ट सभागृहांपैकी एक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.[[नाथ पै]] रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली.
==पालगडमधील घर==
साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे [[रत्नागिरी]] जिल्ह्यातल्या [[हर्णै]]जवळच्या आपल्या मूळ गावी-पालगड गावी काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे. पालगड हे मंडणगडनजीक दापोली तालुक्यात दुर्गम भागात आहे. जाणते पर्यटक या गावाला व घराला आवर्जून भेट देतात.
साने गुरुजींची पुतणी सुधाताई बोहोडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले. त्यानंतर या घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आली आहे.
==आंतरभारती साहित्य संवाद संमेलन==
२०१२ सालचे आंतरभारती [[साहित्य संवाद संमेलन]] माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.
== मराठी साहित्य ==
गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/welcome/author/1|title=संपूर्ण साहित्य साने गुरुजी|last=साने|first=|date=|website=|archive-url=https://web.archive.org/web/20180901184116/http://web.bookstruck.in/welcome/author/1|archive-date=2018-09-01|dead-url=|access-date=|url-status=dead}}</ref>. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके वरदा प्रकाशनाने ३६ खंडांत पुनःप्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना ''स्त्री जीवन'' व ''पत्री'' अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.
== साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य (सुमारे ८० पुस्तके)==
[[चित्र:Sane guruji master.JPG|thumb|right|250px|साने गुरुजी यांचे हस्ताक्षर]]
* अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)
* अस्पृश्योद्धार
* आपण सारे भाऊ
* आस्तिक
* इस्लामी संस्कृति
* पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर (चरित्र)
* उमाळा
* कलिंगडाच्या साली
* करुणादेवी
* कर्तव्याची हाक
* कला आणि इतर निबंध
* कला म्हणजे काय?
* कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
* कावळे
* 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
* क्रांति
* बापूजींच्या गोड गोष्टी (गांधींचे चरित्र)
* महात्मा गांधींचे दर्शन (चरित्र)
* गीताहृदय
* गुरुजींच्या गोष्टी
* [[गोड गोष्टी]] ([[कथामाला]]), भाग १ ते १०
** भाग १ - खरा मित्र
** भाग २ - घामाची फुले
** भाग ३ - मनूबाबा
** भाग ४ - फुलाचा प्रयोग
** भाग ५ - दुःखी
** भाग ६ - सोराब आणि रुस्तुम
** भाग ७ - बेबी सरोजा
** भाग ८ - करुणादेवी
** भाग ९ - यती की पती
** भाग १० - चित्रानी चारू
* नामदार गोखले (चरित्र)
* गोड निबंध भाग १, २, ३
* गोड शेवट
* गोप्या
* गोष्टीरूप विनोबाजी
* महात्मा गौतम बुद्ध (चरित्र)
* चित्रकार रंगा
* जयंता
* जीवनप्रकाश
* जीवनाचे शिल्पकार (राजवाडे, टागोर, ईश्वरचंद्र, शिशिरकुमार आणि काही इतर चरित्रे)
* तीन मुले
* ते आपले घर
* त्यागातील वैभव
* त्रिवेणी
* दारुबंदीच्या कथा
* दिगंबर राय
* दिल्ली डायरी
* दुर्दैवी
* देशबंधु दास (चरित्र)
* धडपडणारी मुले
* नवजीवन
* नवा प्रयोग
* आपले नेहरू (चरित्र)
* पत्री
* बेंजामिन फ्रॅंकलिन (चरित्र)
* भारताचा शोध
* भारतीय नारी
* भारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)
* माझी दैवते
* मानवजातीची कथा
* मिरी
* मुलांसाठी फुले
* मेंग चियांग आणि इतर गोष्टी
* मोरी गाय
* मृगाजिन
* यश
* इतिहासाचार्य राजवाडे (चरित्र)
* [[रामाचा शेला]]
* विनोबाजी भावे
* विश्राम
* शबरी
* श्री शिवराय (चरित्र, ८ भाग)
* शिशिरकुमार घोष (चरित्र)
* धडपडणारा श्याम
* श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)
* [[श्यामची आई]]
* श्यामची पत्रे
* भगवान श्रीकृष्ण (चरित्र, ८ भाग)
* संस्कृतीचे भवितव्य
* सती
* संध्या
* समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)
* साधना
* साक्षरतेच्या कथा
* सुंदर कथा
* सुंदर पत्रे
* सोनसाखळी व इतर कथा
* सोन्या मारुती
* [[स्त्री जीवन]]
* स्वदेशी समाज
* स्वप्न आणि सत्य
* स्वर्गातील माळ
* राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)
* हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
* [[commons:Category:Books_by_Pandurang_Sadashiv_Sane|साने गुरुजी लिखित पुस्तके ऑनलाइन वाचण्यासाठी]]
==चरित्रे==
साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
* आपले साने गुरुजी (लेखक - डॉ. [[विश्वास पाटील]])
* जीवनयोगी साने गुरुजी (डॉ. [[रामचंद्र देखणे[[)
* निवडक साने गुरुजी (रा.ग. जाधव)
* मराठीतील संस्कारवादी साहित्याचा विशेषतः साने गुरुजींच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास (प्रा.डाॅ. ए.बी. पाटील)
* महाराष्ट्राची आई साने गुरुजी (वि.दा. पिंपळे)
* मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी (आचार्य अत्रे)
* साने गुरुजी ([[यदुनाथ थत्ते]], रामेश्वर दयाल दुबे)
* साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म (आत्माराम वाळिंजकर)
* साने गुरुजी : एक विचार (संजय साबळे)
* साने गुरुजी गौरव ग्रंथ (संपादक - [[रा.तु. भगत]])
* साने गुरुजी जीवन परिचय ([[यदुनाथ थत्ते]])
* साने गुरुजी - जीवन, साहित्य आणि विचार (लेखक ?)
* साने गुरुजी पुनर्मूल्यांकन ([[भालचंद्र नेमाडे]])
* साने गुरुजी यांची सुविचार संपदा (वि.गो. दुर्गे)
* साने गुरुजी साहित्य संकलन (प्रेम सिंह)
* सेनानी साने गुरुजी ([[राजा मंगळवेढेकर]])
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.bbc.com/marathi/india-48581187 साने गुरुजीः स्फूर्तिगीतं, 'श्यामची आई' ते 'प्राणार्पणा'पर्यंतचा प्रवास; ओंकार करंबेळकर; बीबीसी मराठी; 11 जून 2019]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vandemataram.com/biographies/patriots/saneg.htm | title = वंदेमातरम.कॉम - {{लेखनाव}} यांचा अल्पपरिचय | भाषा = इंग्लिश}}
*[http://saneguruji.net/ saneguruji.net]
{{विकिस्रोत साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:साने, पांडुरंग सदाशिव}}
[[वर्ग:साने गुरुजी| ]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:मराठी बालसाहित्यिक]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
4fsgeic725nw4l3q5go84z55jxfxr24
2681099
2681058
2026-04-26T11:07:41Z
Ketaki Modak
21590
2681099
wikitext
text/x-wiki
{{Infobox writer
|नाव =
| चित्र = Pandurang Sadashiv Sane 2001 stamp of India.jpg
| चित्र आकार =
| caption =
| pseudonym =
| birth_name = पांडुरंग
| जन्म_दिनांक = २४ डिसेंबर १८९९
| जन्म_स्थान = [[पालगड]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = {{Death date and age|df=yes|1950|6|11|1899|12|24}}
| मृत्यूस्थान =
| व्यवसाय = शिक्षक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| period =
| genre =
| subject =
| movement =
| पुस्तके = ''[[श्याम ची आई]]''
| influences =
| influenced =
| website =
| signature =
}}
'''साने गुरुजी:''' (जन्म : २४ डिसेंबर १८९९; - ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते.
{{कॉमन्स|Category:Books_by_Pandurang_Sadashiv_Sane}}{{विकिस्रोत साहित्यिक|पांडुरंग_सदाशिव_साने}}
साने गुरुजींचा जन्म कोकणातील [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[पालगड]] या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी [[इंग्रजी]] साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=https://maharashtratimes.com/astro/dinvishesh/remembrance-of-freedom-fighter-literary-and-social-reformer-sane-guruji/articleshow/76314966.cms|title=मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र रचणारे थोर समाजसुधारक साने गुरुजी}}</ref>
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी [[जळगाव]] जिल्ह्यातील [[अंमळनेर|अमळनेर]] येथील प्रताप हायस्कूल येथे [[शिक्षक]] म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील [[प्रताप तत्त्वज्ञान केंद्र]] येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर [[महात्मा गांधीं|महात्मा गांधींच्या]] विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून [[सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत]] भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. [[जळगाव]] जिल्ह्यातील [[फैजपूर]] येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.
साने गुरुजी यांनी [[राष्ट्र सेवा दल|राष्ट्र सेवा दलाची]] स्थापना केली.
‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. त्यातील ही एक कविता:
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो||ध्रु||
[[चित्र:Sane guruji sign.JPG|thumb|left|200px|साने गुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता]]समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.[[सोलापूर]] जिल्ह्यातील [[पंढरपूर]]च्या [[विठ्ठल]] मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर [[उपोषण|उपोषणाचा]] मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हणले गेले.
[[स्वातंत्र्य]] मिळाल्यानंतर ते [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात]] सामील झाले. स्वातंत्र्यानंतर [[आंतरभारती चळवळ|आंतरभारती]] चळवळीच्या मार्गाने त्यांनी [[भारत]] जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची [[संस्कृती]] समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः [[तमिळ भाषा|तमिळ]], [[बंगाली भाषा|बंगाली]] आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ [[साप्ताहिक]] सुरू केले. त्यांच्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[लेख]], [[निबंध]], [[चरित्र|चरित्रे]], [[कविता]] यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. [[मानवतावाद]], सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. ''[[श्यामची आई]]'' ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी [[नाशिक]]मधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य [[विनोबा भावे]]-रचित [[गीता प्रवचने]] सुद्धा विनोबा भावे यांनी [[धुळे]] येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे [[बंगलोर]] येथील तुरुंगात असताना त्यांनी [[तिरुवल्लुवर]] नावाच्या कवीच्या '[[तिरुवल्लुवर#कुरल|कुरल]]' नावाच्या तमिळ महाकाव्याचे [[मराठी]]त भाषांतर केले. नंतर [[फ्रेंच]] भाषेतील ''Les Misérables'' या कादंबरीचे 'दुःखी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या ''The story of human race'' या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा [[इतिहास]]' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे [[भारतीय संस्कृती]] आणि [[हिंदू]] धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित<br />
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
जयांनाना कोणी जगती सदा ते अंतरी रडती<br />
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा<br />
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल<br />
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे<br />
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी<br />
कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या<br />
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात<br />
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे<br />
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा<br />
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील [[एस.एम. जोशी]], [[ग.प्र. प्रधान]], दादा गुजर, [[ना.ग. गोरे]], प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, [[मधु दंडवते]], [[यदुनाथ थत्ते]], रा.ग. जाधव,[[राजा मंगळवेढेकर]], वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्व
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजातून विषमता दूर करण्याच्या शक्यतांबद्दल साने यांचा अधिकाधिक भ्रमनिरास झाला. शिवाय महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. या शोकांतिकेवर त्याची प्रतिक्रिया होती २१ दिवस उपोषण करणे.[8] देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कारणांमुळे साने गुरुजी खूप अस्वस्थ होते. त्यांनी ११ जून १९५० रोजी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या केली.
==आंतरभारती==
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही येथील वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी [[रवींद्रनाथ टागोर]] यांच्या [[शांतिनिकेतन|शांतिनिकेतनाप्रमाणे]] काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती{{संदर्भ हवा}}. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली.
==माणगावचे आणि पुण्याचे साने गुरुजी स्मारक==
साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर मुद्रे या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमिटरीज (सामुदायिक शयनगृहे) आणि कॅम्पिंग ग्राउंड्ज बांधण्यात आली होती. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमिटरींची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.
या संस्थेने (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले होते. या दुसऱ्या टप्प्यात 'साने गुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली होती.. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. साने गुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद कॉंप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.
पुण्यातही दांडेकर पुलाजवळ दत्तवाडीत साने गुरुजींचे स्मारक आहे. हे पुण्यातील उत्कृष्ट सभागृहांपैकी एक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.[[नाथ पै]] रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली.
==पालगडमधील घर==
साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे [[रत्नागिरी]] जिल्ह्यातल्या [[हर्णै]]जवळच्या आपल्या मूळ गावी-पालगड गावी काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे. पालगड हे मंडणगडनजीक दापोली तालुक्यात दुर्गम भागात आहे. जाणते पर्यटक या गावाला व घराला आवर्जून भेट देतात.
साने गुरुजींची पुतणी सुधाताई बोहोडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले. त्यानंतर या घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आली आहे.
==आंतरभारती साहित्य संवाद संमेलन==
२०१२ सालचे आंतरभारती [[साहित्य संवाद संमेलन]] माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.
== मराठी साहित्य ==
गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/welcome/author/1|title=संपूर्ण साहित्य साने गुरुजी|last=साने|first=|date=|website=|archive-url=https://web.archive.org/web/20180901184116/http://web.bookstruck.in/welcome/author/1|archive-date=2018-09-01|dead-url=|access-date=|url-status=dead}}</ref>. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके वरदा प्रकाशनाने ३६ खंडांत पुनःप्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना ''स्त्री जीवन'' व ''पत्री'' अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.
== साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य (सुमारे ८० पुस्तके)==
[[चित्र:Sane guruji master.JPG|thumb|right|250px|साने गुरुजी यांचे हस्ताक्षर]]
* अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)
* अस्पृश्योद्धार
* आपण सारे भाऊ
* आस्तिक
* इस्लामी संस्कृति
* पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर (चरित्र)
* उमाळा
* कलिंगडाच्या साली
* करुणादेवी
* कर्तव्याची हाक
* कला आणि इतर निबंध
* कला म्हणजे काय?
* कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
* कावळे
* 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
* क्रांति
* बापूजींच्या गोड गोष्टी (गांधींचे चरित्र)
* महात्मा गांधींचे दर्शन (चरित्र)
* गीताहृदय
* गुरुजींच्या गोष्टी
* [[गोड गोष्टी]] ([[कथामाला]]), भाग १ ते १०
** भाग १ - खरा मित्र
** भाग २ - घामाची फुले
** भाग ३ - मनूबाबा
** भाग ४ - फुलाचा प्रयोग
** भाग ५ - दुःखी
** भाग ६ - सोराब आणि रुस्तुम
** भाग ७ - बेबी सरोजा
** भाग ८ - करुणादेवी
** भाग ९ - यती की पती
** भाग १० - चित्रानी चारू
* नामदार गोखले (चरित्र)
* गोड निबंध भाग १, २, ३
* गोड शेवट
* गोप्या
* गोष्टीरूप विनोबाजी
* महात्मा गौतम बुद्ध (चरित्र)
* चित्रकार रंगा
* जयंता
* जीवनप्रकाश
* जीवनाचे शिल्पकार (राजवाडे, टागोर, ईश्वरचंद्र, शिशिरकुमार आणि काही इतर चरित्रे)
* तीन मुले
* ते आपले घर
* त्यागातील वैभव
* त्रिवेणी
* दारुबंदीच्या कथा
* दिगंबर राय
* दिल्ली डायरी
* दुर्दैवी
* देशबंधु दास (चरित्र)
* धडपडणारी मुले
* नवजीवन
* नवा प्रयोग
* आपले नेहरू (चरित्र)
* पत्री
* बेंजामिन फ्रॅंकलिन (चरित्र)
* भारताचा शोध
* भारतीय नारी
* भारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)
* माझी दैवते
* मानवजातीची कथा
* मिरी
* मुलांसाठी फुले
* मेंग चियांग आणि इतर गोष्टी
* मोरी गाय
* मृगाजिन
* यश
* इतिहासाचार्य राजवाडे (चरित्र)
* [[रामाचा शेला]]
* विनोबाजी भावे
* विश्राम
* शबरी
* श्री शिवराय (चरित्र, ८ भाग)
* शिशिरकुमार घोष (चरित्र)
* धडपडणारा श्याम
* श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)
* [[श्यामची आई]]
* श्यामची पत्रे
* भगवान श्रीकृष्ण (चरित्र, ८ भाग)
* संस्कृतीचे भवितव्य
* सती
* संध्या
* समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)
* साधना
* साक्षरतेच्या कथा
* सुंदर कथा
* सुंदर पत्रे
* सोनसाखळी व इतर कथा
* सोन्या मारुती
* [[स्त्री जीवन]]
* स्वदेशी समाज
* स्वप्न आणि सत्य
* स्वर्गातील माळ
* राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)
* हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
* [[commons:Category:Books_by_Pandurang_Sadashiv_Sane|साने गुरुजी लिखित पुस्तके ऑनलाइन वाचण्यासाठी]]
==चरित्रे==
साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
* आपले साने गुरुजी (लेखक - डॉ. [[विश्वास पाटील]])
* जीवनयोगी साने गुरुजी (डॉ. [[रामचंद्र देखणे[[)
* निवडक साने गुरुजी (रा.ग. जाधव)
* मराठीतील संस्कारवादी साहित्याचा विशेषतः साने गुरुजींच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास (प्रा.डाॅ. ए.बी. पाटील)
* महाराष्ट्राची आई साने गुरुजी (वि.दा. पिंपळे)
* मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी (आचार्य अत्रे)
* साने गुरुजी ([[यदुनाथ थत्ते]], रामेश्वर दयाल दुबे)
* साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म (आत्माराम वाळिंजकर)
* साने गुरुजी : एक विचार (संजय साबळे)
* साने गुरुजी गौरव ग्रंथ (संपादक - [[रा.तु. भगत]])
* साने गुरुजी जीवन परिचय ([[यदुनाथ थत्ते]])
* साने गुरुजी - जीवन, साहित्य आणि विचार (लेखक ?)
* साने गुरुजी पुनर्मूल्यांकन ([[भालचंद्र नेमाडे]])
* साने गुरुजी यांची सुविचार संपदा (वि.गो. दुर्गे)
* साने गुरुजी साहित्य संकलन (प्रेम सिंह)
* सेनानी साने गुरुजी ([[राजा मंगळवेढेकर]])
* [[commons:File:भले_भले_हे_साने_गुरूजी.pdf|भले भले हे साने गुरुजी]] - ले.पु.पां.गोखले (मोफत वाचनासाठी)
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.bbc.com/marathi/india-48581187 साने गुरुजीः स्फूर्तिगीतं, 'श्यामची आई' ते 'प्राणार्पणा'पर्यंतचा प्रवास; ओंकार करंबेळकर; बीबीसी मराठी; 11 जून 2019]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vandemataram.com/biographies/patriots/saneg.htm | title = वंदेमातरम.कॉम - {{लेखनाव}} यांचा अल्पपरिचय | भाषा = इंग्लिश}}
*[http://saneguruji.net/ saneguruji.net]
{{विकिस्रोत साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:साने, पांडुरंग सदाशिव}}
[[वर्ग:साने गुरुजी| ]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:मराठी बालसाहित्यिक]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
etcuvbd6zbco2tlor505y3f3ae0673f
2681100
2681099
2026-04-26T11:07:43Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — गुरूचा उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#गुरूचा उकार|अधिक माहिती]])
2681100
wikitext
text/x-wiki
{{Infobox writer
|नाव =
| चित्र = Pandurang Sadashiv Sane 2001 stamp of India.jpg
| चित्र आकार =
| caption =
| pseudonym =
| birth_name = पांडुरंग
| जन्म_दिनांक = २४ डिसेंबर १८९९
| जन्म_स्थान = [[पालगड]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = {{Death date and age|df=yes|1950|6|11|1899|12|24}}
| मृत्यूस्थान =
| व्यवसाय = शिक्षक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| period =
| genre =
| subject =
| movement =
| पुस्तके = ''[[श्याम ची आई]]''
| influences =
| influenced =
| website =
| signature =
}}
'''साने गुरुजी:''' (जन्म : २४ डिसेंबर १८९९; - ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते.
{{कॉमन्स|Category:Books_by_Pandurang_Sadashiv_Sane}}{{विकिस्रोत साहित्यिक|पांडुरंग_सदाशिव_साने}}
साने गुरुजींचा जन्म कोकणातील [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[पालगड]] या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी [[इंग्रजी]] साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=https://maharashtratimes.com/astro/dinvishesh/remembrance-of-freedom-fighter-literary-and-social-reformer-sane-guruji/articleshow/76314966.cms|title=मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र रचणारे थोर समाजसुधारक साने गुरुजी}}</ref>
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी [[जळगाव]] जिल्ह्यातील [[अंमळनेर|अमळनेर]] येथील प्रताप हायस्कूल येथे [[शिक्षक]] म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील [[प्रताप तत्त्वज्ञान केंद्र]] येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर [[महात्मा गांधीं|महात्मा गांधींच्या]] विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून [[सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत]] भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. [[जळगाव]] जिल्ह्यातील [[फैजपूर]] येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.
साने गुरुजी यांनी [[राष्ट्र सेवा दल|राष्ट्र सेवा दलाची]] स्थापना केली.
‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. त्यातील ही एक कविता:
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो||ध्रु||
[[चित्र:Sane guruji sign.JPG|thumb|left|200px|साने गुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता]]समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.[[सोलापूर]] जिल्ह्यातील [[पंढरपूर]]च्या [[विठ्ठल]] मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर [[उपोषण|उपोषणाचा]] मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हणले गेले.
[[स्वातंत्र्य]] मिळाल्यानंतर ते [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात]] सामील झाले. स्वातंत्र्यानंतर [[आंतरभारती चळवळ|आंतरभारती]] चळवळीच्या मार्गाने त्यांनी [[भारत]] जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची [[संस्कृती]] समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः [[तमिळ भाषा|तमिळ]], [[बंगाली भाषा|बंगाली]] आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ [[साप्ताहिक]] सुरू केले. त्यांच्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[लेख]], [[निबंध]], [[चरित्र|चरित्रे]], [[कविता]] यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. [[मानवतावाद]], सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. ''[[श्यामची आई]]'' ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी [[नाशिक]]मधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य [[विनोबा भावे]]-रचित [[गीता प्रवचने]] सुद्धा विनोबा भावे यांनी [[धुळे]] येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे [[बंगलोर]] येथील तुरुंगात असताना त्यांनी [[तिरुवल्लुवर]] नावाच्या कवीच्या '[[तिरुवल्लुवर#कुरल|कुरल]]' नावाच्या तमिळ महाकाव्याचे [[मराठी]]त भाषांतर केले. नंतर [[फ्रेंच]] भाषेतील ''Les Misérables'' या कादंबरीचे 'दुःखी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या ''The story of human race'' या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा [[इतिहास]]' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे [[भारतीय संस्कृती]] आणि [[हिंदू]] धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित<br />
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
जयांनाना कोणी जगती सदा ते अंतरी रडती<br />
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा<br />
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल<br />
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे<br />
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी<br />
कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या<br />
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात<br />
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे<br />
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा<br />
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील [[एस.एम. जोशी]], [[ग.प्र. प्रधान]], दादा गुजर, [[ना.ग. गोरे]], प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, [[मधु दंडवते]], [[यदुनाथ थत्ते]], रा.ग. जाधव,[[राजा मंगळवेढेकर]], वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्व
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजातून विषमता दूर करण्याच्या शक्यतांबद्दल साने यांचा अधिकाधिक भ्रमनिरास झाला. शिवाय महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. या शोकांतिकेवर त्याची प्रतिक्रिया होती २१ दिवस उपोषण करणे.[8] देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कारणांमुळे साने गुरुजी खूप अस्वस्थ होते. त्यांनी ११ जून १९५० रोजी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या केली.
==आंतरभारती==
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही येथील वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी [[रवींद्रनाथ टागोर]] यांच्या [[शांतिनिकेतन|शांतिनिकेतनाप्रमाणे]] काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती{{संदर्भ हवा}}. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली.
==माणगावचे आणि पुण्याचे साने गुरुजी स्मारक==
साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर मुद्रे या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमिटरीज (सामुदायिक शयनगृहे) आणि कॅम्पिंग ग्राउंड्ज बांधण्यात आली होती. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमिटरींची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.
या संस्थेने (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले होते. या दुसऱ्या टप्प्यात 'साने गुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली होती.. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. साने गुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद कॉंप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.
पुण्यातही दांडेकर पुलाजवळ दत्तवाडीत साने गुरुजींचे स्मारक आहे. हे पुण्यातील उत्कृष्ट सभागृहांपैकी एक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.[[नाथ पै]] रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली.
==पालगडमधील घर==
साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे [[रत्नागिरी]] जिल्ह्यातल्या [[हर्णै]]जवळच्या आपल्या मूळ गावी-पालगड गावी काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे. पालगड हे मंडणगडनजीक दापोली तालुक्यात दुर्गम भागात आहे. जाणते पर्यटक या गावाला व घराला आवर्जून भेट देतात.
साने गुरुजींची पुतणी सुधाताई बोहोडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले. त्यानंतर या घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आली आहे.
==आंतरभारती साहित्य संवाद संमेलन==
२०१२ सालचे आंतरभारती [[साहित्य संवाद संमेलन]] माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.
== मराठी साहित्य ==
गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/welcome/author/1|title=संपूर्ण साहित्य साने गुरुजी|last=साने|first=|date=|website=|archive-url=https://web.archive.org/web/20180901184116/http://web.bookstruck.in/welcome/author/1|archive-date=2018-09-01|dead-url=|access-date=|url-status=dead}}</ref>. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके वरदा प्रकाशनाने ३६ खंडांत पुनःप्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना ''स्त्री जीवन'' व ''पत्री'' अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.
== साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य (सुमारे ८० पुस्तके)==
[[चित्र:Sane guruji master.JPG|thumb|right|250px|साने गुरुजी यांचे हस्ताक्षर]]
* अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)
* अस्पृश्योद्धार
* आपण सारे भाऊ
* आस्तिक
* इस्लामी संस्कृति
* पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर (चरित्र)
* उमाळा
* कलिंगडाच्या साली
* करुणादेवी
* कर्तव्याची हाक
* कला आणि इतर निबंध
* कला म्हणजे काय?
* कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
* कावळे
* 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
* क्रांति
* बापूजींच्या गोड गोष्टी (गांधींचे चरित्र)
* महात्मा गांधींचे दर्शन (चरित्र)
* गीताहृदय
* गुरुजींच्या गोष्टी
* [[गोड गोष्टी]] ([[कथामाला]]), भाग १ ते १०
** भाग १ - खरा मित्र
** भाग २ - घामाची फुले
** भाग ३ - मनूबाबा
** भाग ४ - फुलाचा प्रयोग
** भाग ५ - दुःखी
** भाग ६ - सोराब आणि रुस्तुम
** भाग ७ - बेबी सरोजा
** भाग ८ - करुणादेवी
** भाग ९ - यती की पती
** भाग १० - चित्रानी चारू
* नामदार गोखले (चरित्र)
* गोड निबंध भाग १, २, ३
* गोड शेवट
* गोप्या
* गोष्टीरूप विनोबाजी
* महात्मा गौतम बुद्ध (चरित्र)
* चित्रकार रंगा
* जयंता
* जीवनप्रकाश
* जीवनाचे शिल्पकार (राजवाडे, टागोर, ईश्वरचंद्र, शिशिरकुमार आणि काही इतर चरित्रे)
* तीन मुले
* ते आपले घर
* त्यागातील वैभव
* त्रिवेणी
* दारुबंदीच्या कथा
* दिगंबर राय
* दिल्ली डायरी
* दुर्दैवी
* देशबंधु दास (चरित्र)
* धडपडणारी मुले
* नवजीवन
* नवा प्रयोग
* आपले नेहरू (चरित्र)
* पत्री
* बेंजामिन फ्रॅंकलिन (चरित्र)
* भारताचा शोध
* भारतीय नारी
* भारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)
* माझी दैवते
* मानवजातीची कथा
* मिरी
* मुलांसाठी फुले
* मेंग चियांग आणि इतर गोष्टी
* मोरी गाय
* मृगाजिन
* यश
* इतिहासाचार्य राजवाडे (चरित्र)
* [[रामाचा शेला]]
* विनोबाजी भावे
* विश्राम
* शबरी
* श्री शिवराय (चरित्र, ८ भाग)
* शिशिरकुमार घोष (चरित्र)
* धडपडणारा श्याम
* श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)
* [[श्यामची आई]]
* श्यामची पत्रे
* भगवान श्रीकृष्ण (चरित्र, ८ भाग)
* संस्कृतीचे भवितव्य
* सती
* संध्या
* समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)
* साधना
* साक्षरतेच्या कथा
* सुंदर कथा
* सुंदर पत्रे
* सोनसाखळी व इतर कथा
* सोन्या मारुती
* [[स्त्री जीवन]]
* स्वदेशी समाज
* स्वप्न आणि सत्य
* स्वर्गातील माळ
* राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)
* हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
* [[commons:Category:Books_by_Pandurang_Sadashiv_Sane|साने गुरुजी लिखित पुस्तके ऑनलाइन वाचण्यासाठी]]
==चरित्रे==
साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
* आपले साने गुरुजी (लेखक - डॉ. [[विश्वास पाटील]])
* जीवनयोगी साने गुरुजी (डॉ. [[रामचंद्र देखणे[[)
* निवडक साने गुरुजी (रा.ग. जाधव)
* मराठीतील संस्कारवादी साहित्याचा विशेषतः साने गुरुजींच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास (प्रा.डाॅ. ए.बी. पाटील)
* महाराष्ट्राची आई साने गुरुजी (वि.दा. पिंपळे)
* मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी (आचार्य अत्रे)
* साने गुरुजी ([[यदुनाथ थत्ते]], रामेश्वर दयाल दुबे)
* साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म (आत्माराम वाळिंजकर)
* साने गुरुजी : एक विचार (संजय साबळे)
* साने गुरुजी गौरव ग्रंथ (संपादक - [[रा.तु. भगत]])
* साने गुरुजी जीवन परिचय ([[यदुनाथ थत्ते]])
* साने गुरुजी - जीवन, साहित्य आणि विचार (लेखक ?)
* साने गुरुजी पुनर्मूल्यांकन ([[भालचंद्र नेमाडे]])
* साने गुरुजी यांची सुविचार संपदा (वि.गो. दुर्गे)
* साने गुरुजी साहित्य संकलन (प्रेम सिंह)
* सेनानी साने गुरुजी ([[राजा मंगळवेढेकर]])
* [[commons:File:भले_भले_हे_साने_गुरुजी.pdf|भले भले हे साने गुरुजी]] - ले.पु.पां.गोखले (मोफत वाचनासाठी)
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.bbc.com/marathi/india-48581187 साने गुरुजीः स्फूर्तिगीतं, 'श्यामची आई' ते 'प्राणार्पणा'पर्यंतचा प्रवास; ओंकार करंबेळकर; बीबीसी मराठी; 11 जून 2019]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vandemataram.com/biographies/patriots/saneg.htm | title = वंदेमातरम.कॉम - {{लेखनाव}} यांचा अल्पपरिचय | भाषा = इंग्लिश}}
*[http://saneguruji.net/ saneguruji.net]
{{विकिस्रोत साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:साने, पांडुरंग सदाशिव}}
[[वर्ग:साने गुरुजी| ]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:मराठी बालसाहित्यिक]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
ghel10x9feqkgz2kegkn0qskg7y2vun
नरहर अंबादास कुरुंदकर
0
9489
2681055
2623535
2026-04-26T07:30:03Z
Ketaki Modak
21590
विकिमिडिया कॉमन्सचा साचा जोडला.
2681055
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = आचार्य नरहर कुरुंदकर
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = १५ जुलै,१९३२
| जन्म_स्थान = नांदापूर जि.परभणी
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = अखंड महाराष्ट्र
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| धर्म = हिंदू
| भाषा = मराठी
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''आचार्य नरहर कुरुंदकर''' ([[१५ जुलै]], [[इ.स. १९३२]] - [[१० फेब्रुवारी]], [[इ.स. १९८२]]) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते.
त्यांनी [[प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड]] येथे शिक्षक म्हणून तर [[नांदेड एज्युकेशन सोसायटी]]चे [[पीपल्स कॉलेज, नांदेड]] येथे प्राचार्यपद भूषविले होते. विशेष बाब म्हणजे [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.loksatta.com/daily/20090210/vishesh.htm | title=स्व. नरहर कुरुंदकर समज आणि गैरसमज | प्रकाशक=लोकसत्ता | दिनांक=१० फेब्रुवारी २००९ | ॲक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४ | भाषा=मराठी | लेखक=मधु जामकर | archive-date=2016-03-09 | archive-url=https://web.archive.org/web/20160309094229/http://www.loksatta.com/daily/20090210/vishesh.htm | url-status=dead }}</ref>
{{कॉमन्स|Category:Books_by_Narhar_Kurundkar}}
== व्यक्तिगत जीवन ==
हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव.
नरहर कुरुंदकरांचा [[विवाह]] प्रभावती यांच्याशी झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि तीन मुली अशी अपत्ये होती. प्रभावती कुरुंदकरांचा [[मृत्यू]] ९ [[जानेवारी]] [[इ.स. २०१०]] या दिवशी झाला. त्यांच्या एका मुलीचे नाव [[श्यामल पत्की]] आहे.
==कारकीर्द==
{{विस्तार}}
==प्रतिष्ठान==
कुरुंदकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ [[नांदेड]] शहरात त्यांच्या नावाचे ’[[नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान]]’ स्थापन (२०१०) झाले आहे. श्यामल पत्की या प्रतिष्ठानच्या संस्थापक [[अध्यक्ष]] आहेत. २०१० साली, [[नांदेड एज्युकेशन सोसायटी|नांदेड एज्युकेशन सोसायटी व नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या संयुक्त प्रकल्प म्हणून]] सोसायटीच्या [[स्वामी रामानंद तीर्थ]] संशोधन केंद्रात नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र सुरू केले आहे. नांदेड एज्यूकेशन सोसायटीने दिलेल्या दिड एकर जागेवर <ref>किरकोळ बदल</ref>२०१० साली महाराष्ट्र शासनातर्फे नरहर कुरुंदकर स्मारकाची घोषणा केली असून त्यापैकी दोन कोटीच्या पहिल्या फेजचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या तिथून संस्थेचे कार्य सुरू आहे. स्मारकाच्या ऊर्वरीत बांधकामाच्या १५ कोटीच्या प्रस्तावास शासनाने मार्च २०२४ मध्ये मान्यता दिली असून लवकरच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल. अभ्यास केंद्रातर्फे विविध विषयासंबधी मान्यवरांच्या मासिक व्याख्यानाचे नियमित आयोजन केले जाते. तसेच विविधक्षेत्रात काम करणाऱ्या दोन संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी १५ जुलै रौजी शिष्यवृत्ती घोषीत केली जाते. संशोधनवृत्तीसाठी शैक्षणिक अर्हतेतीची अट नसल्याने अनेक नवे प्रकल्प मार्गी लागले आहेत. शिष्यवृत्ती मिळाल्यापासून दोन वर्षात प्रकल्प सादर करणे एवढीच अट आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.narharkurundkar.in/kurundkar-fellowship/|title=Kurundkar Fellowship – Narhar Kurundkar Pratishthan|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-02-10|archive-date=2019-09-09|archive-url=https://web.archive.org/web/20190909095406/http://www.narharkurundkar.in/kurundkar-fellowship/|url-status=dead}}</ref>
आतापर्यंत पूर्ण झालेले प्रकल्प :
* दासोपंतांच्या पदरचनांचा सांगीतिक व वाङ्मयीन अभ्यास
* मराठ्यांचा इतिहास-कुरुंदकरांची भूमिका, ई.१२ प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
या प्रतिष्ठानच्या वतीने ४२ वर्षापासुन दरवर्षी ८-१० फेब्रुवारी दरम्यान <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=narharkundkar.com|title=narharkurundkarratisthan.com|url-status=live}}</ref>व्याख्यानमाला आयोजित केली जाते.. आतापर्यंत (२०२४) येथे [[अशोक वाजपेयी]], [[गंगाधर गाडगीळ]], डॉ.[[जयंत नारळीकर]], [[दुर्गा भागवत]], [[भालचंद्र फडके]], डॉ.[[म.द. हातकणंगलेकर]], डॉ.[[य.दि. फडके]], डॉ.[[यशवंत सुमंत]], डॉ.[[सदानंद मोरे]] आदींची व्याख्याने झाली आहेत.
==कुरुंदकरांचे स्मारक==
कुरुंदकरांसह [[विनोबा भावे]], [[वसंतदादा पाटील]], [[बालगंधर्व]], [[जी.डी. बापू लाड]], [[नागनाथअण्णा नायकवडी]], बाळासाहेब देसाई (सातारा), भाई सावंत, बाळासाहेब सावंत (रत्नागिरी), [[चिंतामणराव देशमुख]], [[संताजी घोरपडे]], [[मारोतराव कन्नमवार]], आदी व्यक्तीची स्मारके उभारण्याचे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने ठरवले होते, पण यांतील एकही स्मारक पूर्णत्वास गेले नाही.
==प्रकाशित साहित्य==
{| class="wikitable sortable"
|-
! width="30%"| नाव
! width="20%"| साहित्यप्रकार
! width="30%"| प्रकाशन
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| [[अभयारण्य (पुस्तक)|अभयारण्य]]|| || इंद्रायणी साहित्य ||
|-
| [[आकलन]]|| व्यक्तिचित्रे|| देशमुख आणि कंपनी||
|-
| [[जागर]]|| लेखसंग्रह (राजकीय)|| देशमुख आणि कंपनी ||
|-
| [[थेंब अत्तराचे]]|| || देशमुख आणि कंपनी||
|-
| [[धार आणि काठ]]|| || देशमुख आणि कंपनी ||
|-
| निवडक कुरंदकर ग्रंथवेध भाग १, २ (संपादक विश्वास दांडेकर) ||निवडक प्रस्तावनांचा संग्रह|| देशमुख आणि कंपनी ||
|-
| निवडक पत्रे-नरहर कुरुंदकर (संपादक- जया दडकर) || || ||
|-
| पं.नेहरू-एक मागोवा (सहलेखक- डॉ. एन.जी. राजूरकर) || || ||
|-
| परिचय[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF]|| || इंद्रायणी साहित्य|| १५ जुलै १९८७
|-
| पायवाट[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F]|| || मॅजेस्टिक बुक स्टॉल|| ऑगस्ट १९७४
|-
| भजन || || ||
|-
| मनुस्मृती (इंग्रजी)|| || ||
|-
| [[मागोवा]]|| || देशमुख आणि कंपनी ||
|-
| [[रूपवेध]]|| || देशमुख आणि कंपनी ||
|-
| [[रंगशाळा]]|| || देशमुख आणि कंपनी||
|-
| [[शिवरात्र]]|| || ||
|-
| छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य || || ||
|-
| [[हैदराबाद]] : विमोचन आणि [[s:हैदराबाद_विमोचन_आणि_विसर्जन|विसर्जन]]|| || ||
|-
|वाटचाल[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2]
|
|इंद्रायणी साहित्य
|१० फेब्रुवारी १९८८
|}
[[commons:Category:Books_by_Narhar_Kurundkar|नरहर कुरुंदकर लिखित पुस्तके ऑनलाइन वाचण्यासाठी]]
==प्रस्तावना लेखन==
कुरुंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून आठ प्रस्तावनांची निवड करून ‘निवडक नरहर कुरूंदर’ हे संपादित पुस्तक आकाराला आलेले आहे. ‘देशमुख आणि कंपनी’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील प्रस्तावनांची निवड विश्वास दांडेकर यांनी केलेली आहे. ‘ग्रंथवेध भाग-१’ असे या पुस्तकाला म्हटलेले असून इतर निवडक प्रस्तावना भाग-२ मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
===कुरंदकरांच्या प्रस्तावना लाभलेली व ग्रंथवेध-१ मधे उल्लेखलेली पुस्तके===
* अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती (जनार्दन वाघमारे)
* चक्रपाणी (रा.चिं. ढेरे)
* चलो कलकत्ता (बिमल मित्र)
* महाडचा मुक्तिसंग्राम (झुंबरलाल कांबळे-राम बिवलकर)
* लोकायत (स.रा.गाडगीळ)
* श्रीमान योगी (रणजित देसाई) : सत्तर पानी प्रस्तावना
* संस्कृती (इरावती कर्वे)
* हिमालयाची सावली (वसंत कानेटकर)
==इतर लेखन==
* मनुस्मृती : कंटेंपररी थॉट्स (मराठी अनुवाद-मधुकर देशपांडे)
* डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]]
==पुरस्कार==
' [[धार आणि काठ]]' या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/49725.html?1057251667 राष्ट्रीय एकात्मता आणि इतिहासाचा अभ्यासक्रम]
* [http://blogs.sify.com/blog_display.php?blogid=1455&pid=4223 रणजीत देसाई लिखित 'श्रीमान योगी' या पुस्तकास नरहर कुरुंदकर यांनी दिलेल्या प्रस्तावनेचे स्वैर इंग्रजी भाषांतर] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20070311032211/http://blogs.sify.com/blog_display.php?blogid=1455&pid=4223 |date=2007-03-11 }}
* [http://www.manogat.com/search/node/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B0+%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%B0 मनोगतवरील चर्चा]{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
* Ghate Pankaj. [http://www.aksharnama.com/client/article_detail/1007 मी नरहर कुरुंदकरांकडे कसं पाहतो! (पूर्वार्ध)]
* Ghate Pankaj. [http://www.aksharnama.com/client/article_detail/1009 मी कुरुंदकरांकडे कसं पाहतो! (उत्तरार्ध)]
{{मराठी साहित्यिक}}
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक|कुरुंदकर, नरहर]]
[[वर्ग:मराठी समीक्षक|कुरुंदकर, नरहर]]
[[वर्ग:मराठी लेखक|कुरुंदकर, नरहर]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील मृत्यू]]
ds284lmrley0zgat34t1wzm0dpwqn4i
श्रीपाद दामोदर सातवळेकर
0
12769
2681062
2070420
2026-04-26T08:21:26Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2681062
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चित्रशिल्पकार
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{लेखनाव}}
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = श्रीपाद दामोदर सातवळेकर
| जन्म_दिनांक = [[सप्टेंबर १९]], [[इ.स. १८६७]]
| जन्म_स्थान = [[कोलगाव]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[जुलै ३१]], [[इ.स. १९६८]]
| मृत्यू_स्थान = [[पारडी]], [[गुजरात]], [[भारत]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[Image:Flag of India.svg|18px]]
| कार्यक्षेत्र = वेदाभ्यास, [[चित्रकला]]
| प्रशिक्षण = [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]], [[मुंबई]]
| शैली =
| चळवळ =
| प्रसिद्ध_कलाकृती =
| आश्रयदाते =
| पुरस्कार =
| वडील_नाव = दामोदर सातवळेकर
| आई_नाव = लक्ष्मीबाई सातवळेकर
| पती_नाव =
| पत्नी_नाव = सरस्वतीबाई सातवळेकर
| अपत्ये = नारायण सातवळेकर, </br>[[वसंत सातवळेकर]], </br>[[माधवराव सातवळेकर]]
}}
पंडित '''श्रीपाद दामोदर सातवळेकर''' ([[सप्टेंबर १९]], [[इ.स. १८६७]] - [[जुलै ३१]], [[इ.स. १९६८]]) हे [[मराठी]] चित्रकार, [[संस्कृत भाषा|संस्कृत पंडित]], [[वेद|वेदांचे]] अभ्यासक-संशोधक विद्वान, वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मराठी लेखक होते. चित्रकार [[माधव सातवळेकर]] त्यांचे पुत्र होते.
वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ’वैदिक राष्ट्रगीत’ आणि ’वैदिक प्रार्थनांची तेजस्विता’ या नावाचे लेख लिहिले होते. या दोन लेखांसाठी सातवळेकरांना इंग्रज सरकारने कारावासात धाडले.
==धर्म विषयक विचार==
धर्माला मर्यादा नाही. जेथे मानव तेथे धर्म आहे. वेद-उपनिषदे –रामायण-महाभारत या ग्रंथात दिसणारी आपली संस्कृती जगावर प्रभाव पाडणारी आहे. ती जागती ठेवणे आवश्यक आहे.उपनिषदातील विचार प्रत्येक अवस्थेत मनुष्याला शांती, श्रेष्ठ आनंद व असीम धैर्य देतात.<ref>सातवळेकर श्री.दा.,१९५२,भारतीय संस्कृती (पूर्वार्ध) स्वाध्याय मंडळ , पारडी.</ref>
==प्रकाशित साहित्य (एकूण सुमारे ४०० पुस्तकांमधली काही)==
* अथर्व वेद संहिता
* आजच्या व्यवहारात वैदिक ज्ञानाची उपयुक्तता
* आमची परळीची यात्रा
* आरोग्य खंड
* आरोग्यासाठी योगसाधन
* ऋग्वेद संहिता
* ईश उपनिषद
* एकादशी उपवास आणि स्वास्थ्य (माहितीपर)
* एकादशीचा उपवास
* गीता खंड (अनेक भाग)
* गृहस्थाश्रम
* जीवनप्रकाश
* दीर्घजीवन आणि आरोग्य
* पुरुषार्थ प्रबोधिनी
* पौराणिक गोष्टींचा उलगडा
* प्रभातफेराची पदे, मनाचे श्लोक
* बालकोंकी धर्मशिक्षा (हिंदी)
* ब्रह्मचर्य हेंच जीवन
* ब्रह्मविद्या प्रकरण
* श्रीमद्भगवद्गीता
* भगवद्गीता-निबंधमाला (अनेक भाग)
* भारतीय संस्कृती (५० लेखांचा संग्रह)
* मंगलमूर्ति श्री गणेश
* मनुष्यांचे आयुष्य
* मातृभूमि आणि स्वराज्यशासन
* मेघाजनन, संगठन, विजय
* योगसाधनेची तयारी
* श्री रामायण महाकाव्य (अनेक भाग)
* विद्यार्थी व त्यांचे आरोग्य
* वेदकालीन समाजदर्शन (१२ पुस्तकांची मालिका)
* वेदातील देवमंत्रांची ’दैवतसंहिता’
* वेदामृत
* वैदिक धर्म खंड (अनेक भाग)
* वैदिक संस्कृतीचे स्वरूप
* श्लोकार्धसूची
* संध्या
* संस्कृत स्वयंशिक्षक माला (२४ भाग)
* सामवेद
* स्पर्शास्पर्श
== बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २)==
या पुस्तिकांमध्ये माणसाच्या घडणीसाठी उपयुक्त असे विचार पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहेत आणि मुलांनी ते विचार पाठ करावेत असे त्यांनी सुचविले आहे.पण ते केवळ पाठांतर न होता, त्याचा आशय समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे या हेतूने या पुस्तिकांमध्ये त्या विचारांचा अर्थही जाणीवपूर्वक दिला आहे. तो समजला तर त्यानुसार आचरण करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध करणे लहान वयाच्या मुलांना आणि त्यांच्या पालक व शिक्षकांना सोपे जाईल असा भाव यामध्ये नोंदविला आहे.
मननाशिवाय नुसता शब्दोच्चार हा शब्दांचा ‘गोंगाट ‘ होईल . त्यामुळे त्या मननातून आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे” या हेतूने या पुस्तिकेमध्ये जे विचार दिले आहेत त्यांचे भाषांतर आणि आशय आवर्जून नोंदविले आहेत.
प्रथम भागामध्ये प्रामुख्याने तैत्तिरीय उपनिषदातील विचारांचा समवेश आहे. त्याजोडीने यजुर्वेद आणि अथर्ववेद संहितेतील अनुक्रमे एकेक मंत्र समाविष्ट आहे. द्वितीय भागात, ऋग्वेद, यजुर्वेद या संहितांमधील,ऐतरेय ,शतपथ , गोपथ या ब्राह्मण ग्रंथातील , ईश, केन, कठ, बृहदारण्यक,श्वेताश्वतर या उपनिषदातील निवडक सुवचनांचा समावेश केलेला आहे.
मुलांसाठी धर्म-शिक्षण असे म्हणत असताना धर्म म्हणजे संपूर्ण मानवी जीवनाचा एक विशेष प्रकारचा उच्च दृष्टीकोण. शिक्षण असे म्हणत असताना पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहे – नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य भारतीय अध्यात्मविद्येत आहे. वेदाने ते सांगितले आहे म्हणून ते अंतिम आहे असे मी मानीत नाही. ते मूळ आहे. सर्वानी त्यात वाढ करायची आहे आणि व्यक्ती-समाज-राष्ट्र उन्नतीचा मार्ग म्हणून त्यातील बोधही पहायचा आहे. <ref>बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २) पं. सातवळेकर श्रीपाद, स्वाध्याय मंडळ पारडी.</ref>
==पंडित सातवळेकरांवरील पुस्तके==
[[commons:File:वेदव्यास_पं._सातवळेकर.pdf|वेदव्यास पं सातवळेकर]] (पु.पां. गोखले)
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:सातवळेकर,श्रीपाद दामोदर}}
[[वर्ग:मराठी चित्रकार]]
[[वर्ग:संस्कृत भाषेमधील विद्वान]]
[[वर्ग:इ.स. १८६७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६८ मधील मृत्यू]]
tvf4zqaxpbm1ldxz5pp4gotkss9kb1r
2681063
2681062
2026-04-26T08:21:55Z
Ketaki Modak
21590
2681063
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चित्रशिल्पकार
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{लेखनाव}}
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = श्रीपाद दामोदर सातवळेकर
| जन्म_दिनांक = [[सप्टेंबर १९]], [[इ.स. १८६७]]
| जन्म_स्थान = [[कोलगाव]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[जुलै ३१]], [[इ.स. १९६८]]
| मृत्यू_स्थान = [[पारडी]], [[गुजरात]], [[भारत]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[Image:Flag of India.svg|18px]]
| कार्यक्षेत्र = वेदाभ्यास, [[चित्रकला]]
| प्रशिक्षण = [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]], [[मुंबई]]
| शैली =
| चळवळ =
| प्रसिद्ध_कलाकृती =
| आश्रयदाते =
| पुरस्कार =
| वडील_नाव = दामोदर सातवळेकर
| आई_नाव = लक्ष्मीबाई सातवळेकर
| पती_नाव =
| पत्नी_नाव = सरस्वतीबाई सातवळेकर
| अपत्ये = नारायण सातवळेकर, </br>[[वसंत सातवळेकर]], </br>[[माधवराव सातवळेकर]]
}}
पंडित '''श्रीपाद दामोदर सातवळेकर''' ([[सप्टेंबर १९]], [[इ.स. १८६७]] - [[जुलै ३१]], [[इ.स. १९६८]]) हे [[मराठी]] चित्रकार, [[संस्कृत भाषा|संस्कृत पंडित]], [[वेद|वेदांचे]] अभ्यासक-संशोधक विद्वान, वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मराठी लेखक होते. चित्रकार [[माधव सातवळेकर]] त्यांचे पुत्र होते.
वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ’वैदिक राष्ट्रगीत’ आणि ’वैदिक प्रार्थनांची तेजस्विता’ या नावाचे लेख लिहिले होते. या दोन लेखांसाठी सातवळेकरांना इंग्रज सरकारने कारावासात धाडले.
==धर्म विषयक विचार==
धर्माला मर्यादा नाही. जेथे मानव तेथे धर्म आहे. वेद-उपनिषदे –रामायण-महाभारत या ग्रंथात दिसणारी आपली संस्कृती जगावर प्रभाव पाडणारी आहे. ती जागती ठेवणे आवश्यक आहे.उपनिषदातील विचार प्रत्येक अवस्थेत मनुष्याला शांती, श्रेष्ठ आनंद व असीम धैर्य देतात.<ref>सातवळेकर श्री.दा.,१९५२,भारतीय संस्कृती (पूर्वार्ध) स्वाध्याय मंडळ , पारडी.</ref>
==प्रकाशित साहित्य (एकूण सुमारे ४०० पुस्तकांमधली काही)==
* अथर्व वेद संहिता
* आजच्या व्यवहारात वैदिक ज्ञानाची उपयुक्तता
* आमची परळीची यात्रा
* आरोग्य खंड
* आरोग्यासाठी योगसाधन
* ऋग्वेद संहिता
* ईश उपनिषद
* एकादशी उपवास आणि स्वास्थ्य (माहितीपर)
* एकादशीचा उपवास
* गीता खंड (अनेक भाग)
* गृहस्थाश्रम
* जीवनप्रकाश
* दीर्घजीवन आणि आरोग्य
* पुरुषार्थ प्रबोधिनी
* पौराणिक गोष्टींचा उलगडा
* प्रभातफेराची पदे, मनाचे श्लोक
* बालकोंकी धर्मशिक्षा (हिंदी)
* ब्रह्मचर्य हेंच जीवन
* ब्रह्मविद्या प्रकरण
* श्रीमद्भगवद्गीता
* भगवद्गीता-निबंधमाला (अनेक भाग)
* भारतीय संस्कृती (५० लेखांचा संग्रह)
* मंगलमूर्ति श्री गणेश
* मनुष्यांचे आयुष्य
* मातृभूमि आणि स्वराज्यशासन
* मेघाजनन, संगठन, विजय
* योगसाधनेची तयारी
* श्री रामायण महाकाव्य (अनेक भाग)
* विद्यार्थी व त्यांचे आरोग्य
* वेदकालीन समाजदर्शन (१२ पुस्तकांची मालिका)
* वेदातील देवमंत्रांची ’दैवतसंहिता’
* वेदामृत
* वैदिक धर्म खंड (अनेक भाग)
* वैदिक संस्कृतीचे स्वरूप
* श्लोकार्धसूची
* संध्या
* संस्कृत स्वयंशिक्षक माला (२४ भाग)
* सामवेद
* स्पर्शास्पर्श
== बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २)==
या पुस्तिकांमध्ये माणसाच्या घडणीसाठी उपयुक्त असे विचार पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहेत आणि मुलांनी ते विचार पाठ करावेत असे त्यांनी सुचविले आहे.पण ते केवळ पाठांतर न होता, त्याचा आशय समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे या हेतूने या पुस्तिकांमध्ये त्या विचारांचा अर्थही जाणीवपूर्वक दिला आहे. तो समजला तर त्यानुसार आचरण करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध करणे लहान वयाच्या मुलांना आणि त्यांच्या पालक व शिक्षकांना सोपे जाईल असा भाव यामध्ये नोंदविला आहे.
मननाशिवाय नुसता शब्दोच्चार हा शब्दांचा ‘गोंगाट ‘ होईल . त्यामुळे त्या मननातून आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे” या हेतूने या पुस्तिकेमध्ये जे विचार दिले आहेत त्यांचे भाषांतर आणि आशय आवर्जून नोंदविले आहेत.
प्रथम भागामध्ये प्रामुख्याने तैत्तिरीय उपनिषदातील विचारांचा समवेश आहे. त्याजोडीने यजुर्वेद आणि अथर्ववेद संहितेतील अनुक्रमे एकेक मंत्र समाविष्ट आहे. द्वितीय भागात, ऋग्वेद, यजुर्वेद या संहितांमधील,ऐतरेय ,शतपथ , गोपथ या ब्राह्मण ग्रंथातील , ईश, केन, कठ, बृहदारण्यक,श्वेताश्वतर या उपनिषदातील निवडक सुवचनांचा समावेश केलेला आहे.
मुलांसाठी धर्म-शिक्षण असे म्हणत असताना धर्म म्हणजे संपूर्ण मानवी जीवनाचा एक विशेष प्रकारचा उच्च दृष्टीकोण. शिक्षण असे म्हणत असताना पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहे – नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य भारतीय अध्यात्मविद्येत आहे. वेदाने ते सांगितले आहे म्हणून ते अंतिम आहे असे मी मानीत नाही. ते मूळ आहे. सर्वानी त्यात वाढ करायची आहे आणि व्यक्ती-समाज-राष्ट्र उन्नतीचा मार्ग म्हणून त्यातील बोधही पहायचा आहे. <ref>बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २) पं. सातवळेकर श्रीपाद, स्वाध्याय मंडळ पारडी.</ref>
==पंडित सातवळेकरांवरील पुस्तके==
[[commons:File:वेदव्यास_पं._सातवळेकर.pdf|वेदव्यास पं सातवळेकर]] ([[पु.पां.गोखले]])
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:सातवळेकर,श्रीपाद दामोदर}}
[[वर्ग:मराठी चित्रकार]]
[[वर्ग:संस्कृत भाषेमधील विद्वान]]
[[वर्ग:इ.स. १८६७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६८ मधील मृत्यू]]
ohuyfowa5x62izjw2c4rao5scfy8x8j
इरावती कर्वे
0
14175
2680933
2538660
2026-04-25T14:11:29Z
Ketaki Modak
21590
पुस्तकांचे दुवे जोडले.
2680933
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र = Statue of Irawati Karve.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = इरावती कर्वे
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर १५]], [[इ.स. १९०५|१९०५]]
| जन्म_स्थान = [[मिंज्यान]], [[म्यानमार]]
| मृत्यू_दिनांक = [[ऑगस्ट ११]], [[इ.स. १९७०|१९७०]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = साहित्य, अध्यापन,संशोधन
| राष्ट्रीयत्व = [[भारत]]ीय [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[ललित]], [[वैचारिक]]
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[युगान्त]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = [[दि.धों.कर्वे]]
| पत्नी_नाव =
| अपत्ये = जाई निंबकर, [[गौरी देशपांडे]], डॉ.[[आनंद कर्वे]]
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
{{विकिस्रोत}}
'''इरावती कर्वे''' ( [[डिसेंबर १५]], [[इ.स. १९०५|१९०५]],[[म्यानमार]] - मृत्यु:[[ऑगस्ट ११]], [[इ.स. १९७०|१९७०]]) या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश|last=जोगळेकर|first=प्रमोद|publisher=साप्ताहिक विवेक (हिंन्दुस्तान प्रकशन संस्था)|year=|isbn=|location=मुंबई|pages=}}</ref>[[मानववंशशास्त्र]], [[समाजशास्त्र]] आणि [[मानसशास्त्र]]ाच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते.नातेसंबंधांबद्दल योगदान दिले.
== शिक्षण ==
इरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण [[पुणे]] येथे झाले. 'चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण' हा विषय घेऊन त्या एम.ए झाल्या. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या [[जर्मनी]]ला गेल्या. 'मनुष्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता' या विषयावर बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. प्राप्त केली. परतल्यावर काही काळ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. [[इ.स. १९३९|१९३९]] मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. [[इ.स. १९५५|१९५५]] साली [[लंडन]] विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले.
== कौटुंबिक ==
इरावती कर्वे यांचा जन्म [[म्यानमार]]मधील मिंज्यान येथे [[डिसेंबर १५]], [[इ.स. १९०५|१९०५]] रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर होय. प्रा. [[दि.धों.कर्वे]] यांच्याशी त्यांचा विवाह झाला. [[धोंडो केशव कर्वे]] हे सासरे होते.
त्यांना जाई, आनंद, गौरी अशी तीन अपत्ये झाली. [[गौरी देशपांडे]] या सुप्रसिद्ध लेखिका तर डॉ. [[आनंद दिनकर कर्वे|आनंद कर्वे]] हे ॲश्डेन पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत.
== प्रकाशित साहित्य ==
इरावती कर्वे यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढील प्रमाणे-
=== समीक्षा ग्रंथ ===
* [[युगान्त]] १९७१ : महाभारतावरील समीक्षा ग्रंथ. [[commons:Category:Books_by_Irawati_Karve|(ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध)]]
=== ललित लेखसंग्रह ===
* [[गंगाजल]] १९७२ [[commons:Category:Books_by_Irawati_Karve|(ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध)]]
* [[परिपूर्ती]] १९४९ [[commons:Category:Books_by_Irawati_Karve|(ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध)]]
* [[भोवरा (लेखसंग्रह)|भोवरा]] १९६४[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE] [[commons:Category:Books_by_Irawati_Karve|(ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध)]]
=== समाजशास्त्रीय ग्रंथ ===
* [[आमची संस्कृती]] १९६० [[commons:Category:Books_by_Irawati_Karve|(ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध)]]
* [[धर्म (पुस्तक)]] १९७१
* [[मराठी लोकांची संस्कृती]] १९५१
* [[महाराष्ट्र एक अभ्यास]] १९७१
* [[संस्कृती (पुस्तक)]] १९७२ [[commons:Category:Books_by_Irawati_Karve|(ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध)]]
* [[हिंदू समाज एक अन्वयार्थ]] १९७५
* [[हिंदूंची समाज रचना]] १९६४
याशिवाय [[इंग्रजी]] भाषेमधूनही इरावती कर्वे यांचे बारा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.
== पुरस्कार ==
[[युगान्त]] या पुस्तकाला [[१९७२]]चा [[साहित्य अकादमी]] तसेच [[महाराष्ट्र शासन]]ाचा पुरस्कार.
== इतर मान्यवरांचे विचार ==
"जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे आणि व नवे यशस्वीपणे आत्मसात करणे असे दुहेरी यश इरावती कर्व्यांना लाभले आहे. ही धडपड त्यांनी एकाकीपणे केली आहे. नव्या लघुनिबंधाच्या उगमापाशी त्या उभ्या आहेत." असे इरावती कर्वे यांबद्दल डॉ.[[आनंद यादव]] म्हणतात तर 'ललितनिबंधातील खरी कलात्मकता आणि खरे लालित्य अभिव्यक्त करणाऱ्या, नव्या आणि खऱ्याखुऱ्या ललित निबंधाच्या अग्रदूत' असे प्रा.[[नरहर कुरुंदकर]]ांनी संबोधले आहे.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{मराठी साहित्यिक}}
[[वर्ग:इरावती कर्वे| ]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९०५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७० मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या महिला]]
0f3xnszmmgk3h77ho5hwuz76s6gq06j
पिंपरी-चिंचवड
0
15023
2681018
2605147
2026-04-26T03:09:49Z
~2026-24679-89
182431
2681018
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
| स्थानिक_नाव =पिंपरी चिंचवड
| प्रकार = शहर
| अक्षांश = 18.53
| रेखांश = 73.85
| राज्य_नाव = महाराष्ट्र
| जिल्हा = [[पुणे जिल्हा|पुणे]]
| नेता_पद = [[महापौर]]
| नेता_नाव = [[श्री. नितीन काळजे]]
| लोकसंख्या_वर्ष = 2011
| लोकसंख्या_एकूण = 1729320
| उंची = 560
| एसटीडी_कोड = 020
| पिन_कोड =४११००१
| आरटीओ_कोड = MH 12 (पुणे ) MH 14 (पिंपरी चिंचवड ) [MH 53 (दक्षिण पुणे) MH 54 (उत्तर पुणे) लवकरच ]
|संकेतस्थळ = www.pcmcindia.in
|संकेतस्थळ_नाव = पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संकेतस्थळ
| तळटिपा =
}}
पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय ने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस दापोडी तर उत्तरेस आकुर्डीही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ची लोकसंख्या १७ लाख होती. ह्याला पिंपरी चिंचवड शहर जिल्हा असेही म्हणले जाते.
== भूगोल ==
पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. [[पवना नदी|पवना]], [[मुळा नदी|मुळा]] आणि [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.
==पिंपरी-चिंचवडमधील नद्यांवरचे घाट==
* किवळे घाट
* पिंपरी झुलेलाल मंदिर घाट
* थेरगाव पूल घाट
* थेरगाव बोट क्लब
* पिंपळे सौदागर महादेव मंदिर घाट
* मोरया गोसावी मंदिराजवळचा घाट
* रहाटणी राममंदिर घाट
* पिंपरी वाघेरे घाट (एक वेगळाच डोंगरी वाघेरे घाट नाशिक-हर्सूल रस्त्त्यावर आहे)
* वाल्हेकरवाडी घाट
* सांगवी गणेश मंदिर विसर्जन घाट
* पिंपळे गुरव वैदू वस्ती येथील घाट
* पिंपळे गुरव श्रीकृष्ण मंदिराशेजारील घाट
* काळेवाडी स्मशानभूमीशेजारील घाट
* कासारवाडी स्मशानभूमीजवळील घाट
* थेरगाव स्मशानभूमीशेजारील घाट
* पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट
* सांगवी स्मशानभूमीजवळील घाट
[[File:Pcmc building.jpg|thumb|Pcmc building]]
[[File:Pimpri-Chinchwad.jpg|thumb|Pimpri-Chinchwad]]
=== पेठा ===
=== उपनगरे ===
* [[आकुर्डी]]
* [[चिंचवड]]
* [[तुकारामनगर]]
* [[थेरगाव]]
* [[निगडी]]
* [[नेहरूनगर]]
* [[पिंपळे गुरव]]
* [[पिंपळे निलख]]
* [[पिंपळे सौदागर]]
* [[भोसरी ]]
* [[संभाजीनगर]]
* [[सांगवी]] (जुनी आणि नवी)
* [[यमुनानगर]]
* [[रहाटणी]]
* [[रावेत]]
* [[रूपीनगर ]]
* [[वाकड]]
* [[हिंजवडी]](हिंजवडी सद्ध्या स्वतंत्र ग्रांमपंचायत आहे , लवकरच पिंपरी चिंचवड महानगर पालिके मधे येणार आहे.)
== सार्वजनिक वाहतूक सेवा ==
रेल्वे स्थानके : दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी
एस.टी. बस स्थानक: [[वल्लभनगर एस.टी. बस स्थानक]]
एस.टी. बस थांबे: चिंचवड स्टेशन, निगडी
'''[[पी.एम.पी.एम.एल.|पुणे महानगर परिवहन महामंडळाची]]''' बस स्थानके: निगडी, चिंचवड, भोसरी, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपरी, आकुर्डी, पिंपळे निलख, किवळे
'''[[पी.एम.पी.एम.एल.|पुणे महानगर परिवहन महामंडळाचे]]''' बीआरटी मार्ग:
# सांगवी फाटा ते मुकई चौक, किवळे (कार्यरत)
# नाशिक फाटा ते वाकड फाटा (निर्माणाधीन)
# काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता (निर्माणाधीन)
# दापोडी ते निगडी (कार्यरत)
# हिंजवडी ते कोथरुड (निर्माणाधीन)
# लोणावळा ते निगडी (निर्माणाधीन)
येथे एक रेल्वे स्थानक विकसित केले जाणार आहे ज्यामुळे पिंपरी-चिंचवडला नवी ओळख मिळेल व पुर्ण भारताशी शहर रेल्वे वाहतुकीने जोडले जाईल आणि व्यापाराला चालना मिळेल तसेच त्याला पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार स्व.प्रा.रामकृष्ण मोरे,माजी शालेय शिक्षणमंत्री(महाराष्ट्र शासन) ह्यांचे नाव दिले जावे अशी मागणी आहे.{{संदर्भ हवा}}
==पुस्तके==
पिंपरी चिंचवडची माहिती देणारी फारच थोडी पुस्तके आहेत. त्यांतले हे एक : -
* पिंपरी-चिंचवड (श्रीकांत चौगुले)
* उद्योगनगरी (रमाकांत गायकवाड)
* उपमुख्यमंत्री आणि पिंपरी चिंचवड
* पिंपरी चिंचवड शहराचा ५० वर्षांचा इतिहास ( विजय जगताप)
पहा: [[पिंपरी]], [[चिंचवड]]
=== उपक्रम आणि यश ===
PCMC ने अनेक उपक्रम राबवले आहेत, त्यामध्ये:
* [[स्मार्ट सिटी मिशन]]: पिंपरी चिंचवड [https://www.pcmcindia.gov.in/smart-cities-mission.php स्मार्ट सिटी मिशन] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20250122133815/https://www.pcmcindia.gov.in/smart-cities-mission.php |date=2025-01-22 }}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.pcmcindia.gov.in/smart-cities-mission.php|title=PCMC {{!}} Smart City Mission|website=www.pcmcindia.gov.in|access-date=2025-01-22|archive-date=2025-01-22|archive-url=https://web.archive.org/web/20250122133815/https://www.pcmcindia.gov.in/smart-cities-mission.php|url-status=dead}}</ref> भाग असून, शाश्वत शहरी विकासावर भर देतो.
* [[स्वच्छ भारत अभियान]]: स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
* ई-गव्हर्नन्स: कर भरणा<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://publicptaxpcmc.in/|title=Property Tax {{!}} PCMC|website=publicptaxpcmc.in|access-date=2025-01-22}}</ref> आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण यांसारख्या सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत.
[[वर्ग:पुणे जिल्हा]]
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील शहरे]]
[[वर्ग:जुळी शहरे]]
[[वर्ग:पिंपरी-चिंचवड]]
b66qp9qrysm7slryghx2sc8gkcksouh
नंगा पर्वत
0
18399
2681045
2098411
2026-04-26T06:52:34Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681045
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Nanga Parbat 029.jpg|thumb|300 px|नंगा पर्वत]]'''नंगा पर्वत''' (शब्दशः नग्न पर्वत) हा जगातील सर्वोच्च पर्वतांच्या यादीतील नवव्या क्रमांकाचा पर्वत असून त्याच्या सर्वोच्च शिखराची उंची ८,१२६ मी इतकी आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जायचे. त्याचे कारण याची अतिशय खडी चढाई व बर्फ व बेस कॅंपपासूनची उंची हे होते. अजूनही जगभरातल्या गिर्यारोहकांना या पर्वताची भुरळ आहे.
== भूगोल ==
नंगा पर्वत हे [[हिमालय|हिमालयाचे]] पश्चिम टोक मानले जाते. या पुढील (उत्तर व पश्चिमेकडील) रांगा [[काराकोरम पर्वतरांग|काराकोरम पर्वताच्या]] मानल्या जातात. काराकोरम रांग व नंगा पर्वत यांच्यामधून [[सिंधू नदी]] वाहते व ती नंगा पर्वताच्या उत्तरेकडे आहे.
नंगा पर्बत हे शिखर जगातील सर्वात झपाट्याने उंचावणारे शिखर आहे. परंतु याचबरोबर याची मृदा व येथे होणारी बर्फवृष्टी यामुळे याची सर्वाधिक झीज होणाऱ्या पर्वतांमध्येही गणना होते. हा भाग हिमालयातील सर्वांत शेवटी तयार झालेला भाग आहे. भूगोलतज्ज्ञांनुसार नंगा पर्बत शिखर तयार होण्यापूर्वी सिंधू नदी ही मध्य अशियात जात होती. नंगा पर्वत व काराकोरम रांगांमुळे हा भूभाग अजून उंचावला व सिंधू नदी अरबी समुद्राकडे वळवली गेली.<ref>डिस्कव्हरी चॅनेल डॉक्युमेंटरी-नंगा पर्वत</ref>
== वैशिष्ट्य ==
नंगा पर्वताची खडी चढण अतिशय खडतर आहे. त्याच्या बेस कॅंपपासून शिखराची उंची ४,६०० मी (१५,००० फूट) इतकी आहे. तर उत्तरेकडे वाहणाऱ्या सिंधू नदी (अंदाजे २७ किमी) पासून हे शिखर ७००० मी इतकी उंची गाठते. त्यामुळे जगातील सर्वाधिक उताराच्या भूभागात या शिखराचा समावेश होतो.
[[चित्र:ApproachingNangaParbat.JPG|center|600px|thumb|बेस कॅंप पासून]]
== सुरूवातीच्या चढाया ==
बराच काळ नंगा पर्वत हे सर्वोच्च शिखर मानले जात होते. त्यामुळे नंगा पर्वतावर पहिल्यापासूनच गिर्यारोहण मोहिमा आखल्या होत्या. पहिली मोहीम १८९५ मध्ये अलबर्ट ममेरी यांनी काढली होती. ही मोहीम असफल झाली. ममेरी व इतर दोन गुरखा सैनिकांना यात जीव गमवावा लागला.
१९३० मध्ये पुन्हा नंगा पर्वत गिर्यारोहकांचे आकर्षण बनला. खास करून जर्मन व ऑस्ट्रियन गिर्यारोहकांना याचे आकर्षण होते. एव्हरेस्टवर ब्रिटिशांनी मोहीम काढण्यास प्रतिबंध केला होता व के२ व कांचनगंगा ही शिखरे अवघड व अतिदुर्गम होती. त्यामुळे जर्मन गिर्यारोहकांनी याला आपले लक्ष्य बनवले होते.<ref>{{स्रोत पुस्तक |title=Tigers of the Snow |आडनाव=Neale
|पहिलेनाव=Jonathan|लेखकदुवा= |सहलेखक= |वर्ष=2002 |प्रकाशक=St Martin's Press |स्थान= |आयएसबीएन=0312266235 |पृष्ठे=pp.63-64 }}</ref>
जर्मन गिर्यारोहकांनी अनेक मोहिमा राबवल्या, ज्या बहुतांशी असफल झाल्या. याचे महत्त्वाचे कारण, हिमालयाची उंची आल्पसच्या सर्वात उंच शिखरापेक्षा दुप्पट होती त्यामुळे अतिउंचावर होणाऱ्या त्रासामु़ळे अनेक मोहिमांमध्ये ते असफल झाले.<ref>{{स्रोत पुस्तक |title=Abode of the Snow |आडनाव=Mason
|पहिलेनाव=Kenneth|लेखकदुवा= |सहलेखक= |वर्ष=1955 |प्रकाशक=Rupert Hart-Davis |पृष्ठे=pp.226-228}}Reprinted 1987 by Diadem Books, ISBN 978-0-906371-91-6</ref>.१९३७ च्या कार्ल वीन यांच्या मोहिमेत अतिबर्फवृष्टीमुळे १६ गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला होता.<ref>Neale, pp.212-213</ref>
१९३९ मधील मोहिमेचे वर्णन [[सेव्हन यिअर्स इन् तिबेट]] या पुस्तकात आहे. ह्या पुस्तकाचे लेखक [[हाइनराईश्च हारर]] हे स्वतः मोहिमेत होते.<ref>Mason pp.238-239</ref>
== यशस्वी चढाई ==
[[चित्र:Nanga Parbat - Rupal Valley Face.jpg|thumb|रुपल येथील कडा]]
[[चित्र:Nanga Parbat (7275728008).jpg|thumb]]
अर्ध्या शतकाहून अधिक काळाच्या प्रयत्नांनंतर सरतेशेवटी ३ जुलै १९५३ रोजी ऑस्ट्रियन गिर्यारोहक हरमान बुहल यांनी नंगा पर्वत सर केला. ही मोहीम जर्मनी व ऑस्ट्रिया यांची संयुक्त मो्हीम होती. ह्या मोहिमेचे नेतृत्व त्यांचे बंधू विली मेर्कल व पेतर ॲशेनब्रेनर यांच्याकडे होते. या मोहिमेतील बहुतेक लोकांना आधीच्या असफल मोहिमांचा अनुभव होता.<ref>This includes two British climbers who disappeared low on the mountain in December 1950. They were studying conditions on the Rakhoit glacier, not attempting the summit. See Mason p.306.</ref> शेवटच्या टप्यात उशीर झाला व इतर सहकारी मागे फिरले तरी बुहल यांनी शिखराकडे एकट्याने वाटचाल चालू ठेवली. शिखर संध्याकाळच्या ७ वाजता सर झाले. पण परतीची वाट अंधारात काढणे अतिशय खडतर होते. बुहल यांनी कड्याच्या अतिशय अरुंद जागेत आपला तळ ठोकला. बुहल लिहितात की ती रात्र अतिशय शांत असल्याने त्यांना नंगा पर्वतवरील बोचऱ्या वाऱ्यांच्या त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी हळूह्ळू आपली वाटचाल तळाकडे चालू ठेवली व संध्याकाळपर्यंत ते तळावर पोहोचले.<ref>{{स्रोत पुस्तक |title=Climbing the World's 14 Highest Mountains: The History of the 8,000-Meter Peaks|आडनाव=Sale
|पहिलेनाव=Richard|लेखकदुवा= |सहलेखक=Cleare, John |वर्ष=2000 |प्रकाशक=Mountaineers Books |स्थान=Seattle |आयएसबीएन=978-0898867275 |पृष्ठे=pp.72-73 }}</ref> या मोहिमेत केवळ बुहल हेच शिखर सर करण्यात यशस्वी झाले. ज्यात ऑक्सिजनचा वापर झाला नाही अशी ही पहिली चढाई होती, व पुढील कित्येक वर्षे ज्यांनी ८००० मीटरांवरील शिखरांच्या चढाया बिना ऑक्सिजनने पार पाडल्या असे बुहल हेच एकमेव गिर्यारोहक होते
== बाह्य दुवे ==
* [http://www.peakware.com/peaks.html?pk=191 Nanga Parbat on Peakware] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20100207120154/http://peakware.com/peaks.html?pk=191 |date=2010-02-07 }}
* [http://www.summitpost.org/mountain/rock/150276/nanga-parbat.html Nanga Parbat on summitpost.org]
* [http://www.peaklist.org/spire/lists/world-25.html A mountain list ranked by local relief and steepness]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{उंच पर्वतशिखरे}}
[[वर्ग:उंच पर्वतशिखरे]]
[[वर्ग:हिमालय]]
rzsyh0rfzjcbrtols9cqcfuu71czz5a
अन्नपूर्णा
0
18400
2681011
2202726
2026-04-25T23:51:02Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681011
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|{{लेखनाव}}|अन्नपूर्णा (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Annapurna peaks, Nepal.jpg|thumb|300 px|अन्नपूर्णा पर्वत रांग नेपाळ मधून]]
हिमालयातील ५५ किमी लांबीच्या अन्नपूर्णा पर्वतरांगेतले '''अन्नपूर्णा १''' - उंची ८०९१ मी. - हे सर्वोच्च शिखर आहे. हे मध्य [[नेपाळ|नेपाळमध्ये]] आहे. हे शिखर जगातले १०वे सर्वोच्च शिखर असून ८००० मीटरपेक्षा उंच असलेल्या १४ शिखरांमध्ये याचा समावेश होतो. शिखराच्या पूर्वेला गंडकी नदी वाहते व धवलगिरी या पर्वतशिखरांची रांग तिने वेगळी केली आहे. अन्नपूर्णा ही हिंदू संस्कृतीमध्ये दुर्गादेवीचा अवतार असून ती सुपीकतेचे प्रतीक आहे.
अन्नपूर्णा शिखराचा आजूबाजूचा भाग हा अन्नपूर्ण संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षित केला आहे, याचे एकूण क्षेत्रफळ ७६२९ चौ.किमी इतके आहे हे नेपाळमधील पहिले व सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्राची स्थापना राजे महेंद्र यांनी १९८६ मध्ये केली. या भागात ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप आहे.
अन्न्पूर्णा १ हे गिर्यारोहणासाठी जगातील सर्वात धोकादायक शिखर मानले जाते. आकडेवारीनुसार सर्वाधिक अपघात या शिखरावर होतात व त्यात मरण पावणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. चढाई करणाऱ्यांपैकी ४० टक्के गिर्यारोहक मृत पावतात. २०१२ पर्यंत फक्त १९१ गिर्यारोहकांना या शिखरावर चढण्यात यश आले आहे. हे शिखर धवलगिरी शिखरापासून फक्त ३४ किमी अंतरावर असून या दोहोंच्या मधून ‘गंडकी’ नावाची नदी वाहते. या नदीचे पात्र जगातील सर्वात खोल पात्र (दोन अष्टहजारी शिखरांच्या मध्यातून वाहते) म्हणून ओळखले जाते. १९५० साली मॉरिस हेझरेग यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच गिर्यारोहक धवलगिरी पर्वत शिखरावर चढाई करत असताना, त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीमध्ये या गिर्यारोहक संघाने धवलगिरीचा नाद सोडून, आपला मोर्चा ‘अन्नपूर्णा’ शिखराकडे वळविला. यामध्ये त्यांना ते शिखर सर करण्यात यश आले.
== भूगोल ==
अन्नपूर्णा पर्वत रांगेत खालीलप्रमाणे सहा मुख्य शिखरे आहेत
{| border=0
|-
|अन्नपूर्णा १ ||८,०९१ मी ||(२६,५४५ फूट) ||{{coord|28.595|N|83.819|E|type:mountain_region:NP|name=Annapurna I}}
|-
|अन्नपूर्णा २ ||७९३७ मी ||(२६,०४० फूट) <small>[[List of highest mountains|Ranked 16th]]; [[Prominence]]=2,437 m</small> ||{{coord|28.539|N|84.137|E|type:mountain_region:NP|name=Annapurna II}}
|-
|अन्नपूर्णा ३ ||७,५५५ मी ||(२४,७८६ फूट) <small>[[List of highest mountains|Ranked 42nd]]; [[Prominence]]=703 m</small> ||{{coord|28.585|N|84.000|E|type:mountain_region:NP|name=Annapurna III}}
|-
|अन्नपूर्णा ४ ||७,५२५ मी ||(२४,६८८ फूट) ||{{coord|28.539|N|84.087|E|type:mountain_region:NP|name=Annapurna IV}}
|-
|गंगापूर्णा ||७,४५५ मी ||(२४,४५७ फूट) ||{{coord|28.606|N|83.965|E|type:mountain_region:NP|name=Gangapurna}}
|-
|अन्नपूर्णा दक्षिण||७,२१९ मी ||(२३,६८४ फूट) ||{{coord|28.518|N|83.806|E|type:mountain_region:NP|name=Annapurna South}}
|}
[[चित्र:Chaine-annapurna.jpg|thumb|centre|600px|The Annapurna Himal from the northeast. Left to right: Annapurna II and IV (close together); a major [[mountain pass|col]]; Annapurna III and Gangapurna; Annapurna I.]]
== बाह्य दुवे ==
* [https://web.archive.org/web/20070606211144/http://www.digitalhimalaya.com/collections/himalayanmaps/images/Annapurna.jpg अन्नपूर्णा पर्वत रांगेचा नकाशा]
* [http://www.peakware.com/peaks.html?pk=13 पीकवेअरची वेबसाईट] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20100502234608/http://www.peakware.com/peaks.html?pk=13 |date=2010-05-02 }}
* [http://www.summitpost.org/mountain/rock/150258/annapurna-i.html Annapurna I on summitpost.org]
* [http://www.south-asia.com/Kingmah/tonproj.htm The Annapurna Conservation Area Project (ACAP)]
* [http://www.yetizone.com/Annapurna/Trek/Annapurna_Trek.shtml An Online Trekking Guidebook for the Annapurna Circuit]
* [http://www.fudomouth.net/getitimage/ap_annapurna.htm The Annapurna Circuit] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20160304193027/http://www.fudomouth.net/getitimage/ap_annapurna.htm |date=2016-03-04 }} : Photo Essay from 20 days Trekking round the Annapurna Massif
* [http://www.mounteverest.net/news.php?id=17303 Trying to conquer the peak] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20091015043016/http://www.mounteverest.net/news.php?id=17303 |date=2009-10-15 }} : The death story of Inaki Ochoa attempting to reach the peak of Annapurna May 2008
* [http://www.rangan-datta.info/Annapurna.htm रंगन दत्ता यांची अन्नपूर्णा बेस कॅंपबद्दल माहिती]
* [http://www.racingandsports.com.au/sports/rsNewsArt.asp?NID=128312&story=Steck_scales_new_heights_with_Eiger_Award_2008 Ueli Steck scales new heights] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20101125030906/http://www.racingandsports.com.au/sports/rsNewsArt.asp?NID=128312&story=Steck_scales_new_heights_with_Eiger_Award_2008 |date=2010-11-25 }} : The story of Ueli Steck's rescue attempt of Inaki Ochoa Annapurna May 2008
* [http://www.8000ers.com/cms/content/view/61/186/ अन्नपूर्णावरील फत्ते झालेल्या मोहिमा व दुर्घटनांची आकडेवारी]
{{उंच पर्वतशिखरे}}
[[वर्ग:उंच पर्वतशिखरे]]
[[वर्ग:हिमालय]]
mr7z9i4t1bcsaqmpk3jnirylxe9euot
नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ
0
20378
2681049
2615469
2026-04-26T07:20:22Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681049
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket team
| name = नेपाळ
| logo_image = Flag_of_Nepal.svg
| image_size = 135px
| nickname = रहिनोस, गोरखलीस, मेन इन रेड अँड ब्ल्यू
| association = [[नेपाळ क्रिकेट असोसिएशन]]
| captain = [[रोहित पौडेल]]
| coach = [[माँटी देसाई]]
| icc_status = '''वनडे दर्जा असलेले सहयोगी सदस्य'''
| icc_member_year = २०१८
| icc_region = [[आशियाई क्रिकेट परिषद|आशिया]]
| odi_rank = १७वा
| odi_rank_best = १४वा (२-मे-२०१९) <ref>{{cite web |url=https://www.icc-cricket.com/rankings/mens/team-rankings/odi |title=Men's ODI Team Rankings |publisher=International Cricket Council |access-date=3 May 2019 |archive-date=2019-03-24 |archive-url=https://web.archive.org/web/20190324175838/https://www.icc-cricket.com/rankings/mens/team-rankings/odi |url-status=dead }}</ref><!-- तिचा संघ प्रथमच सर्वकालीन सर्वोत्तम रँकिंगवर पोहोचल्याची तारीख -->
| t20i_rank = १८वा
| t20i_rank_best = ११वा (२-मे-२०१९) <ref>{{cite web|url=https://www.icc-cricket.com/rankings/mens/team-rankings/t20i |title=Men's T20I Team Rankings |publisher=International Cricket Council |access-date=25 March 2019}}</ref><!-- तिचा संघ प्रथमच सर्वकालीन सर्वोत्तम रँकिंगवर पोहोचल्याची तारीख -->
| first_odi = वि {{cr|NED}} [[व्हीआरए क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] येथे; १ ऑगस्ट २०१८
| most_recent_odi = वि {{cr|NED}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[कीर्तिपूर]] येथे; २५ फेब्रुवारी २०२४
| num_odis = ६६
| num_odis_this_year = ७
| odi_record = ३४/३०<br />(१ बरोबरीत, १ निकाल नाही)
| odi_record_this_year = ४/३<br />(० बरोबरीत, ० निकाल नाही)
| wc_apps =
| wc_first =
| wc_best =
| wcq_apps = ३
| wcq_first = [[२००१ आयसीसी ट्रॉफी|२००१]]
| wcq_best = ८वा ([[२०१८ आयसीसी क्रिकेट विश्वचषक पात्रता|२०१८]], [[२०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता|२०२३]])
| first_t20i = वि {{cr|HK}} [[जोहूर अहमद चौधरी स्टेडियम]], [[चितगाव]] येथे; १६ मार्च २०१४
| most_recent_t20i = वि {{cr|SA}} [[अर्नोस व्हॅले ग्राउंड]], [[अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स|अर्नोस व्हॅले]], [[सेंट व्हिन्सेंट (सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स)|सेंट व्हिन्सेंट]]; १४ जून २०२४
| num_t20is = ८७
| num_t20is_this_year = १७
| t20i_record = ४९/३५<br />(१ बरोबरीत, २ निकाल नाही)
| t20i_record_this_year = ७/९<br />(० बरोबरीत, १ निकाल नाही)
| wt20_apps = २
| wt20_first = [[२०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी-२०|२०१४]]
| wt20_best = पहिली फेरी (२०१४)
| wt20q_apps = ५{{efn|टी-२० विश्वचषक पात्रता २०२३ आवृत्तीपासून आयसीसी आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक अंतिम फेरीचा संदर्भ देते.}}
| wt20q_first = [[२०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी-२० पात्रता|२०१२]]
| wt20q_best = उपविजेते ([[२०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता|२०२३]])
| website = https://cricketnepal.org.np
| a_pattern_la =
| a_pattern_b = _nep_cr2526
| a_pattern_ra =
| a_pattern_pants =
| a_leftarm = 130842
| a_body = 130842
| a_rightarm = 130842
| a_pants = 130842
| a_title = वनडे आणि टी२०आ किट
| asofdate = 14 June 2024
}}
'''नेपाळ पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघ''' ([[भाषा|नेपाळी]]:नेपाल पुरुष राष्ट्रिय क्रिकेट टोली) <ref>{{Cite web |last=Radley |first=Paul |date=2023-03-16 |title=Nepal seal direct entry to Cricket World Cup Qualifier after dramatic win over UAE |url=https://www.thenationalnews.com/sport/cricket/2023/03/16/nepal-seal-direct-entry-to-cricket-world-cup-qualifier-after-dramatic-win-over-uae/ |access-date=2023-03-20 |website=The National |language=en}}</ref><ref>{{Cite web |title=The Cardiac Kids from Nepal |url=https://www.espncricinfo.com/story/peter-della-penna-the-cardiac-kids-from-nepal-1136653 |access-date=2023-03-20 |website=ESPNcricinfo |date=15 February 2018 |language=en}}</ref> आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळ देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि नेपाळच्या क्रिकेट असोसिएशनद्वारे नियंत्रित केला जातो.
==इतिहास==
==क्रिकेट संघटन ==
==महत्त्वाच्या स्पर्धा==
==माहिती==
==बाह्य दुवे==
[[वर्ग:राष्ट्रीय क्रिकेट संघ]]
{{राष्ट्रीय क्रिकेट संघ}}
lf3clg63swp8xpkaw8nh9p94ogh1fi5
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
0
20584
2681012
2680439
2026-04-26T00:49:03Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 2 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681012
wikitext
text/x-wiki
{{मुखपृष्ठ सदर टीप
|तारीख = १८ मार्च
|वर्ष = २०२६
}}
{{Infobox cricket tournament main
| name = आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक
| image = ICC Men's T20 World Cup Trophy.webp
| imagesize =
| caption = '''टी२० विश्वचषक'''
| administrator = [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]]
| cricket format = [[२०-२० सामने|आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने]]
| tournament format = [[साखळी सामने]] व [[बाद फेरी]]
| first = [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]]
| last = [[२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२६]]
| participants = २०<ref>{{cite web |title=आयसीसीकडून जागतिक कार्यक्रमांच्या विस्ताराची घोषणा|url=https://www.icc-cricket.com/media-releases/2164062 |publisher=[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती|आयसीसी]]|access-date=१९ एप्रिल २०२२|language=en}}</ref>
| champions = {{cr|IND}} (३रे विजेतेपद)
| most successful = {{cr|IND}} (३ विजेतीपदे)
| most runs = {{flagicon|IND}} [[विराट कोहली]] (१,२९२)<ref name="stats3000.cricinfo.com">[http://stats.espncricinfo.com/world-t20/engine/records/batting/most_runs_career.html?id=89;type=trophy विक्रम – आयसीसी विश्व ट्वेन्टी२० – सर्वाधिक धावा] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20160101123945/http://stats.espncricinfo.com/world-t20/engine/records/batting/most_runs_career.html?id=89;type=trophy |date=११ जुलै २०२४} क्रिकइन्फो</ref>
| most wickets = {{flagicon|BAN}} [[शाकिब अल हसन]] (५०)<ref name="stats5000000.cricinfo.com"> [http://stats.espncricinfo.com/world-t20/engine/records/bowling/most_wickets_career.html?id=89;type=trophy विक्रम – आयसीसी विश्व ट्वेन्टी२० – कारकिर्दीतील सर्वाधिक बळी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20160101123959/http://stats.espncricinfo.com/world-t20/engine/records/bowling/most_wickets_career.html?id=89;type=trophy |date=११ जुलै २०२४}} क्रिकइन्फो</ref>
}}
{{Season sidebar
| image = [[File:ICC_Men's_T20_World_Cup_Trophy_at_COA_-_BugWarp_(20)_(cropped).jpg|250px]]
| caption = प्रतिष्ठित आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ट्रॉफी
| title = स्पर्धा
| list =
* [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]]
* [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९]]
* [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|२०१०]]
* [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]]
* [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]]
* [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]]
* [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]]
* [[२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२२]]
* [[२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२४]]
* [[२०२६ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२६]]
* [[२०२८ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२८]]
* [[२०३० आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०३०]]
}}
'''[[आयसीसी]] पुरुष टी२० विश्वचषक''' (पूर्वी '''आयसीसी विश्व ट्वेन्टी२०''' म्हणून ओळखली जात असे)<ref>{{cite web |title=विश्व टी२०चे टी२० विश्वचषक असे नामकरण |url=https://www.icc-cricket.com/media-releases/917529 |publisher=[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती |आयसीसी]] | language=en|access-date=२० एप्रिल २०२२ |date=२३ नोव्हेंबर २०१८|archive-url=https://web.archive.org/web/20181123200931/https://www.icc-cricket.com/media-releases/917529 |archive-date=२३ नोव्हेंबर २०१८ |url-status=live}}</ref> ही [[आंतरराष्ट्रीय टी२० | ट्वेंटी२० क्रिकेट]]ची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्रिकेटची प्रशासकीय संस्था, [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] (आयसीसी) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सध्या १६ संघांचा समावेश आहे, ज्यामध्ये दिलेल्या अंतिम मुदतीनुसार क्रमवारीतील अव्वल १० संघ आणि [[आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता|टी२० विश्वचषक पात्रता]] स्पर्धेद्वारे निवडलेल्या सहा संघांचा समावेश आहे.
सदर स्पर्धा साधारणतः दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. तथापि, स्पर्धेची २०२० आवृत्ती [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक | २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार होती, परंतु कोविड-१९ मुळे, स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली]] आणि यजमानपद भारताकडे सोपविण्यात आले. [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]] नंतर तब्बल पाच वर्षांनी २०२१ मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. तथापि, [[कोव्हिड-१९ महामारीचा क्रिकेटवर झालेला परिणाम|भारतातील कोविड-१९ महामारी]]मुळे, सामने [[संयुक्त अरब अमिराती]] (युएई) आणि [[ओमान]] येथे हलविण्यात आले.<ref>{{Cite web|date=17 August 2021|title=टी२० विश्वचषक: २४ ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामनारंगणार |url=https://www.thelivemirror.com/t20-world-cup-india-vs-pakistan-october-24/ | language=en|access-date=२० एप्रिल २०२२|website=द लाईव्ह मिरर| | language=en-US}}</ref> मे २०१६ मध्ये, आयसीसीने २०१८ मध्ये एक स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना पुढे आणली, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका संभाव्य यजमान असणार होता.<ref name="2018SA">{{Cite web|url=http://www.espncricinfo.com/ci-icc/content/story/1019437.html |title=२०१८ मध्ये टी-२० वर्ल्डकप पुनरागमन होण्याची आयसीसीला आशा | language=en|access-date=२० एप्रिल २०२२|work=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref> परंतु [[२०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी]]च्या समारोपाच्या वेळी, आयसीसीने २०१८ आवृत्तीची कल्पना वगळली.<ref>{{cite web|title=चॅम्पियन्स ट्रॉफी २०२१ मध्ये होणार, २०१८ मध्ये टी२० विश्वचषक स्पर्धा नाही|work=हिंदुस्थान टाइम्स|author1=मुकेश भट्ट|url=http://www.hindustantimes.com/cricket/no-icc-world-t20-in-2018-india-to-host-next-champions-trophy-in-2021/story-myhab0aP2U4ZM4n0pyVuZM.html|date=१८ जून २०१७| language=en|access-date=२० एप्रिल २०२२}}</ref>
२०२६ पर्यंत, दहा स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत, त्यात एकूण २४ संघांनी भाग घेतला आहे आणि आतापर्यंत सहा राष्ट्रीय संघांनी टी२० विश्वचषक जिंकला आहे. [[भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ|भारताने]] सर्वाधिक तीन विजय मिळवले आहेत ([[२००७ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२००७]], [[२०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]], [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]). [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडिज]] ([[२०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१२]], [[२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१६]]) आणि [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंड]] ([[२०१० आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१०]], [[२०२२ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२२]]) यांनी दोनदा जिंकले आहेत आणि [[पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ|पाकिस्तान]] ([[२००९ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२००९]]), [[श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ|श्रीलंका]] ([[२०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१४]]) आणि [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] ([[२०२१ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]]) यांनी प्रत्येकी एक विजेतेपद पटकावले आहे. एकूण १५ देशांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे (वेस्ट इंडिजच्या ६ बेट राष्ट्रांसह). पटकावले होते.
==इतिहास==
===पार्श्वभूमी===
२००२ मध्ये जेव्हा [[बेन्सन आणि हेजेस चषक]] संपला तेव्हा [[इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड|ईसीबी]]ला तिची जागा भरण्यासाठी आणखी एक एकदिवसीय स्पर्धा आवश्यक होती. कमी होत चाललेली गर्दी आणि कमी होणारे प्रायोजकत्व याला प्रतिसाद म्हणून क्रिकेट अधिकारी युवा पिढीमध्ये खेळाची लोकप्रियता वाढवण्याचा विचार करत होते. खेळाच्या दीर्घ आवृत्त्यांमुळे बंद झालेल्या हजारो चाहत्यांना वेगवान, रोमांचक क्रिकेट पोहोचवण्याचा हेतू होता. ईसीबीचे मार्केटिंग मॅनेजर स्टुअर्ट रॉबर्टसन यांनी २००१ मध्ये काउंटी अध्यक्षांना प्रति डाव २० षटकांचा प्रस्ताव दिला आणि त्यांनी नवीन स्वरूप स्वीकारण्याच्या बाजूने ११-७ मते दिली.<ref>{{cite web|url=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/6985087.stm |title=ट्वेंटी२०ची मुळे | work=बीबीसी स्पोर्ट| language=en|access-date=२० एप्रिल २०२२}}</ref>
;देशांतर्गत स्पर्धा
[[Image:2007t20.jpg|thumb|280px|बांगलादेश वि दक्षिण आफ्रिका २००७ सत्रामध्ये]]
१३ जून २००३ रोजी प्रथम अधिकृत ट्वेंटी२० सामने इंग्लिश काउंटींदरम्यान [[ट्वेंटी२० ब्लास्ट]] स्पर्धेमध्ये खेळले गेले.<ref>{{cite web|url=https://www.espncricinfo.com/story/somerset-lose-to-warwickshire-but-twenty20-cup-is-a-great-success-at-taunton-129596 |title= सॉमरसेट वॉरविकशायरकडून हरले पण ट्वेन्टी२० चषक टॉंटन येथे मोठे यश आहे | work=इएसपीएन क्रिकइन्फो | language=en|access-date=२० एप्रिल २०२२}}</ref> इंग्लंडमधील ट्वेंटी-२०चा पहिला हंगाम बऱ्यापैकी यशस्वी ठरला, ज्यामध्ये [[सरे काउंटी क्रिकेट क्लब|सरे लायन्स]]ने [[वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लब|वॉर्विकशायर बेअर्स]]चा ९ गडी राखून पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.<ref>{{cite web|url=https://www.espncricinfo.com/series/twenty20-cup-2003-124121/surrey-vs-warwickshire-final-304785/full-scorecard |title= सरे वि वॉरविकशायर अंतिम सामना धावफलक | work=इएसपीएन क्रिकइन्फो | language=en|access-date=२० एप्रिल २०२२}}</ref> मिडलसेक्स आणि सरे यांच्यात १५ जुलै २००४ रोजी लॉर्ड्स मैदानावरील पहिल्या ट्वेंटी२० सामन्यात २७,५०९ लोकांची गर्दी झाली होती, ही १९५३ नंतरच्या वन-डे फायनल व्यतिरिक्त कोणत्याही काऊंटी क्रिकेट सामन्यासाठी सर्वात मोठी उपस्थिती होती.<ref>{{cite news |url=https://www.theguardian.com/sport/2009/may/25/usman-afzaal-surrey-middlesex-twenty20 |title=उस्मान अफझलने सरेला विजयी सुरुवात करून दिली परंतु अनुपस्थित चाहत्यांची चिंता वाढली|first=पॉल |last=विवर |newspaper=द गार्डियन |date=२५ मे २००९| language=en|access-date=२० एप्रिल २०२२}}</ref>
लवकरच इतर क्रिकेट मंडळांनी ट्वेंटी२० सामने स्वीकारल्यानंतर, अनपेक्षित गर्दीची उपस्थिती, पाकिस्तानची [[फैसल बँक टी२० चषक]] आणि कॅरेबियनमधील [[स्टॅनफोर्ड २०/२०]] स्पर्धा यांसारख्या नवीन देशांतर्गत स्पर्धा आणि फॉरमॅटमधील आर्थिक प्रोत्साहन यामुळे फॉरमॅटची लोकप्रियता वाढली.{{citation needed|date=November 2021}}
वेस्ट इंडीजच्या प्रादेशिक संघांनी [[स्टॅनफोर्ड २०/२०]] स्पर्धेत भाग घेतला. या कार्यक्रमाला दोषी फसवणूक करणारा [[ॲलन स्टॅनफोर्ड]]ने आर्थिक पाठबळ दिले होते, ज्याने त्याच्या मोठ्या पॉन्झी योजनेचे फळ म्हणून किमान US$२८,०००,००० निधी दिला होता.{{citation needed|date=November 2021}} ही स्पर्धा वार्षिक स्वरूपाची असेल असा मानस होता.{{citation needed|date=November 2021}} उद्घाटनाच्या सामन्यात [[गयाना क्रिकेट|गयाना]]ने [[त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ|त्रिनिदाद आणि टोबॅगो]]चा ५ गडी राखून पराभव करून US$१,०००,०० रक्कम बक्षीस म्हणून मिळविली.<ref>{{cite web|url=http://www.cricinfo.com/stanford/content/story/256391.html|title=स्टॅनफोर्ड २०/२० स्पर्धेचे विजेतेपद गयानाकडे|publisher=इएसपीएन क्रिकइन्फो|date=१४ ऑगस्ट २००६}}</ref><ref>{{cite web|url=http://www.jamaicaobserver.com/sports/html/20060208T230000-0500_98302_OBS_DATES_FOR_STANFORD_TWENTY___ANNOUNCED.asp|title=स्टॅनफोर्ड ट्वेन्टी२० स्पर्धेच्या तारखा जाहीर|work=द जमैका ऑबझर्व्हर|date=९ फेब्रुवारी २००६|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20081205185816/http://www.jamaicaobserver.com/sports/html/20060208T230000-0500_98302_OBS_DATES_FOR_STANFORD_TWENTY___ANNOUNCED.asp|archive-date=५ डिसेंबर २००८}}</ref> एक स्पिन-ऑफ स्पर्धा, [[स्टॅनफोर्ड सुपर सिरीज]], ऑक्टोबर २००८ मध्ये [[मिडलसेक्स काउंटी क्रिकेट क्लब|मिडलसेक्स]] आणि [[त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ|त्रिनिदाद आणि टोबॅगो]], इंग्लिश आणि कॅरिबियन ट्वेंटी-२० स्पर्धांचे संबंधित विजेते आणि वेस्ट इंडीजच्या देशांतर्गत खेळाडूंमधून स्टॅनफोर्ड सुपरस्टार्स संघ तयार करण्यात आलेला संघ; यांच्या दरम्यान खेळविण्यात आली त्रिनिदाद आणि टोबॅगोने स्पर्धा जिंकून US$२८०,०० बक्षीस रक्कम मिळवली.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/stanfordtwenty20/content/story/372261.html|title=स्टॅनफोर्डसाठी मिडलसेक्सचे नेतृत्व उदलकडे |publisher=इएसपीएन क्रिकइन्फो |date=३ ऑक्टोबर २००८ | language=en|access-date=२० एप्रिल २०२२}}</ref><ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/stanfordtwenty20/content/story/375624.html |title=रामदिनच्या नेतृत्वाखाली त्रिनिदाद आणि टोबॅगोने मोठ्या पैशाच्या वैभवाकडे|first=अँड्रू|last=मॅकग्लॅशन |publisher=इएसपीएन क्रिकइन्फो |date=२७ ऑक्टोबर २००८| language=en|access-date=२० एप्रिल २०२२}}</ref> १ नोव्हेंबर रोजी, स्टॅनफोर्ड सुपरस्टार्सने इंग्लंडशी सामना खेळला ज्यामध्ये अनेक वर्षांनंतर पाच सामन्यांपैकी पाहिला सामना असण्याची अपेक्षा होती आणि विजेत्याला प्रत्येक सामन्यात US$२०,०००,००० चे बक्षीस मिळाले.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/stanfordtwenty20/content/story/376602.html |title=गेल लीड्स सुपरस्टार्स टू मिलियन्स |publisher=इएसपीएन क्रिकइन्फो |first=अँड्रू|last=मॅकग्लॅशन |date=१ नोव्हेंबर २००८| language=en|access-date=२० एप्रिल २०२२}}</ref><ref>{{cite news |url=http://news.bbc.co.uk/1/hi/7895505.stm |title=यूएस टायकूनवर $८ अब्जपेक्षा जास्त फसवणुकीचा आरोप|work=बीबीसी न्यूझ |date=१७ फेब्रुवारी २००९ | language=en|access-date=२० एप्रिल २०२२}}</ref>
;आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०
{{Main|आंतरराष्ट्रीय टी२०}}
१७ फेब्रुवारी २००५ रोजी [[ऑकलंड]]मधील [[ईडन पार्क]] येथे खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ |ऑस्ट्रेलिया]]ने [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]]चा पराभव केला. हा खेळ हलक्या-फुलक्या पद्धतीने खेळला गेला – दोन्ही बाजू १९८० च्या दशकात परिधान केलेल्या किटमध्ये दिसल्या, न्यू झीलंड संघाने परिधान केलेल्या किट ह्या [[बेज ब्रिगेड]]ची थेट प्रत होती. बेज ब्रिगेडच्या विनंतीनुसार, काही खेळाडूंनी १९८० च्या दशकात लोकप्रिय असलेल्या मिशा/दाढी आणि केसांच्या शैली देखील ठेवल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने सर्वसमावेशकपणे खेळ जिंकला, आणि जसजसा परिणाम न्यू झीलंडच्या डावाच्या अखेरीस स्पष्ट झाला, खेळाडू आणि पंचांनी गोष्टी कमी गांभीर्याने घेतल्या - ग्लेन मॅकग्राने १९८१च्या दोन्ही बाजूंमधील एकदिवसीय सामन्यातील [[ट्रेव्हर चॅपल]]च्या अंडरआर्म घटनेची गंमतीने पुनरावृत्ती केली आणि पंच [[बिली बाउडेन]] यांनी त्याला प्रत्युत्तरात गंमतीने लाल कार्ड दाखवले (क्रिकेटमध्ये लाल कार्डे सामान्यतः वापरली जात नाहीत).
===उद्घाटन स्पर्धा===
[[File:T20 final 2009.jpg|thumb|[[लॉर्ड्स]]वर २००९च्या अंतिम सामन्यामध्ये [[शाहिद आफ्रिदी]]ला गोलंदाजी करताना [[लसिथ मलिंगा]].]]
दर दोन वर्षांनी आयसीसी विश्वचषक ट्वेंटी-२० स्पर्धा आयोजित करण्याचे प्रथम ठरवण्यात आले होते, जर त्या वर्षी [[क्रिकेट विश्वचषक]] स्पर्धा नियोजित असेल तर ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धा एक वर्ष आधी आयोजित केली जाईल. पहिली स्पर्धा [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत]] झाली जिथे [[भारत क्रिकेट संघ|भारताने]] [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तानचा]] अंतिम फेरीत पराभव केला.<ref>{{cite web|url=https://www.espncricinfo.com/series/8604/report/287879/india-vs-pakistan-final-icc-world-twenty20-2007-08|title=इंडिया होल्ड देअर नर्व्ह टू विन थ्रिलर|first=दिलीप|last=प्रेमचंद्रन|date=२४ सप्टेंबर २००७| language=en|access-date=२२ एप्रिल २०२२|publisher=इएसपीएन क्रिकइन्फो|}}</ref> [[केन्या क्रिकेट संघ| केन्या]] आणि [[स्कॉटलंड क्रिकेट संघ|स्कॉटलंड]] यांना [[२००७ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग १]] द्वारे पात्रता मिळवावी लागली जी [[नैरोबी]] येथे ५० षटकांची स्पर्धा होती.<ref>{{cite web|url=http://www.espncricinfo.com/worldcricketleague/content/story/278951.html|title=केन्या क्रश कॅनडा टू बूक फायनल प्लेस|location=नैरोबी|date=५ फेब्रुवारी २००७| language=en|access-date=२२ एप्रिल २०२२|publisher=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref> डिसेंबर २००७ मध्ये संघांची चांगली तयारी करण्यासाठी २० षटकांच्या फॉरमॅटसह पात्रता स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये सहा संघ सहभागी झाले, त्यातील दोन [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९ विश्व ट्वेंटी२०]] साठी पात्र ठरले आणि प्रत्येकाला $२५०,००० बक्षीस रक्कम मिळाली.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci-icc/content/story/325356.html |title=आयसीसी वर्ल्ड ट्वेन्टी-२० पात्रता स्पर्धा आयर्लंडमध्ये होणार|publisher=इएसपीएन क्रिकइन्फो |date=१३ डिसेंबर २००७| language=en|access-date=२२ एप्रिल २०२२}}</ref> [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|दुसरी स्पर्धा]] [[पाकिस्तान क्रिकेट संघ |पाकिस्तानने]] २१ जून २००९ रोजी [[इंग्लंड]]मध्ये [[श्रीलंका क्रिकेट संघ |श्रीलंकेचा]] ८ गडी राखून पराभव केला होता. [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|२०१० आयसीसी विश्व ट्वेंटी२०]] स्पर्धा मे २०१०मध्ये [[वेस्ट इंडीज]]मध्ये आयोजित करण्यात आली होती, जिथे [[इंग्लंड क्रिकेट संघ |इंग्लंडने]] [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ |ऑस्ट्रेलियाचा]] ७ गडी राखून पराभव केला होता. [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२०]] स्पर्धेच्या अंतिम सामन्यात [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ |वेस्ट इंडीजने]] [[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंकेचा]] पराभव करून विजेतेपद मिळवले. आयसीसी विश्व ट्वेंटी-२० च्या अंतिम फेरीत प्रथमच यजमान राष्ट्र सहभागी झाले होते. [[आयर्लंड क्रिकेट संघ| आयर्लंड]] आणि [[अफगाणिस्तान क्रिकेट संघ|अफगाणिस्तानसह]] [[आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२]] स्पर्धेमध्ये १२ स्पर्धक सहभागी होते. ही स्पर्धा आशियाई देशातील पहिला टी२० विश्वचषक स्पर्धा होती.
===१६ संघाच्या स्पर्धेमध्ये विस्तार===
[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]]च्या आवृत्तीचा विस्तार १६ संघ स्वरूपात केला जाणार होता परंतु तो पुन्हा १२ वर करण्यात आला.<ref>{{cite web|title=आयसीसीची कसोटी चॅम्पियनशिपसाठी सहमती|url=http://www.espncricinfo.com/ci/content/current/story/481373.html|publisher=इएसपीएन क्रिकइन्फो | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२}}</ref> [[बांगलादेश]]मध्ये आयोजित [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]]च्या स्पर्धेत दहा [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#पूर्ण सदस्य|पूर्ण सदस्य]] आणि [[२०१३ आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता|२०१३]]च्या आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता फेरीत पात्र ठरलेल्या सर्व सहा [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांसह]] १६ संघांना प्रथमच सहभागी करून घेण्यात आले होते. तथापि ८ ऑक्टोबर २०१२ रोजी [[आयसीसी पुरुष आंतरराष्ट्रीय टी२० संघ क्रमवारी]]तील अव्वल आठ पूर्ण सदस्य संघांना [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४#सुपर १० फेरी | सुपर १०]] टप्प्यात स्थान देण्यात आले. उर्वरित आठ संघ [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४#गट फेरी | गट फेरीमध्ये]] सहभागी झाले होते, ज्यामधून दोन संघ सुपर १० टप्प्यात गेले.<ref name=ICC>{{cite web|url=http://www.icc-cricket.com/news/2013/media-releases/75604/west-indies-to-start-world-t20-title-defence-against-india|title=वेस्ट इंडीज टू स्टार्ट वर्ल्ड टी२० टायटल डिफेन्स अगेन्स्ट इंडिया|date=२७ ऑक्टोबर २०१३|publisher=[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती|आयसीसी]] | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20131029185415/http://www.icc-cricket.com/news/2013/media-releases/75604/west-indies-to-start-world-t20-title-defence-against-india|archive-date=२९ ऑक्टोबर २०१३}}</ref><ref>{{cite news|url=http://www.thedailystar.net/beta2/news/bcb-promises-stellar-t20-wc/|title=बीसीबी प्रॉमिसेस स्टेलार टी२० वर्ल्ड कप |date=७ एप्रिल २०१३|newspaper=द डेली स्टार, बांगलादेश | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२}}</ref> या स्पर्धेत तीन नवीन संघांनी (नेपाळ, हाँगकाँग आणि यूएई) पदार्पण केले.
;कोविड-१९
जुलै २०२० मध्ये, ICC ने जाहीर केले की २०२० आणि २०२१ या दोन्ही आवृत्त्या महामारीमुळे प्रत्येकी एक वर्षाने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.<ref>{{cite web|url=https://www.icc-cricket.com/media-releases/1733391 |title=आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२० पुढे ढकलली|work=आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२}}</ref> त्यामुळे, २०२० स्पर्धा (मूळत: ऑस्ट्रेलियाद्वारे आयोजित केली जाणार होती) [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|नोव्हेंबर २०२१]] मध्ये हलविण्यात आली आणि २०२१ स्पर्धा (मूळतः भारतात आयोजित केली जाणारी) [[२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|ऑक्टोबर २०२२]] मध्ये हलवली गेली.<ref>{{cite web|url=https://www.icc-cricket.com/media-releases/1733341 |title=पुरुष टी२० विश्वचषक पुढे ढकलण्याबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न|work=आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२}}</ref> २०२१ मध्ये भारत आणि २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाने यजमानपद भूषवले होते, उलट क्रमाने असले तरी ऑस्ट्रेलिया आणि भारताने स्पर्धेचे यजमानपद राखले.<ref>{{Cite web|date=10 August 2020|title=पुरुष टी२० विश्वचषक २०२१ भारतात, २०२२ ऑस्ट्रेलियात; महिला क्रिकेट विश्वचषक पुढे ढकलला | url=https://www.icc-cricket.com/news/1749997}}</ref> <ref name=sixsports.in /> २०२१ची स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांसह पार पडली.<ref>{{Cite web|title=आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२१ चे सामने जाहीर|url=https://www.icc-cricket.com/news/2210270 | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२|work=आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती}}</ref>
===२० संघाच्या स्पर्धेमध्ये विस्तार===
जून २०२१ मध्ये, आयसीसीने घोषित केले की २०२४, २०२६, २०२८ आणि २०३० मधील टी२० विश्वचषक स्पर्धा २० संघांचा समावेश करण्यासाठी विस्तारित केल्या जातील.<ref name=sixsports.in>{{Cite web|title=आयसीसीतर्फे वर्ल्डकप स्पर्धा जाहीर; २०२७ आणि २०३१ मध्ये १४ संघ|url=https://sixsports.in/icc-announces-world-cup-schedule-14-teams-in-2027-and-2031/|language=en|access-date=२२ एप्रिल २०२२|website=सिक्स स्पोर्ट्स|archive-date=2022-04-01|archive-url=https://web.archive.org/web/20220401040539/https://sixsports.in/icc-announces-world-cup-schedule-14-teams-in-2027-and-2031/|url-status=dead}}</ref> संघांची ४ गटात (प्रति गट ५ संघ) विभागणी केली जाईल, प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ सुपर आठमध्ये जातील.<ref>{{Cite web|title=आयसीसीतर्फे पुरुषांच्या जागतिक स्पर्धांचा विस्तार: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत १४ संघ, टी२० विश्वचषक स्पर्धेत २० संघ | url=https://www.espncricinfo.com/story/icc-expands-men-s-world-events-odi-world-cup-to-14-teams-t20-world-cup-to-20-teams-1264847 | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२|website=इएसपीएन क्रिकइन्फो| language=en}}</ref> त्यांची प्रत्येकी चारच्या दोन गटात विभागणी केली जाईल, प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
२०२४ टी२० विश्वचषक वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित केला जाईल. यूएसने पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये देशभरातील अनेक स्टेडियम एकतर नव्याने बांधले जातील किंवा क्रिकेटसाठी पुन्हा तयार केले जातील. २०२४ ची स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाईल, २०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये तसेच २०३० ची स्पर्धा इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि आयर्लंडमध्ये होईल.<ref>{{Cite web|title=यूएसए मध्ये टी२० विश्वचषक: २०२४-२०३१ आयसीसी पुरुष स्पर्धांचे यजमान जाहीर|url=https://www.icc-cricket.com/news/2354682 | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२|website=www.icc-cricket.com| | language=en}}</ref>
==स्वरूप==
===यजमान===
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची कार्यकारी समिती ही स्पर्धा आयोजित करण्यात स्वारस्य दर्शविलेल्या राष्ट्रांकडून बोली तपासल्यानंतर स्पर्धेच्या यजमानांसाठी मतदान करते. २००७ मध्ये [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिके]]नंतर, [[इंग्लंड]], [[वेस्ट इंडीज]] आणि [[श्रीलंका]] यांनी अनुक्रमे २००९, २०१० आणि २०१२ मध्ये स्पर्धेचे आयोजन केले होते. २०१४ मध्ये बांगलादेशने स्पर्धेचे आयोजन केले होते.<ref>{{cite web |url=http://www.cricinfo.com/ci-icc/content/current/story/465631.html| title =२०१४ च्या ट्वेन्टी२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशकडे|work=क्रिकइन्फो|access-date=२२ एप्रिल २०२२|}}</ref> २०१६ मध्ये भारताने स्पर्धेचे यजमानपद भूषवले. पाच वर्षांच्या कालावधीनंतर, भारताने २०२१ आवृत्तीचे यजमानपदही जिंकले, परंतु कोविड-१९ महामारीमुळे हे सामने ओमान आणि युएई मध्ये खेळवले गेले. २०२२ च्या आवृत्तीचे आयोजन ऑस्ट्रेलियाकडून केले जाईल, ज्यांनी मागील वर्षी ही स्पर्धा जिंकली होती.
डिसेंबर २०१५ मध्ये, आयसीसीचे जागतिक विकास प्रमुख, टिम अँडरसन यांनी भविष्यातील स्पर्धा युनायटेड स्टेट्सद्वारे आयोजित करण्याची सूचना केली. त्यांचा असा विश्वास होता की या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने देशातील खेळाच्या वाढीला चालना मिळू शकते, जिथे हा खेळ तुलनेने अस्पष्ट आहे आणि [[बेसबॉल]] सारख्या इतर खेळांच्या स्पर्धेला सामोरे जावे लागते.<ref name="ndtv-t20usa2">{{cite web|title=आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून युनायटेड स्टेट्सच्या भूमीवर टी-२० विश्व क्रिकेटचे लक्ष्य: अहवाल | url=http://sports.ndtv.com/cricket/news/252894-international-cricket-council-targets-world-twenty20-on-united-states-soil-report|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20160107125712/http://sports.ndtv.com/cricket/news/252894-international-cricket-council-targets-world-twenty20-on-united-states-soil-report|archive-date=७ जानेवारी २०१६ | language=en|access-date=१४ जानेवारी २०१६|website=एनडीटीव्ही स्पोर्ट्स}}</ref>
२०२० मध्ये, [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|यूएसए]] आणि वेस्ट इंडीजने २०२३ नंतर टी२० विश्वचषक सह-यजमानपदासाठी स्वारस्य व्यक्त केले,<ref>{{Cite news|title=यूएसए लूक्स टू १९९४ फॉर टी२० वर्ल्ड कप बीड | language=en-GB|work=बीबीसी स्पोर्ट्स |url=https://www.bbc.co.uk/sport/cricket/52885902 | access-date=२२ एप्रिल २०२२}}</ref> [[मलेशिया]] आणखी एक संभाव्य दावेदार होता.<ref>{{Cite web|last=लव्हलेट|first=ट्रिस्टन|title=मलेशिया २०२३-३१ सायकलमध्ये टी२० क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करत आहे | url=https://www.forbes.com/sites/tristanlavalette/2020/06/26/malaysia-eyes-hosting-a-t20-cricket-world-cup-in-the-2023-31-cycle/ | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२|website=फोर्ब्स}}</ref> नोव्हेंबर २०२१मध्ये, आयसीसीने २०२४ ते २०३० या कालावधीत पुढील चार पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी यजमानांची पुष्टी केली.<ref>{{cite web|title=यूएसए टी२० विश्वचषक आयोजित करणार: २०२४-२०३१ आयसीसी पुरुष स्पर्धेच्या यजमानांची पुष्टी|url=https://www.icc-cricket.com/news/2354682 | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२|work=आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती}}</ref> [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|यूएसए]] आणि [[वेस्ट इंडीज]]कडे २०२४ आवृत्तीचे सह-यजमानपद, २०२६ आवृत्तीचे सह-यजमानपद [[भारत]] आणि [[श्रीलंका]], २०२८ आवृत्तीचे सह-यजमानपद [[ऑस्ट्रेलिया]] आणि [[न्यू झीलंड]] आणि २०३० आवृत्तीचे सह-यजमान [[इंग्लंड]], [[वेल्स]], [[स्कॉटलंड]] आणि [[आयर्लंड]] करणार आहेत.
{| class="wikitable sortable plainrowheaders"
|+ आयसीसी क्षेत्रानुसार यजमानांचा सारांश (२००७–२०३०)
! scope="col" | क्षेत्र
! scope="col" | वर्ष
! scope="col" | नियामक मंडळ
! scope="col" | यजमान
|-
! scope="row" | आफ्रिका
| [[२००७ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२००७]] || [[क्रिकेट दक्षिण आफ्रिका]] || दक्षिण आफ्रिका
|-
! scope="rowgroup" rowspan="2" | अमेरिका
| [[२०१० आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१०]] || [[क्रिकेट वेस्ट इंडीज]] || वेस्ट इंडीज
|-
| [[२०२४ पुरुष टी२० विश्वचषक|२०२४]] || [[क्रिकेट वेस्ट इंडीज]]
[[यूएसए क्रिकेट]]
|| वेस्ट इंडीज
अमेरिका
|-
! scope="rowgroup" rowspan="5" | आशिया
| [[२०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१२]] || [[श्रीलंका क्रिकेट]] || श्रीलंका
|-
| [[२०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१४]] || [[बांगलादेश क्रिकेट बोर्ड]] || बांगलादेश
|-
| [[२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१६]] || rowspan="2" | [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ]] || भारत
|-
| [[२०२१ पुरुष टी२० विश्वचषक|२०२१]] || संयुक्त अरब अमिराती
ओमान
|-
| [[२०२६ पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]] || [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ]]
[[श्रीलंका क्रिकेट]]
|| भारत
श्रीलंका
|-
! scope="rowgroup" rowspan="2" | पूर्व आशिया-पॅसिफिक
| [[२०२२ पुरुष टी२० विश्वचषक|२०२२]] || [[क्रिकेट ऑस्ट्रेलिया]] || ऑस्ट्रेलिया
|-
| [[२०२८ पुरुष टी२० विश्वचषक|२०२८]] || [[क्रिकेट ऑस्ट्रेलिया]]
[[न्यूझीलंड क्रिकेट]]
|| ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड
|-
! scope="rowgroup" rowspan="2" | युरोप
| [[२००९ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२००९]] || [[इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड]] || इंग्लंड
|-
| [[२०३० पुरुष टी२० विश्वचषक|२०३०]] || [[इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड]]
[[क्रिकेट आयर्लंड]]
[[क्रिकेट स्कॉटलंड]]
|| इंग्लंड
वेल्स
आयर्लंड
स्कॉटलंड
|}
===पात्रता===
{{See also|आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता}}
[[आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता|टी२० विश्वचषक पात्रता]] म्हणून ओळखल्या जाणार्या पात्रता स्पर्धेद्वारे इतर आयसीसी सदस्यांनी भरलेल्या उर्वरित जागांसह, सर्व आयसीसी संपूर्ण सदस्य स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरतात. आयसीसी सहयोगी आणि संलग्न सदस्यांसाठी ५० षटकांची लीग - पहिल्या [[विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा|विश्व साखळी क्रिकेट स्पर्धेच्या]] निकालातून [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७च्या पहिल्या वर्ल्ड ट्वेंटी२०]] साठी पात्रता ठरवली गेली. [[२००७ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग १]] स्पर्धेचे दोन अंतिम स्पर्धक, [[केन्या क्रिकेट संघ | केन्या]] आणि [[स्कॉटलंड क्रिकेट संघ|स्कॉटलंड]], वर्षाच्या उत्तरार्धात विश्व ट्वेंटी२० साठी पात्र ठरले. [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९ विश्व ट्वेंटी२०]] साठी एक वेगळी पात्रता स्पर्धा लागू करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती कायम ठेवण्यात आली आहे. तथापि, विश्व ट्वेंटी२० पात्रता फेरीतून पात्र ठरलेल्या संघांची संख्या दोन ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|२०१०]] आणि [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]] मध्ये) ते सहा ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]] आणि [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]] मध्ये) पर्यंत बदलली आहे.
===अंतिम स्पर्धा===
प्रत्येक गट टप्प्यात (प्राथमिक फेरी आणि सुपर १२ फेरी दोन्ही), संघांना खालील निकषांच्या आधारे एकमेकांविरुद्ध क्रमवारी दिली जाते:<ref>[http://worldtwenty20.yahoo.com/abouttwenty20/icc_world_twenty20_playing_conditions_final.pdf अंतिम विश्व ट्वेंटी20 खेळण्याच्या अटी] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20080911035806/http://worldtwenty20.yahoo.com/abouttwenty20/icc_world_twenty20_playing_conditions_final.pdf |date=११ सप्टेंबर २००८}}, आयसीसी विश्व ट्वेन्टी२०</ref>
# सर्वाधिक गुणसंख्या
# समान असल्यास, सर्वाधिक विजय
# तरीही समान असल्यास, उत्कृष्ट [[निव्वळ धावगती]]
# तरीही समान असल्यास, कमीत कमी [[स्ट्राईक रेट#गोलंदाजी स्ट्राईक रेट|गोलंदाजी स्ट्राईक रेट]]
# तरीही समान असल्यास, एकमेकांविरुद्धच्या सामन्याचा निकाल.
बरोबरी झाल्यास (म्हणजेच, दोन्ही संघांनी आपापल्या डावाच्या शेवटी समान धावा केल्यास), [[सुपर ओव्हर]] विजेता ठरवते. सुपर ओव्हरमध्ये पुन्हा टाय झाल्यास, त्यानंतर जोपर्यंत विजेता संघ ठरत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाते. तत्पूर्वी, ज्या संघाने त्यांच्या डावात सर्वाधिक चौकार मारले होते तोच विजेता ठरवला जातो.<ref>{{Cite web |url=https://www.espncricinfo.com/story/_/id/27844486/no-more-boundary-countback-icc-changes-super-regulations |title=Archived copy |work=इएसपीएन क्रिकइन्फो | language=en|access-date=२२ एप्रिल २०२२}}</ref> २००७च्या स्पर्धेदरम्यान, [[बोल-आउट]]चा वापर बरोबरी झालेल्या सामन्यातील पराभवाचा निर्णय घेण्यासाठी केला गेला.<ref>[http://worldtwenty20.yahoo.com/abouttwenty20/playing-conditions.html प्लेइंग कंडिशन्स] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20080720113337/http://worldtwenty20.yahoo.com/abouttwenty20/playing-conditions.html |date=२० जुलै २०१८}}, आयसीसी वर्ल्ड ट्वेन्टी२०</ref>
==स्पर्धेचे निकाल==
{| class="wikitable" style="font-size:90%; width: 100%; text-align: center;"
|-
!rowspan=2 width=5%|वर्ष
!rowspan=2 width=15%|यजमान देश
!rowspan=2 width=15%|अंतिम सामन्याचे मैदान
!colspan=3|अंतिम सामना
!rowspan=2 width=6%|संघ
|-
!width=18%|विजेता
!width=18%|निकाल
!width=18%|उपविजेता
|-
|२००७<br>''[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|तपशील]]''
|{{flagicon|RSA}}<br>दक्षिण आफ्रिका
|[[वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग|वॉन्डरर्स स्टेडियम]], [[जोहान्सबर्ग]]<br>दक्षिण आफ्रिका
|{{cr|India}}<br /><small>१५७/५ (२० षटके)</small>
|'''भारत ५ धावांनी विजयी'''<br>[http://www.cricinfo.com/twenty20wc/engine/match/287879.html धावफलक]
|{{cr|Pakistan}}<br /><small>१५२ सर्वबाद (१९.३ षटके)</small>
|१२
|-
|२००९<br>''[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|तपशील]]''
|{{flagicon|ENG}}<br>इंग्लंड
|[[लॉर्ड्स]], [[लंडन]]<br>इंग्लंड
|{{cr|Pakistan}}<br /><small>१३९/२ (१८.४ षटके)</small>
|'''पाकिस्तान ८ गडी राखुन विजयी'''<br>[http://www.cricinfo.com/wt202009/engine/current/match/356017.html धावफलक]
|{{cr|Sri Lanka}}<br /><small>१३८/६ (२० षटके)</small>
|१२
|-
|२०१०<br>''[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|तपशील]]''
|{{flagicon|Barbados}}{{flagicon|Guyana}}{{flagicon|Saint Lucia}}{{flagicon|Trinidad and Tobago}}<br>बार्बाडोस, गयाना, सेंट लुसिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो
|[[केन्सिंग्टन ओव्हल]], [[ब्रिजटाउन]]<br>बार्बाडोस
|{{cr|England}}<br /><small>१४८/३ (१७ षटके)</small>
|'''इंग्लंड ७ गडी राखुन विजयी'''<br>[http://www.cricinfo.com/world-twenty20-2010/engine/current/match/412703.html धावफलक]
|{{cr|Australia}}<br /><small>१४७/६ (२० षटके)</small>
|१२
|-
|२०१२<br>''[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|तपशील]]''
|{{flagicon|SRI}}<br>श्रीलंका
|[[रणसिंगे प्रेमदासा मैदान]], [[कोलंबो]]<br>श्रीलंका
|{{cr|WIN}}<br /><small>१३७/६ (२० षटके)</small>
|'''वेस्ट इंडीज ३६ धावांनी विजयी'''<br>[http://www.espncricinfo.com/icc-world-twenty20-2012/engine/current/match/533298.html धावफलक]
|{{cr|SRI}}<br /><small>१०१ सर्वबाद (१८.४ षटके)</small>
|१२
|-
|२०१४<br>''[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|तपशील]]''
|{{flagicon|BAN}}<br>बांगलादेश
|[[शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान]], [[ढाका]]<br>बांगलादेश
|{{cr|SRI}}<br /><small>१३४/४ (१७.५ षटके)</small>
|'''श्रीलंका ६ गडी राखून विजयी'''<br>[http://www.espncricinfo.com/icc-world-twenty20-2014/engine/match/682965.html धावफलक]
|{{cr|IND}}<br /><small>१३०/४ (२० षटके)</small>
|१६
|-
|२०१६<br>''[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|तपशील]]''
|{{flagicon|IND}}<br>भारत
|[[ईडन गार्डन्स]], [[कोलकाता]]<br>भारत
|{{cr|WIN}}<br /><small>१६१/६ (१९.४ षटके)</small>
|'''वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी'''<br>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/951373.html धावफलक]
|{{cr|ENG}}<br /><small>१५५/९ (२० षटके)</small>
|१६
|-
|२०२१<br>''[[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|तपशील]]''
|{{flagicon|UAE}}{{flagicon|OMA}}<br />[[संयुक्त अरब अमिराती]], [[ओमान]]
|[[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]]<br />संयुक्त अरब अमिराती
|{{cr|AUS}}<br /><small>१७३/२ (१८.५ षटके)</small>
|'''ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी'''<br>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273756.html धावफलक]
|{{cr|NZ}}<br /><small>१७२/४ (२० षटके)</small>
|१६
|-
|२०२२<br>''[[२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|तपशील]]''
|{{flagicon|AUS}}<br>ऑस्ट्रेलिया
|[[मेलबर्न क्रिकेट मैदान]], [[मेलबर्न]]<br>ऑस्ट्रेलिया
|{{cr|ENG}}<br /><small>१३८/५ (१९ षटके)</small>
|'''इंग्लंड ५ गडी राखून विजयी'''<br>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298179.html धावफलक]
|{{cr|PAK}}<br /><small>१३७/८ (२० षटके)</small>
|१६
|-
|२०२४<br>''[[२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|तपशील]]''
|{{flagicon|Barbados}}{{flagicon|Saint Lucia}}{{flagicon|Saint Vincent and the Grenadines}}{{flagicon|Trinidad and Tobago}}{{flagicon|USA}}<br />बार्बाडोस, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाईन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
|[[केन्सिंग्टन ओव्हल]], [[ब्रिजटाउन]]<br>बार्बाडोस
|{{cr|India}}<br /><small>१७६/७ (२० षटके)</small>
|'''भारत ७ धावांनी विजयी'''<br>[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415755.html धावफलक]
|{{cr|SA}}<br /><small>१६९/८ (२० षटके)</small>
|२०
|-
|२०२६<br>''[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|तपशील]]''
|{{flagicon|IND}}{{flagicon|SL}}<br>भारत, श्रीलंका
|[[नरेंद्र मोदी स्टेडियम]], [[अहमदाबाद]]<br>भारत
|{{cr|India}}<br /><small>२५५/५ (२० षटके)</small>
|'''भारत ९६ धावांनी विजयी'''<br>[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512773.html धावफलक]
|{{cr|NZ}}<br /><small>१५९ (१९ षटके)</small>
|२०
|-
|२०२८<br>''[[२०२८ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|तपशील]]''
|{{flagicon|AUS}}{{flagicon|NZL}}<br>ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड
|[[मेलबर्न क्रिकेट मैदान]], [[मेलबर्न]]<br>ऑस्ट्रेलिया
|TBD
|TBD
|TBD
|२०
|-
|२०३०<br>''[[२०३० आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|तपशील]]''
|{{flagicon|ENG}}{{flagicon|Wales}}{{flagicon|IRE|cricket}}{{flagicon|SCO}}<br>इंग्लंड, वेल्स, आयर्लंड, स्कॉटलंड
|[[लॉर्ड्स]], [[लंडन]]<br>इंग्लंड
|TBD
|TBD
|TBD
|२०
|}
==संघाची कामगिरी==
[[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक]] स्पर्धेपर्यंत. ''संघांची क्रमवारी सर्वोत्कृष्ट निकालानुसार, नंतर विजयाची टक्केवारी, नंतर एकूण विजय, नंतर एकूण सामने, नंतर वर्णक्रमानुसार'':
{| class="wikitable sortable mw-collapsible" style="text-align: center;"
|-
!rowspan="2" style="width:150px;"|संघ
!colspan=3|सहभाग
!rowspan="2" style="width:300px;"|सर्वोत्कृष्ट निकाल
!colspan="6"|आकडेवारी<ref name="resultsummary">{{cite web| url=http://stats.espncricinfo.com/world-t20/engine/records/team/results_summary.html?id=89;type=trophy | title=नोंदी / आयसीसी विश्व टी२० / परिणाम सारांश| publisher=इएसपीएन क्रिकइन्फो | access-date= २२ एप्रिल २०२२}}</ref>
|-
!width=75|एकूण
!width=75|पहिला
!width=75|शेवटचा
!width=30|सामने
!width=30|विजय
!width=30|पराभव
!width=30|बरोबरी
!width=30|अनिर्णित
!width=30|विजय%
|-
|style="text-align:left;"|{{Cr|India}}
| १० || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| bgcolor="gold" | {{sort|1.2|'''विजेतेपद'''}} ([[२००७ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०|२००७]], [[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]], [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])
|| ६१ || ४३ || २४ || १(१) || १ ||७३.३३
|-
|style="text-align:left;"|{{Cr|England}}
| १० || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| bgcolor="gold" | {{sort|1.2|'''विजेतेपद'''}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|२०१०]], [[२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२२]]) || ६० || ३४ || २४ || ० || २ || ५८.६२
|-
|style="text-align:left;"|{{Cr|West Indies}}
| १० || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| bgcolor="gold" | {{sort|1.1|'''विजेतेपद'''}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]], [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]]) || ५३ || २९ || २२ || १(१) || १ || ५७.६९
|-
|style="text-align:left;"|{{Cr|Australia}}
| १० || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| bgcolor="gold" | {{sort|1.2|'''विजेतेपद'''}} ([[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]]) ||५१||३२||१९|| ० || ० || ६२.७४
|-
|style="text-align:left;"|{{Cr|Pakistan}}
| १० || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| bgcolor="gold" | {{sort|1.2|'''विजेतेपद'''}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९]])
|| ५८|| ३४|| २१|| २(०) || १ || ५९.६४
|-
|style="text-align:left;"|{{Cr|Sri Lanka}}
| १० || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| bgcolor="gold" | {{sort|1.2|'''विजेतेपद'''}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]])
|| ६१|| ३५|| २५|| १(१) || ० || ५९.०१
|-
|style="text-align:left;"|{{Cr|South Africa}}
| १० || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| bgcolor="silver" | {{sort|2.1|'''उपविजेतेपद'''}} ([[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]]) ||५७||३८||१७|| ० || १ || ६९.६४
|-
|style="text-align:left;"|{{Cr|New Zealand}}
| १० || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| bgcolor="silver" | {{sort|2.1|'''उपविजेतेपद'''}} ([[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]], [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]) ||५५||३०|| २२|| २(०) || १ || ५५.५५
|-
| style="text-align:left;" |{{Cr|Afghanistan|२०१३}}
| ८ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|२०१०]]|| [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| style="background:#cc9966;" |{{sort|3.2|'''उपांत्यफेरी'''}} ([[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]]) ||३४|| १४ ||१९ || १(०) || ० ||४१.१७
|-
| style="text-align:left;" |{{Cr|Bangladesh}}
| ९ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]]|| [[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]]|| {{sort|4.1|सुपर ८}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]], [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]]) ||४५|| १२ ||३२|| ० || १ || २७.२७
|-
|style="text-align:left;"|{{Cr|Ireland}}
| ९ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| {{sort|4.2|सुपर ८}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९]]) || ३१ || ८ || २० || ० || ३ || २८.५७
|-
|style="text-align:left;"|{{Cr|USA}} ||२ ||[[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]] ||[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]||{{sort|4.2|सुपर ८}} ([[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]])||१०||३||६||१(१)||०||४०.००
|-
| style="text-align:left;" |{{Cr|Netherlands}}
| ७ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९]]|| [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| {{sort|4.2|सुपर १०}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]]) || ३१|| ११ || १९ || ० || १ || ३६.६६
|-
|style="text-align:left;"|{{Cr|Zimbabwe}}
| ६ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| {{sort|5.4|सुपर ८}} ([[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]) || २६|| ११ || १४ || ० || १ || ४४.००
|-
|style="text-align:left;"|{{Cr|Scotland}}
| ५ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| {{sort|5.2|सुपर १२}} ([[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]]) || २६ || ८ || १६ || ० || २ || ३३.३३
|-
| style="text-align:left;" |{{Cr|Namibia|2021}}
| ४ || [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| {{sort|4.4|सुपर १२}} ([[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]]) ||१९ || ४ ||१४|| १(१) || ० || २६.३१
|-
|style="text-align:left;"|{{Cr|Oman}}
| ४ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| {{sort|5.4|पहिली फेरी}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]], [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]], [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]], [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]) || १४ ||२ || १० || १(०) || १ || १५.३८
|-
|style="text-align:left;"|{{Cr|Nepal}}
| ३ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| {{sort|5.4|पहिली फेरी}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]], [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]], [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]) || १० || ३ || ७ || ० || ० || ३०.००
|-
|style="text-align:left;"|{{Cr|Hong Kong}}
| २ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]] || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]] || {{sort|5.3|पहिली फेरी}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]], [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]]) || ६ || १ || ५ || ० || ० || १६.६६
|-
| style="text-align:left;" |{{Cr|United Arab Emirates}}
| २ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]] || [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]|| {{sort|5.4|पहिली फेरी}} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]], [[२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२२]], [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]) || १० || २ || ८ || ० || ० || २०.००
|-
| style="text-align:left;" |{{Cr|Papua New Guinea}}
| २ || [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]]|| [[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]]|| {{sort|5.4|पहिली फेरी }} ([[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]], [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]]) || ७ || ० || ७ || ० || ० || ०.००
|-
|style="text-align:left;" |{{Cr|CAN}}
|२||[[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]]||[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]||{{sort|5.4|पहिली फेरी }} ([[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]], [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])|| ७ || १ || ६ || ० || ० || १४.२८
|-
|style="text-align:left;" |{{Cr|UGA}}
|१||[[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]] || [[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]] || {{sort|5.4|पहिली फेरी }} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२०२४]])|| ४ || १ || ३ || ० || ० || २५.००
|-
|style="text-align:left;"|{{Cr|Kenya}}
| १ || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]] || {{sort|5.4|पहिली फेरी }} ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]]) || २ || ० || २ || ० || ० || ०.००
|-
|{{Cr|Italy}}
|१
|[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]
|[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]
|{{sort|5.4|पहिली फेरी }} ([[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])
|४
|१
|३
|०
|०
|२५.००
|-
! colspan="11" |{{smalldiv|1={{Updated|८ मार्च २०२६}}<br/> स्रोत:[http://stats.espncricinfo.com/world-t20/engine/records/team/results_summary.html?id=89;type=trophy ईएसपीएन क्रिकइन्फो]}}
|}
''नोंदी:''
* कंसातील संख्या बरोबरी झालेल्या सामन्यांमध्ये [[सुपर ओव्हर]] आणि [[बोल-आउट]]च्या विजयांची संख्या दर्शवते, तथापि निकालाची पर्वा न करता हा अर्धा विजय मानला जातो. विजयाच्या टक्केवारीत कोणतेही परिणाम वगळले जातात आणि बरोबरी (टायब्रेकरची पर्वा न करता) अर्धा विजय म्हणून गणली जाते.
==स्पर्धेनुसार संघ निकाल==
;सूची
* {{bg|gold| '''वि''' }} — विजेते
* {{bg|silver| '''उवि''' }} — उपविजेते
* {{bg|#cc9966| '''उफे'''}} — उपांत्यफेरी
* {{bg|#BBF3BB|फे२}} — २री फेरी (सुपर ८, सुपर १० आणि सुपर १२)
* फे१ — १ली फेरी (गट फेरी)
* पा — पात्र
* × — पात्र परंतु माघार घेतली
* ×× — पात्रतेसाठी अपात्र (निलंबित)
{| class="wikitable" style="text-align: center; font-size:90%"
|-
!संघ
!{{flagicon|RSA}}<br/>[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]]<br/> <small>(१२)</small>
!{{flagicon|ENG}}<br/>[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९]]<br/> <small>(१२)</small>
!{{flagicon|WIN}}<br/>[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|२०१०]]<br/> <small>(१२)</small>
!{{flagicon|SRI}}<br/>[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]]<br/> <small>(१२)</small>
!{{flagicon|BAN}}<br/>[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]]<br/> <small>(१६)</small>
!{{flagicon|IND}}<br/>[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]]<br/> <small>(१६)</small>
!{{flagicon|UAE}}<br/>{{flagicon|OMA}}<br/>[[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]]<br/> <small>(१६)</small>
!{{flagicon|AUS}}<br/>[[२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२२]]<br/> <small>(१६)</small>
!{{flagicon|WIN}}<br/>{{flagicon|USA}}<br/>[[२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२४]]<br/> <small>(२०)</small>
!{{flagicon|IND}}<br/>{{flagicon|SRI}}<br/>[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]<br/> <small>(२०)</small>
!{{flagicon|AUS}}<br/>{{flagicon|NZ}}<br/>[[२०२८ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२८]]<br/> <small>(२०)</small>
!{{flagicon|ENG}}<br/>{{flagicon|Ireland|cricket}}<br/>{{flagicon|SCO}}<br/>{{flagicon|Wales}}<br/>[[२०३० आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०३०]]<br/> <small>(२०)</small>
!सहभाग
|-
| id=AFG"" align=left| {{cr|AFG|२०१३}}
|—||—|| फे१ || फे१ || फे१ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#cc9966" | '''उफे'''|| फे१ || ||
! ८
|-
| id=AUS"" align=left| {{cr|AUS}}
|bgcolor="#cc9966"| '''उफे''' || फे१ ||bgcolor=silver|'''उवि'''||bgcolor="#cc9966"| '''उफे''' || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || bgcolor=gold|'''वि'''|| style="border: 3px solid red; background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || फे१ || style="border: 3px solid red"| पा ||
! १०
|-
| align=left| {{cr|Italy}}
| — || —|| — || — || —|| — || — || — || — || फे१ || ||
! १
|-
| align=left| {{cr|BAN}}
| फे२ || फे१ || फे१ || फे१ || style="border: 3px solid red; background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || × || ||
! ९
|-
| align=left| {{cr|CAN}}
| — || —|| — || — || —|| — || — || — || फे१ || फे१ || ||
! २
|-
| align=left| {{cr|ENG}}
| style="background:#BBF3BB" | फे२ || style="border: 3px solid red; background:#BBF3BB"| फे२ ||bgcolor=gold|'''वि'''|| style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || bgcolor=silver|'''उवि'''||bgcolor="#cc9966"| '''उफे''' || bgcolor=gold|'''वि''' || style="background:#cc9966" | '''उफे'''|| bgcolor="#cc9966"| '''उफे''' || || style="border: 3px solid red"| पा
! १०
|-
| align=left| {{cr|HK}}
|—||—||—||—|| फे१ || फे१ ||—|| — || — || — || ||
! २
|-
| align=left| {{cr|IND}}
|bgcolor=gold|'''वि'''|| style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ ||bgcolor=silver|'''उवि'''||style="border: 3px solid red; background:#cc9966"| '''उफे''' || style="border: 3px solid red; background:#BBF3BB"| फे२ || bgcolor="#cc9966"| '''उफे''' || style="background:gold" | '''वि'''|| style="border: 3px solid red; background:gold" | '''वि''' || ||
! १०
|-
| align=left| {{cr|IRE}}
|—|| style="background:#BBF3BB"| फे२ || फे१ || फे१ || फे१ || फे१ || फे१ || style="background:#BBF3BB"| फे२ || फे१ || फे१ || || style="border: 3px solid red"| पा
! ९
|-
| align=left| {{cr|KEN}}
| फे१ ||—||—||—||—||—||—||—|| — || — || ||
! १
|-
| align=left| {{cr|NAM}}
|—||—||—||—||—||—|| style="background:#BBF3BB"| फे२ || फे१ || फे१ || फे१ || ||
! ४
|-
| align=left| {{cr|NEP}}
|—||—||—||—|| फे१ ||—||—||—|| फे१ || फे१ || ||
! ३
|-
| align=left| {{cr|NED}}
|—|| फे१ ||—||—|| style="background:#BBF3BB"| फे२ || फे१ || फे१ || style="background:#BBF3BB"| फे२ || फे१ || फे१ || ||
! ७
|-
| align=left| {{cr|NZ}}
|bgcolor="#cc9966"| '''उफे''' || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ ||bgcolor="#cc9966"| '''उफे''' || bgcolor=silver|'''उवि'''|| bgcolor="#cc9966"| '''उफे''' || फे१ || bgcolor=silver|'''उवि'''|| style="border: 3px solid red" | पा ||
! १०
|-
| align=left| {{cr|OMA}}
|—||—||—||—||—|| फे१ || फे१ ||—|| फे१ || फे१ || ||
! ४
|-
| align=left| {{cr|PAK}}
|bgcolor=silver|'''उवि'''||bgcolor=gold|'''वि'''|| bgcolor="#cc9966"| '''उफे''' ||bgcolor="#cc9966"| '''उफे''' || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || bgcolor="#cc9966"| '''उफे''' || bgcolor=silver|'''उवि''' || फे१ || style="background:#BBF3BB"| फे२ || ||
! १०
|-
| align=left| {{cr|PNG}}
|—||—||—||—||—||—|| फे१ || — || फे१ || — || ||
! २
|-
| align=left| {{cr|SCO}}
| फे१ || फे१ ||—||—||—|| फे१ || style="background:#BBF3BB"| फे२ || फे१ || फे१ || फे१ || || style="border: 3px solid red"|पा
! ७
|-
| align=left| {{cr|SA}}
| style="border: 3px solid red; background:#BBF3BB" |फे२ ||bgcolor="#cc9966"| '''उफे''' || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ ||bgcolor="#cc9966"| '''उफे''' || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:silver" | '''उवि'''|| bgcolor="#cc9966"| '''उफे''' || ||
! १०
|-
| align=left| {{cr|SL}}
| bgcolor="#cc9966"| फे२ ||bgcolor=silver|'''उवि'''||bgcolor="#cc9966"| '''उफे''' ||bgcolor=silver style|'''उवि'''||bgcolor=gold|'''वि'''|| style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || फे१ || style="border: 3px solid red; background:#BBF3BB"| फे२ || ||
! १०
|-
| align=left| {{cr|UAE}}
|—||—||—||—|| फे१ ||—||—|| फे१ || — || फे१ || ||
! ३
|-
| align=left| {{cr|UGA}}
|—||—||—||—|| — ||—||—|| — || फे१ || — || ||
! १
|-
| align=left| {{cr|USA}}
|—||—||—||—||—||—|| — || — || style="border: 3px solid red; background:#BBF3BB"| फे२ || फे१ || ||
! २
|-
| align=left| {{cr|WIN}}
| फे१ ||bgcolor="#cc9966"| '''उफे''' || style="border: 3px solid red; background:#BBF3BB"| फे२ ||bgcolor=gold|'''वि'''|| bgcolor="#cc9966"| '''उफे''' ||bgcolor=gold|'''वि'''|| style="background:#BBF3BB"| फे२ || फे१ || style="border: 3px solid red; background:#BBF3BB"| फे२ || style="background:#BBF3BB"| फे२ || ||
! १०
|-
| align=left| {{cr|ZIM}}
| फे१ || × || फे१ || फे१ || फे१ || फे१ || ×× || style="background:#BBF3BB"| फे२ || — || style="background:#BBF3BB"| फे२ || ||
! ७
|}
==संघांचे पदार्पण==
पदार्पण करणारा संघ, प्रतिवर्ष वर्णक्रमानुसार.
{| class="wikitable" width=55% sortable" style="text-align:"
|-
! वर्ष
! पदार्पण करणारा संघ
! एकूण
|-
| [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]]
| {{cr|AUS}}, {{cr|BAN}}, {{cr|ENG}}, {{cr|IND}}, {{cr|KEN}}, {{cr|NZ}}, {{cr|PAK}}, {{cr|SCO}}, {{cr|SA}}, {{cr|SL}}, {{cr|WIN}} आणि {{cr|ZIM}}
| style="text-align:center;" |१२
|-
| [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९]]
| {{cr|IRE}} आणि {{cr|NED}}
| style="text-align:center;" |२
|-
| [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|२०१०]]
| {{cr|AFG|२०१३}}
| style="text-align:center;" |१
|-
| [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]]
| कोणताही नाही
| style="text-align:center;" |०
|-
| [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]]
| {{cr|HK}}, {{cr|NEP}} आणि {{cr|UAE}}
| style="text-align:center;" |३
|-
| [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]]
| {{cr|OMA}}
| style="text-align:center;" |१
|-
| [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]]
| {{cr|NAM}} आणि {{cr|PNG}}
| style="text-align:center;" |२
|-
| [[२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२२]]
| कोणताही
| style="text-align:center;" |०
|-
| [[२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२४]]
| {{cr|CAN}}, {{cr|USA}} आणि {{cr|UGA}}
| style="text-align:center;" |३
|-
| [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]]
| {{cr|ITA}}
| style="text-align:center;" | १
|-
| [[२०२८ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२८]]
| TBD
| style="text-align:center;" |TBD
|-
| [[२०३० आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०३०]]
| TBD
| style="text-align:center;" |TBD
|-
! एकूण
!
! २५
|}
==स्पर्धा विक्रम==
{{Main|आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक विक्रमांची यादी}}{{updated|९ मार्च २०२६}}
{| class="wikitable"
|-
! colspan="4" | टी२० विश्वचषक विक्रम
|-
! colspan="4" | फलंदाजी
|-
|सर्वाधिक धावा
| rowspan="2" |{{cricon|IND}} [[विराट कोहली]]
|१,२९२ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]]–[[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_career.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वाधिक धावा|publisher=क्रिकइन्फो|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20211029165134/https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_career.html?id=89;type=trophy|archive-date=२९ ऑक्टोबर २०२१|access-date=२९ ऑक्टोबर २०२१}}</ref>
|-
|[[फलंदाजी सरासरी (क्रिकेट)|सर्वाधिक सरासरी]] <small>(किमान २० डाव)</small>
|५८.७२ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]]–[[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/highest_career_batting_average.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वाधिक सरासरी|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|सामन्यात सर्वाधिक धावा
| {{cricon|New Zealand}} [[ब्रॅन्डन मॅककुलम]] v {{cr|BAN}}
|१२३ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_innings.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सामन्यात सर्वाधिक धावा|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट <small>(किमान ५०० चेंडू)</small>
|{{Cricon|ENG|name=इंग्लंड}} [[जोस बटलर]]
|१४४.१६ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]]–[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])</small>
|<ref name="espncricinfo_highest_career_batting_strike-rate_892">{{cite web|url=https://www.espncricinfo.com/records/trophy/batting-highest-career-strike-rate/icc-men-s-t20-world-cup-89|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट|publisher=क्रिकइन्फो|url-status=live|access-date=११ जुलै २०२४}}</ref>
|-
|सर्वाधिक ५०+ धावा
|{{cricon|India|name=भारत}} [[विराट कोहली]]
|१५ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]]–[[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]])</small>
|<ref name="espncricinfo_most-fifties-career_89">{{cite web|url=https://www.espncricinfo.com/records/trophy/batting-most-fifties-career/icc-men-s-t20-world-cup-89|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वाधिक ५०+|publisher=क्रिकइन्फो|url-status=live|access-date=११ जुलै २०२४}}</ref>
|-
| rowspan="2" |सर्वाधिक शतके
|{{cricon|Pakistan}} [[साहिबजादा फरहान]]
|२ <small>([[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])</small>
| rowspan="2" |<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/list_hundreds.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वाधिक शतके|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
| rowspan="2" |{{cricon|West Indies}} [[ख्रिस गेल]]
|२ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]]–[[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]])</small>
|-
|सर्वाधिक षटकार
|६३ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]]–[[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]])</small>
|<ref name="espncricinfo_most-sixes-career_89">{{cite web|url=https://www.espncricinfo.com/records/trophy/batting-most-sixes-career/icc-men-s-t20-world-cup-89|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वाधिक षटकार|publisher=क्रिकइन्फो|url-status=live|access-date=११ जुलै २०२४}}</ref>
|-
|सर्वोत्कृष्ट [[भागीदारी (क्रिकेट)|भागीदारी]]
| {{cricon|Pakistan}} [[साहिबजादा फरहान]] आणि [[फखर झमान]]<br> वि {{cr|SRI}}
|१७६ <small>([[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/fow/highest_partnerships_for_any_wicket.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वोत्कृष्ट भागीदारी|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|स्पर्धेत सर्वाधिक धावा
|{{cricon|Pakistan}} [[साहिबजादा फरहान]]
|३८३ <small>([[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_series.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - स्पर्धेत सर्वाधिक धावा|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
! colspan="4" | गोलंदाजी
|-
|सर्वाधिक बळी
|{{cricon|BAN}} [[शाकिब अल हसन]]
|५० <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]]–[[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/bowling/most_wickets_career.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वाधिक बळी|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|सर्वोत्कृष्ट [[गोलंदाजी सरासरी]] <small>(किमान ४०० चेंडू)</small>
|{{cricon|दक्षिण आफ्रिका}} [[ॲनरिक नॉर्त्ये]]
|१२.६० <small>([[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१]]–[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/bowling/best_career_bowling_average.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वोत्कृष्ट गोलंदाजी सरासरी|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|सर्वोत्कृष्ट [[स्ट्राइक रेट]] <small>(किमान ४०० चेंडू)</small>
|{{cricon|SRI}} [[वनिंदु हसरंगा]]
|११.७२ <small>([[२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२२]]–[[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०२४]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/bowling/best_career_strike_rate.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम – सर्वोत्कृष्ट स्ट्राइक रेट|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|सर्वोत्कृष्ट [[इकॉनॉमी रेट]] <small>(किमान ४०० चेंडू)</small>
|{{cricon|भारत}} [[जसप्रीत बुमराह]]
|५.६६ <small>([[२०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०|२०१६]]–[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/bowling/best_career_economy_rate.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वोत्कृष्ट इकॉनॉमी रेट|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|सर्वोत्तम गोलंदाजी
|{{cricon|SRI}} [[अजंता मेंडिस]] वि {{cr|ZIM}}
|६/८ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/bowling/best_figures_innings.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वोत्तम गोलंदाजी | publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|स्पर्धेत सर्वाधिक बळी
|{{cricon|अफगाणिस्तान|variant=२०१३}} [[फझलहक फारूखी]] आणि {{cricon|भारत}} [[अर्शदीप सिंग]]
|१७ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०२४]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/bowling/most_wickets_series.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - स्पर्धेत सर्वाधिक बळी|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
! colspan="4" | क्षेत्ररक्षण
|-
|सर्वाधिक गडी बाद <small>([[यष्टीरक्षक]])</small>
|{{cricon|SA}} [[क्विंटन डी कॉक]]
|३९ <small>([[२०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१४]]–[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/keeping/most_dismissals_career.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वाधिक गडी बाद|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|सर्वाधिक झेल <small>([[क्षेत्ररक्षण]])</small>
|{{cricon|Australia}} [[डेव्हिड वॉर्नर]]
|२५ <small>([[२००९ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२००९]]–[[२०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/fielding/most_catches_career.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वाधिक झेल | publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
! colspan="4" | संघ
|-
|सर्वाधिक सांघिक धावसंख्या
|{{cr|SRI}} (वि {{cr|KEN}})
|२६०/६ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/team/highest_innings_totals.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वाधिक धावसंख्या |publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
| rowspan="2" |सर्वात कमी धावसंख्या
|{{cr|NED}} (वि {{cr|SRI}})
|३९ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]])</small>
| rowspan="2" |<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/team/lowest_innings_totals.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वात कमी धावसंख्या | publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|{{cr|UGA}} (वि {{cr|WIN }})
|३९ <small>([[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]])</small>
|-
|सर्वाधिक विजय % <small>(किमान १० सामने)</small>
|{{cr|IND }}
|७३.३३% <small>(सामने ६१, विजय ४३)</small> <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]]–[[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/team/results_summary.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वाधिक विजय टक्केवारी|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|सर्वात मोठा विजय <small>(धावांनुसार)</small>
|{{cr|SRI}} (वि {{cr|KEN}})
|१७२ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|२००७]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/team/largest_margins.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - सर्वात मोठा विजय|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|एका सामन्यात सर्वाधिक एकूण धावा
|{{cr|IND}} v {{cr|ENG}}
|४९९/१४ <small>([[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/team/highest_match_aggregates.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - एका सामन्यात सर्वाधिक एकूण धावा|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|एका सामन्यात सर्वात कमी एकूण धावा
|{{cr|NED}} v {{cr|SRI}}
|७९-११ <small>([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]])</small>
|<ref>{{cite web|url=https://stats.espncricinfo.com/ci/engine/records/team/lowest_match_aggregates.html?id=89;type=trophy|title=टी२० विश्वचषक विक्रम - एका सामन्यात सर्वात कमी एकूण धावा|publisher=[[क्रिकइन्फो]]}}</ref>
|-
|सर्वाधिक सलग विजय
|{{cr|IND }} आणि {{Cr|SA}}
|८ - दोन्ही [[२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४]] मध्ये
|
|}
==संदर्भयादी==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
*[http://cricket.yahoo.com/ आयसीसी संकेतस्थळ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110222213420/http://cricket.yahoo.com/ |date=2011-02-22 }}
*[http://www.cricinfo.com/wt202010/content/series/412671.html ICC World Twenty20 2010] from [[ईएसपीएन क्रिकइन्फो]]
*[http://www.cricket-wc.com ICC World Twenty20] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }} {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110129171406/http://cricket-wc.com/ |date=2011-01-29 }}
*[http://t20worldcupcricket.com T20 World Cup Website]
{{२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा}}
{{fb start}}
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन स्पर्धा}}
{{fb end}}
[[वर्ग:२०-२० क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन]]
mn2ykb9rxtob3qwv2xqxfrroyq8ytnr
खेड तालुका (पुणे)
0
26036
2680904
2504761
2026-04-25T12:39:35Z
~2026-24679-89
182431
2680904
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय तालुका
|तालुक्याचे_नाव = खेड तालुका
|स्थानिक_नाव = (राजगुरुनगर)
|चित्र_नकाशा = खेड महाराष्ट्र.png
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|जिल्ह्याचे_नाव = [[पुणे जिल्हा|पुणे]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = खेड
|मुख्यालयाचे_नाव = खेड (राजगुरुनगर)
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_एकूण =
|जनगणना_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =
|लिंग_गुणोत्तर =
|प्रमुख_शहरे_खेडी = [[राजगुरूनगर]],[[चास]],[[वाडा]]<nowiki>,[शिरोली]], </nowiki>[[भीमाशंकर]],[[चाकण]],[[आळंदी]], [[निमगाव]], [[कडूस]],[[गोनवडी]], [[पाईट]],[[हेद्रुज]],[[देवतोरणे]], [[आंबोली]], [[शिवे]] गडद
|तहसीलदाराचे_नाव =
|लोकसभा_मतदारसंघाचे_नाव = [[शिरूर लोकसभा मतदारसंघ]]
|विधानसभा_मतदारसंघाचे_नाव = [[खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ]]
|खासदाराचे_नाव = [[अमोल रामसिंग कोल्हे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी]]
|आमदाराचे_नाव = [[बाबाजी रामचंद्र काळे]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ
}}
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
* या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे '''खेड''' हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले, तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा, तीर्थ क्षेत्र आळंदी, येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प, राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र, लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत, खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत.... गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत .......
==पर्यटन स्थळे==
भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर [[शिंगी]],[[कुंडेश्वर]],वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत.
[[शिंगी शिखर]] यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे.
भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत.
==तालुक्यातील गावे==
#[[आडगाव (खेड)]]
#[[आढे]]
#[[अहिरे (खेड)]]
#[[आखारवाडी]]
#[[आखतुळी]]
#[[आळंदी ग्रामीण]]
#[[आंबेठाण]]
#[[आंभु]]
#[[आंबोळी (खेड)]]
#[[अनावळे]]
#[[अरूदेवाडी]]
#[[असखेड बुद्रुक]]
#[[असखेड खुर्द]]
#[[आवदर]]
#[[आवंढे (खेड)]]
#[[आव्हाट]]
#[[बहिरवाडी (खेड)]]
#[[बहुळ]]
#[[भालावडी (खेड)]]
#[[भांबोळी]]
#[[भिवेगाव]]
#[[भोमाळे]]
#[[भोरगिरी (खेड)]]
#[[भोसे (खेड)]]
#[[बीबी]]
#[[बिरडवाडी]]
#[[बुरसेवाडी]]
#[[बुतेवाडी]]
#[[चाकण]]
#[[चांदोळी]]
#[[चांदुस]]
#[[चारहोळीखुर्द]]
#[[चास (खेड)]]
#[[चौधरवाडी (खेड)]]
#[[चिचबाईवाडी]]
#[[चिखलगाव (खेड)]]
#[[चिंबळी]]
#[[चिंचोशी]]
#[[दरकवाडी]]
#[[दावडी (खेड)]]
#[[देहाणे (खेड)]]
#[[देशमुखवाडी (खेड)]]
#[[देवोशी]]
#[[दोंदे]]
#[[धामणे (खेड)]]
#[[धामणगाव बुद्रुक (खेड)]]
#[[धामणगाव खुर्द (खेड)]]
#[[धानोरे (खेड)]]
#[[ढोरेवाडी]]
#[[धुवोळी]]
#[[एकलहरे (खेड)]]
#[[गडद]]
#[[गडकवाडी]]
#[[गारगोटवाडी]]
#[[घोटवाडी]]
#[[गोळेगाव (खेड)]]
#[[गोणावडी]]
#[[गोरेगाव (खेड)]]
#[[गोसासी]]
#[[गुळाणी]]
#[[गुंडळवाडी]]
#[[हेदरूज]]
#[[होळेवाडी (खेड)]]
#[[जैदवाडी]]
#[[जाऊळकेबुद्रुक]]
#[[जाऊळकेखुर्द]]
#[[कडाचीवाडी]]
#[[कडधे (खेड)]]
#[[कडुस]]
#[[काहू]]
#[[काळेचीवाडी]]
#[[काळमोडी]]
#[[काळुस]]
#[[कामण]]
#[[कान्हेरसर]]
#[[कान्हेवाडीबुद्रुक]]
#[[कान्हेवाडीखुर्द]]
#[[कान्हेवाडी तर्फे चाकण]]
#[[करंजाविहिरे]]
#[[कारकुडी]]
#[[कासारी (खेड)]]
#[[केळगाव]]
#[[खालची भांबुरवाडी]]
#[[खाळुंब्रे]]
#[[खराबवाडी]]
#[[खारावळी]]
#[[खारोशी (खेड)]]
#[[खरपूड]]
#[[खरपुडीबुद्रुक]]
#[[खरपुडीखुर्द]]
#[[किवळे]]
#[[कोहिंदे बुद्रुक]]
#[[कोहिंदे खुर्द]]
#[[कोहिणकरवाडी]]
#[[कोरेगाव बुद्रुक]]
#[[कोरेगाव खुर्द (खेड)]]
#[[कोयळी]]
#[[कोयळी तर्फे चाकण]]
#[[कोयळी तर्फे वाडा]]
#[[कोये]]
#[[कुडे बुद्रुक]]
#[[कुडे खुर्द]]
#[[कुरकुंडी]]
#[[कुरूळी]]
#[[महाळुंगे (खेड)]]
#[[माजगाव (खेड)]]
#[[मांडोशी]]
#[[मांजरेवाडी (खेड)]]
#[[मरकळ]]
#[[मेदनकरवाडी]]
#[[मिरजेवाडी]]
#[[मोहकळ]]
#[[मोई]]
#[[मोरोशी (खेड)]]
#[[नायफड]]
#[[नाणेकरवाडी]]
#[[निघोजे]]
#[[निमगाव (खेड)]]
#[[पाभे]]
#[[पाचर्णेवाडी]]
#[[पडाळी (खेड)]]
#[[पाईत]]
#[[पालु]]
#[[पांगारी (खेड)]]
#[[पापळवाडी]]
#[[पराळे]]
#[[परसुळ]]
#[[पिंपळगाव तर्फे चाकण]]
#[[पिंपळगाव तर्फे खेड]]
#[[पिंपरीबुद्रुक (खेड)]]
#[[पिंपरीखुर्द (खेड)]]
#[[पुर (खेड)]]
#[[राजगुरुनगर]]
#[[राक्षेवाडी (खेड)]]
#[[रासे]]
#[[रौंधळवाडी]]
#[[रोहकळ]]
#[[रेटवडी]]
#[[साबळेवाडी (खेड)]]
#[[साबुर्डी]]
#[[साकुर्डी (खेड)]]
#[[सांडभोरवाडी]]
#[[सांगुर्डी]]
#[[संतोषनगर]]
#[[सत्कारस्थळ]]
#[[सावरदरी]]
#[[सायागाव]]
#[[शेळगाव (खेड)]]
#[[शेळु (खेड)]]
#[[शेंदुर्ली]]
#[[शिंदे (खेड)]]
#[[शिरगाव (खेड,पुणे)]]
#[[शिरोळी (खेड)]]
#[[शिवे]]
#[[सिद्धेगव्हाण]]
#[[सोळु]]
#[[सुपे (खेड)]]
#[[सुरकुंडी]]
#[[टाकळकरवाडी]]
#[[तळवडे (खेड)]]
#[[टेकावडी]]
#[[टिफणवाडी]]
#[[टोकावडे (खेड)]]
#[[तोरणे बुद्रुक]]
#[[तोरणे खुर्द]]
#[[वडगाव घेणांद]]
#[[वडगाव तर्फे खेड]]
#[[वालड]]
#[[वांजुळविहिरे]]
#[[वराळे]]
#[[वरची भांबुरवाडी]]
#[[वारूडे]]
#[[वेल्हवळे]]
#[[वेताळे]]
#[[विरहाम]]
#[[वाडा]]
#[[वाफेगाव (खेड)]]
#[[वाघु]]
#[[वाहागाव]]
#[[वाजावणे]]
#[[वाकळवाडी (खेड)]]
#[[वाकी बुद्रुक (खेड)]]
#[[वाकी खुर्द (खेड)]]
#[[वाकी तर्फे वाडा]]
#[[वांदरे (खेड)]]
#[[वांजळे (खेड)]]
#[[वाशेरे (खेड)]]
#[[वासुळी]]
#[[येळवाडी|येलवाडी]]
#[[येणीये बुद्रुक]]
#[[येणीये खुर्द]]
==पार्श्वभूमी==
खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा
पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.
खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत.
खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.
( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी )
मो. ९९२२४५७४७५
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
r4e66erg0v1a7uc3jbr38w84pzqlwlb
2680905
2680904
2026-04-25T12:40:21Z
~2026-24679-89
182431
2680905
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय तालुका
|तालुक्याचे_नाव = खेड तालुका
|स्थानिक_नाव = (राजगुरुनगर)
|चित्र_नकाशा = खेड महाराष्ट्र.png
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|जिल्ह्याचे_नाव = [[पुणे जिल्हा|पुणे]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = खेड
|मुख्यालयाचे_नाव = खेड (राजगुरुनगर)
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_एकूण =
|जनगणना_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =
|लिंग_गुणोत्तर =
|प्रमुख_शहरे_खेडी = [[राजगुरूनगर]],[[चास]],[[वाडा]]<nowiki>, [[शिरोली]], </nowiki>[[भीमाशंकर]],[[चाकण]],[[आळंदी]], [[निमगाव]], [[कडूस]],[[गोनवडी]], [[पाईट]], [[हेद्रुज]],[[देवतोरणे]], [[आंबोली]], [[शिवे]].
|तहसीलदाराचे_नाव =
|लोकसभा_मतदारसंघाचे_नाव = [[शिरूर लोकसभा मतदारसंघ]]
|विधानसभा_मतदारसंघाचे_नाव = [[खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ]]
|खासदाराचे_नाव = [[अमोल रामसिंग कोल्हे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी]]
|आमदाराचे_नाव = [[बाबाजी रामचंद्र काळे]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ
}}
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
* या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे '''खेड''' हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले, तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा, तीर्थ क्षेत्र आळंदी, येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प, राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र, लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत, खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत.... गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत .......
==पर्यटन स्थळे==
भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर [[शिंगी]],[[कुंडेश्वर]],वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत.
[[शिंगी शिखर]] यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे.
भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत.
==तालुक्यातील गावे==
#[[आडगाव (खेड)]]
#[[आढे]]
#[[अहिरे (खेड)]]
#[[आखारवाडी]]
#[[आखतुळी]]
#[[आळंदी ग्रामीण]]
#[[आंबेठाण]]
#[[आंभु]]
#[[आंबोळी (खेड)]]
#[[अनावळे]]
#[[अरूदेवाडी]]
#[[असखेड बुद्रुक]]
#[[असखेड खुर्द]]
#[[आवदर]]
#[[आवंढे (खेड)]]
#[[आव्हाट]]
#[[बहिरवाडी (खेड)]]
#[[बहुळ]]
#[[भालावडी (खेड)]]
#[[भांबोळी]]
#[[भिवेगाव]]
#[[भोमाळे]]
#[[भोरगिरी (खेड)]]
#[[भोसे (खेड)]]
#[[बीबी]]
#[[बिरडवाडी]]
#[[बुरसेवाडी]]
#[[बुतेवाडी]]
#[[चाकण]]
#[[चांदोळी]]
#[[चांदुस]]
#[[चारहोळीखुर्द]]
#[[चास (खेड)]]
#[[चौधरवाडी (खेड)]]
#[[चिचबाईवाडी]]
#[[चिखलगाव (खेड)]]
#[[चिंबळी]]
#[[चिंचोशी]]
#[[दरकवाडी]]
#[[दावडी (खेड)]]
#[[देहाणे (खेड)]]
#[[देशमुखवाडी (खेड)]]
#[[देवोशी]]
#[[दोंदे]]
#[[धामणे (खेड)]]
#[[धामणगाव बुद्रुक (खेड)]]
#[[धामणगाव खुर्द (खेड)]]
#[[धानोरे (खेड)]]
#[[ढोरेवाडी]]
#[[धुवोळी]]
#[[एकलहरे (खेड)]]
#[[गडद]]
#[[गडकवाडी]]
#[[गारगोटवाडी]]
#[[घोटवाडी]]
#[[गोळेगाव (खेड)]]
#[[गोणावडी]]
#[[गोरेगाव (खेड)]]
#[[गोसासी]]
#[[गुळाणी]]
#[[गुंडळवाडी]]
#[[हेदरूज]]
#[[होळेवाडी (खेड)]]
#[[जैदवाडी]]
#[[जाऊळकेबुद्रुक]]
#[[जाऊळकेखुर्द]]
#[[कडाचीवाडी]]
#[[कडधे (खेड)]]
#[[कडुस]]
#[[काहू]]
#[[काळेचीवाडी]]
#[[काळमोडी]]
#[[काळुस]]
#[[कामण]]
#[[कान्हेरसर]]
#[[कान्हेवाडीबुद्रुक]]
#[[कान्हेवाडीखुर्द]]
#[[कान्हेवाडी तर्फे चाकण]]
#[[करंजाविहिरे]]
#[[कारकुडी]]
#[[कासारी (खेड)]]
#[[केळगाव]]
#[[खालची भांबुरवाडी]]
#[[खाळुंब्रे]]
#[[खराबवाडी]]
#[[खारावळी]]
#[[खारोशी (खेड)]]
#[[खरपूड]]
#[[खरपुडीबुद्रुक]]
#[[खरपुडीखुर्द]]
#[[किवळे]]
#[[कोहिंदे बुद्रुक]]
#[[कोहिंदे खुर्द]]
#[[कोहिणकरवाडी]]
#[[कोरेगाव बुद्रुक]]
#[[कोरेगाव खुर्द (खेड)]]
#[[कोयळी]]
#[[कोयळी तर्फे चाकण]]
#[[कोयळी तर्फे वाडा]]
#[[कोये]]
#[[कुडे बुद्रुक]]
#[[कुडे खुर्द]]
#[[कुरकुंडी]]
#[[कुरूळी]]
#[[महाळुंगे (खेड)]]
#[[माजगाव (खेड)]]
#[[मांडोशी]]
#[[मांजरेवाडी (खेड)]]
#[[मरकळ]]
#[[मेदनकरवाडी]]
#[[मिरजेवाडी]]
#[[मोहकळ]]
#[[मोई]]
#[[मोरोशी (खेड)]]
#[[नायफड]]
#[[नाणेकरवाडी]]
#[[निघोजे]]
#[[निमगाव (खेड)]]
#[[पाभे]]
#[[पाचर्णेवाडी]]
#[[पडाळी (खेड)]]
#[[पाईत]]
#[[पालु]]
#[[पांगारी (खेड)]]
#[[पापळवाडी]]
#[[पराळे]]
#[[परसुळ]]
#[[पिंपळगाव तर्फे चाकण]]
#[[पिंपळगाव तर्फे खेड]]
#[[पिंपरीबुद्रुक (खेड)]]
#[[पिंपरीखुर्द (खेड)]]
#[[पुर (खेड)]]
#[[राजगुरुनगर]]
#[[राक्षेवाडी (खेड)]]
#[[रासे]]
#[[रौंधळवाडी]]
#[[रोहकळ]]
#[[रेटवडी]]
#[[साबळेवाडी (खेड)]]
#[[साबुर्डी]]
#[[साकुर्डी (खेड)]]
#[[सांडभोरवाडी]]
#[[सांगुर्डी]]
#[[संतोषनगर]]
#[[सत्कारस्थळ]]
#[[सावरदरी]]
#[[सायागाव]]
#[[शेळगाव (खेड)]]
#[[शेळु (खेड)]]
#[[शेंदुर्ली]]
#[[शिंदे (खेड)]]
#[[शिरगाव (खेड,पुणे)]]
#[[शिरोळी (खेड)]]
#[[शिवे]]
#[[सिद्धेगव्हाण]]
#[[सोळु]]
#[[सुपे (खेड)]]
#[[सुरकुंडी]]
#[[टाकळकरवाडी]]
#[[तळवडे (खेड)]]
#[[टेकावडी]]
#[[टिफणवाडी]]
#[[टोकावडे (खेड)]]
#[[तोरणे बुद्रुक]]
#[[तोरणे खुर्द]]
#[[वडगाव घेणांद]]
#[[वडगाव तर्फे खेड]]
#[[वालड]]
#[[वांजुळविहिरे]]
#[[वराळे]]
#[[वरची भांबुरवाडी]]
#[[वारूडे]]
#[[वेल्हवळे]]
#[[वेताळे]]
#[[विरहाम]]
#[[वाडा]]
#[[वाफेगाव (खेड)]]
#[[वाघु]]
#[[वाहागाव]]
#[[वाजावणे]]
#[[वाकळवाडी (खेड)]]
#[[वाकी बुद्रुक (खेड)]]
#[[वाकी खुर्द (खेड)]]
#[[वाकी तर्फे वाडा]]
#[[वांदरे (खेड)]]
#[[वांजळे (खेड)]]
#[[वाशेरे (खेड)]]
#[[वासुळी]]
#[[येळवाडी|येलवाडी]]
#[[येणीये बुद्रुक]]
#[[येणीये खुर्द]]
==पार्श्वभूमी==
खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा
पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.
खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत.
खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.
( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी )
मो. ९९२२४५७४७५
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
f68abvw7rxnzuhbha2rloociylrhevt
2680906
2680905
2026-04-25T12:41:16Z
~2026-24679-89
182431
2680906
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय तालुका
|तालुक्याचे_नाव = खेड तालुका
|स्थानिक_नाव = (राजगुरुनगर)
|चित्र_नकाशा = खेड महाराष्ट्र.png
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|जिल्ह्याचे_नाव = [[पुणे जिल्हा|पुणे]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = खेड
|मुख्यालयाचे_नाव = खेड (राजगुरुनगर)
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_एकूण =
|जनगणना_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =
|लिंग_गुणोत्तर =
|प्रमुख_शहरे_खेडी = [[राजगुरूनगर]],[[चास]], [[वाडा]]<nowiki>, </nowiki>[[भीमाशंकर]], [[चाकण]], [[आळंदी]], [[निमगाव]], [[कडूस]],[[गोनवडी]], [[पाईट]], [[हेद्रुज]],[[देवतोरणे]], [[आंबोली]], [[शिवे]].
|तहसीलदाराचे_नाव =
|लोकसभा_मतदारसंघाचे_नाव = [[शिरूर लोकसभा मतदारसंघ]]
|विधानसभा_मतदारसंघाचे_नाव = [[खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ]]
|खासदाराचे_नाव = [[अमोल रामसिंग कोल्हे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी]]
|आमदाराचे_नाव = [[बाबाजी रामचंद्र काळे]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ
}}
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
* या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे '''खेड''' हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले, तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा, तीर्थ क्षेत्र आळंदी, येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प, राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र, लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत, खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत.... गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत .......
==पर्यटन स्थळे==
भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर [[शिंगी]],[[कुंडेश्वर]],वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत.
[[शिंगी शिखर]] यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे.
भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत.
==तालुक्यातील गावे==
#[[आडगाव (खेड)]]
#[[आढे]]
#[[अहिरे (खेड)]]
#[[आखारवाडी]]
#[[आखतुळी]]
#[[आळंदी ग्रामीण]]
#[[आंबेठाण]]
#[[आंभु]]
#[[आंबोळी (खेड)]]
#[[अनावळे]]
#[[अरूदेवाडी]]
#[[असखेड बुद्रुक]]
#[[असखेड खुर्द]]
#[[आवदर]]
#[[आवंढे (खेड)]]
#[[आव्हाट]]
#[[बहिरवाडी (खेड)]]
#[[बहुळ]]
#[[भालावडी (खेड)]]
#[[भांबोळी]]
#[[भिवेगाव]]
#[[भोमाळे]]
#[[भोरगिरी (खेड)]]
#[[भोसे (खेड)]]
#[[बीबी]]
#[[बिरडवाडी]]
#[[बुरसेवाडी]]
#[[बुतेवाडी]]
#[[चाकण]]
#[[चांदोळी]]
#[[चांदुस]]
#[[चारहोळीखुर्द]]
#[[चास (खेड)]]
#[[चौधरवाडी (खेड)]]
#[[चिचबाईवाडी]]
#[[चिखलगाव (खेड)]]
#[[चिंबळी]]
#[[चिंचोशी]]
#[[दरकवाडी]]
#[[दावडी (खेड)]]
#[[देहाणे (खेड)]]
#[[देशमुखवाडी (खेड)]]
#[[देवोशी]]
#[[दोंदे]]
#[[धामणे (खेड)]]
#[[धामणगाव बुद्रुक (खेड)]]
#[[धामणगाव खुर्द (खेड)]]
#[[धानोरे (खेड)]]
#[[ढोरेवाडी]]
#[[धुवोळी]]
#[[एकलहरे (खेड)]]
#[[गडद]]
#[[गडकवाडी]]
#[[गारगोटवाडी]]
#[[घोटवाडी]]
#[[गोळेगाव (खेड)]]
#[[गोणावडी]]
#[[गोरेगाव (खेड)]]
#[[गोसासी]]
#[[गुळाणी]]
#[[गुंडळवाडी]]
#[[हेदरूज]]
#[[होळेवाडी (खेड)]]
#[[जैदवाडी]]
#[[जाऊळकेबुद्रुक]]
#[[जाऊळकेखुर्द]]
#[[कडाचीवाडी]]
#[[कडधे (खेड)]]
#[[कडुस]]
#[[काहू]]
#[[काळेचीवाडी]]
#[[काळमोडी]]
#[[काळुस]]
#[[कामण]]
#[[कान्हेरसर]]
#[[कान्हेवाडीबुद्रुक]]
#[[कान्हेवाडीखुर्द]]
#[[कान्हेवाडी तर्फे चाकण]]
#[[करंजाविहिरे]]
#[[कारकुडी]]
#[[कासारी (खेड)]]
#[[केळगाव]]
#[[खालची भांबुरवाडी]]
#[[खाळुंब्रे]]
#[[खराबवाडी]]
#[[खारावळी]]
#[[खारोशी (खेड)]]
#[[खरपूड]]
#[[खरपुडीबुद्रुक]]
#[[खरपुडीखुर्द]]
#[[किवळे]]
#[[कोहिंदे बुद्रुक]]
#[[कोहिंदे खुर्द]]
#[[कोहिणकरवाडी]]
#[[कोरेगाव बुद्रुक]]
#[[कोरेगाव खुर्द (खेड)]]
#[[कोयळी]]
#[[कोयळी तर्फे चाकण]]
#[[कोयळी तर्फे वाडा]]
#[[कोये]]
#[[कुडे बुद्रुक]]
#[[कुडे खुर्द]]
#[[कुरकुंडी]]
#[[कुरूळी]]
#[[महाळुंगे (खेड)]]
#[[माजगाव (खेड)]]
#[[मांडोशी]]
#[[मांजरेवाडी (खेड)]]
#[[मरकळ]]
#[[मेदनकरवाडी]]
#[[मिरजेवाडी]]
#[[मोहकळ]]
#[[मोई]]
#[[मोरोशी (खेड)]]
#[[नायफड]]
#[[नाणेकरवाडी]]
#[[निघोजे]]
#[[निमगाव (खेड)]]
#[[पाभे]]
#[[पाचर्णेवाडी]]
#[[पडाळी (खेड)]]
#[[पाईत]]
#[[पालु]]
#[[पांगारी (खेड)]]
#[[पापळवाडी]]
#[[पराळे]]
#[[परसुळ]]
#[[पिंपळगाव तर्फे चाकण]]
#[[पिंपळगाव तर्फे खेड]]
#[[पिंपरीबुद्रुक (खेड)]]
#[[पिंपरीखुर्द (खेड)]]
#[[पुर (खेड)]]
#[[राजगुरुनगर]]
#[[राक्षेवाडी (खेड)]]
#[[रासे]]
#[[रौंधळवाडी]]
#[[रोहकळ]]
#[[रेटवडी]]
#[[साबळेवाडी (खेड)]]
#[[साबुर्डी]]
#[[साकुर्डी (खेड)]]
#[[सांडभोरवाडी]]
#[[सांगुर्डी]]
#[[संतोषनगर]]
#[[सत्कारस्थळ]]
#[[सावरदरी]]
#[[सायागाव]]
#[[शेळगाव (खेड)]]
#[[शेळु (खेड)]]
#[[शेंदुर्ली]]
#[[शिंदे (खेड)]]
#[[शिरगाव (खेड,पुणे)]]
#[[शिरोळी (खेड)]]
#[[शिवे]]
#[[सिद्धेगव्हाण]]
#[[सोळु]]
#[[सुपे (खेड)]]
#[[सुरकुंडी]]
#[[टाकळकरवाडी]]
#[[तळवडे (खेड)]]
#[[टेकावडी]]
#[[टिफणवाडी]]
#[[टोकावडे (खेड)]]
#[[तोरणे बुद्रुक]]
#[[तोरणे खुर्द]]
#[[वडगाव घेणांद]]
#[[वडगाव तर्फे खेड]]
#[[वालड]]
#[[वांजुळविहिरे]]
#[[वराळे]]
#[[वरची भांबुरवाडी]]
#[[वारूडे]]
#[[वेल्हवळे]]
#[[वेताळे]]
#[[विरहाम]]
#[[वाडा]]
#[[वाफेगाव (खेड)]]
#[[वाघु]]
#[[वाहागाव]]
#[[वाजावणे]]
#[[वाकळवाडी (खेड)]]
#[[वाकी बुद्रुक (खेड)]]
#[[वाकी खुर्द (खेड)]]
#[[वाकी तर्फे वाडा]]
#[[वांदरे (खेड)]]
#[[वांजळे (खेड)]]
#[[वाशेरे (खेड)]]
#[[वासुळी]]
#[[येळवाडी|येलवाडी]]
#[[येणीये बुद्रुक]]
#[[येणीये खुर्द]]
==पार्श्वभूमी==
खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा
पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.
खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत.
खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.
( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी )
मो. ९९२२४५७४७५
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
er0n7oncmisyd24onabfhlblsg657t3
2680907
2680906
2026-04-25T12:42:06Z
~2026-24679-89
182431
2680907
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय तालुका
|तालुक्याचे_नाव = खेड तालुका
|स्थानिक_नाव = (राजगुरुनगर)
|चित्र_नकाशा = खेड महाराष्ट्र.png
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|जिल्ह्याचे_नाव = [[पुणे जिल्हा|पुणे]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = खेड
|मुख्यालयाचे_नाव = खेड (राजगुरुनगर)
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_एकूण =
|जनगणना_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =
|लिंग_गुणोत्तर =
|प्रमुख_शहरे_खेडी = [[राजगुरूनगर]],[[चास]], [[वाडा]]<nowiki>, </nowiki>[[भीमाशंकर]], [[चाकण]], [[आळंदी]], [[निमगाव]], [[कडूस]],[[गोनवडी]], [[पाईट]], [[हेद्रुज]],[[देवतोरणे]], [[आंबोली]], [[शिवे]].
|तहसीलदाराचे_नाव =
|लोकसभा_मतदारसंघाचे_नाव = [[शिरूर लोकसभा मतदारसंघ]]
|विधानसभा_मतदारसंघाचे_नाव = [[खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ]]
|खासदाराचे_नाव = [[अमोल रामसिंग कोल्हे]], [[राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी]]
|आमदाराचे_नाव = [[बाबाजी रामचंद्र काळे]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ
}}
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
* या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे '''खेड''' हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले, तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा, तीर्थ क्षेत्र आळंदी, येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प, राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र, लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत, खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत.... गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत .......
==पर्यटन स्थळे==
भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर [[शिंगी]],[[कुंडेश्वर]],वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत.
[[शिंगी शिखर]] यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे.
भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत.
==तालुक्यातील गावे==
#[[आडगाव (खेड)]]
#[[आढे]]
#[[अहिरे (खेड)]]
#[[आखारवाडी]]
#[[आखतुळी]]
#[[आळंदी ग्रामीण]]
#[[आंबेठाण]]
#[[आंभु]]
#[[आंबोळी (खेड)]]
#[[अनावळे]]
#[[अरूदेवाडी]]
#[[असखेड बुद्रुक]]
#[[असखेड खुर्द]]
#[[आवदर]]
#[[आवंढे (खेड)]]
#[[आव्हाट]]
#[[बहिरवाडी (खेड)]]
#[[बहुळ]]
#[[भालावडी (खेड)]]
#[[भांबोळी]]
#[[भिवेगाव]]
#[[भोमाळे]]
#[[भोरगिरी (खेड)]]
#[[भोसे (खेड)]]
#[[बीबी]]
#[[बिरडवाडी]]
#[[बुरसेवाडी]]
#[[बुतेवाडी]]
#[[चाकण]]
#[[चांदोळी]]
#[[चांदुस]]
#[[चारहोळीखुर्द]]
#[[चास (खेड)]]
#[[चौधरवाडी (खेड)]]
#[[चिचबाईवाडी]]
#[[चिखलगाव (खेड)]]
#[[चिंबळी]]
#[[चिंचोशी]]
#[[दरकवाडी]]
#[[दावडी (खेड)]]
#[[देहाणे (खेड)]]
#[[देशमुखवाडी (खेड)]]
#[[देवोशी]]
#[[दोंदे]]
#[[धामणे (खेड)]]
#[[धामणगाव बुद्रुक (खेड)]]
#[[धामणगाव खुर्द (खेड)]]
#[[धानोरे (खेड)]]
#[[ढोरेवाडी]]
#[[धुवोळी]]
#[[एकलहरे (खेड)]]
#[[गडद]]
#[[गडकवाडी]]
#[[गारगोटवाडी]]
#[[घोटवाडी]]
#[[गोळेगाव (खेड)]]
#[[गोणावडी]]
#[[गोरेगाव (खेड)]]
#[[गोसासी]]
#[[गुळाणी]]
#[[गुंडळवाडी]]
#[[हेदरूज]]
#[[होळेवाडी (खेड)]]
#[[जैदवाडी]]
#[[जाऊळकेबुद्रुक]]
#[[जाऊळकेखुर्द]]
#[[कडाचीवाडी]]
#[[कडधे (खेड)]]
#[[कडुस]]
#[[काहू]]
#[[काळेचीवाडी]]
#[[काळमोडी]]
#[[काळुस]]
#[[कामण]]
#[[कान्हेरसर]]
#[[कान्हेवाडीबुद्रुक]]
#[[कान्हेवाडीखुर्द]]
#[[कान्हेवाडी तर्फे चाकण]]
#[[करंजाविहिरे]]
#[[कारकुडी]]
#[[कासारी (खेड)]]
#[[केळगाव]]
#[[खालची भांबुरवाडी]]
#[[खाळुंब्रे]]
#[[खराबवाडी]]
#[[खारावळी]]
#[[खारोशी (खेड)]]
#[[खरपूड]]
#[[खरपुडीबुद्रुक]]
#[[खरपुडीखुर्द]]
#[[किवळे]]
#[[कोहिंदे बुद्रुक]]
#[[कोहिंदे खुर्द]]
#[[कोहिणकरवाडी]]
#[[कोरेगाव बुद्रुक]]
#[[कोरेगाव खुर्द (खेड)]]
#[[कोयळी]]
#[[कोयळी तर्फे चाकण]]
#[[कोयळी तर्फे वाडा]]
#[[कोये]]
#[[कुडे बुद्रुक]]
#[[कुडे खुर्द]]
#[[कुरकुंडी]]
#[[कुरूळी]]
#[[महाळुंगे (खेड)]]
#[[माजगाव (खेड)]]
#[[मांडोशी]]
#[[मांजरेवाडी (खेड)]]
#[[मरकळ]]
#[[मेदनकरवाडी]]
#[[मिरजेवाडी]]
#[[मोहकळ]]
#[[मोई]]
#[[मोरोशी (खेड)]]
#[[नायफड]]
#[[नाणेकरवाडी]]
#[[निघोजे]]
#[[निमगाव (खेड)]]
#[[पाभे]]
#[[पाचर्णेवाडी]]
#[[पडाळी (खेड)]]
#[[पाईत]]
#[[पालु]]
#[[पांगारी (खेड)]]
#[[पापळवाडी]]
#[[पराळे]]
#[[परसुळ]]
#[[पिंपळगाव तर्फे चाकण]]
#[[पिंपळगाव तर्फे खेड]]
#[[पिंपरीबुद्रुक (खेड)]]
#[[पिंपरीखुर्द (खेड)]]
#[[पुर (खेड)]]
#[[राजगुरुनगर]]
#[[राक्षेवाडी (खेड)]]
#[[रासे]]
#[[रौंधळवाडी]]
#[[रोहकळ]]
#[[रेटवडी]]
#[[साबळेवाडी (खेड)]]
#[[साबुर्डी]]
#[[साकुर्डी (खेड)]]
#[[सांडभोरवाडी]]
#[[सांगुर्डी]]
#[[संतोषनगर]]
#[[सत्कारस्थळ]]
#[[सावरदरी]]
#[[सायागाव]]
#[[शेळगाव (खेड)]]
#[[शेळु (खेड)]]
#[[शेंदुर्ली]]
#[[शिंदे (खेड)]]
#[[शिरगाव (खेड,पुणे)]]
#[[शिरोळी (खेड)]]
#[[शिवे]]
#[[सिद्धेगव्हाण]]
#[[सोळु]]
#[[सुपे (खेड)]]
#[[सुरकुंडी]]
#[[टाकळकरवाडी]]
#[[तळवडे (खेड)]]
#[[टेकावडी]]
#[[टिफणवाडी]]
#[[टोकावडे (खेड)]]
#[[तोरणे बुद्रुक]]
#[[तोरणे खुर्द]]
#[[वडगाव घेणांद]]
#[[वडगाव तर्फे खेड]]
#[[वालड]]
#[[वांजुळविहिरे]]
#[[वराळे]]
#[[वरची भांबुरवाडी]]
#[[वारूडे]]
#[[वेल्हवळे]]
#[[वेताळे]]
#[[विरहाम]]
#[[वाडा]]
#[[वाफेगाव (खेड)]]
#[[वाघु]]
#[[वाहागाव]]
#[[वाजावणे]]
#[[वाकळवाडी (खेड)]]
#[[वाकी बुद्रुक (खेड)]]
#[[वाकी खुर्द (खेड)]]
#[[वाकी तर्फे वाडा]]
#[[वांदरे (खेड)]]
#[[वांजळे (खेड)]]
#[[वाशेरे (खेड)]]
#[[वासुळी]]
#[[येळवाडी|येलवाडी]]
#[[येणीये बुद्रुक]]
#[[येणीये खुर्द]]
==पार्श्वभूमी==
खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा
पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.
खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत.
खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.
( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी )
मो. ९९२२४५७४७५
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
eep40dh2dgxdl6lnmcuhi7ptyan7w5s
2680908
2680907
2026-04-25T12:42:45Z
~2026-24679-89
182431
2680908
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय तालुका
|तालुक्याचे_नाव = खेड तालुका
|स्थानिक_नाव = (राजगुरुनगर)
|चित्र_नकाशा = खेड महाराष्ट्र.png
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|जिल्ह्याचे_नाव = [[पुणे जिल्हा|पुणे]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = खेड
|मुख्यालयाचे_नाव = खेड (राजगुरुनगर)
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_एकूण =
|जनगणना_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =
|लिंग_गुणोत्तर =
|प्रमुख_शहरे_खेडी = [[राजगुरूनगर]],[[चास]], [[वाडा]]<nowiki>, </nowiki>[[भीमाशंकर]], [[चाकण]], [[आळंदी]], [[निमगाव]], [[पाईट]], [[देवतोरणे]], [[आंबोली]], [[शिवे]].
|तहसीलदाराचे_नाव =
|लोकसभा_मतदारसंघाचे_नाव = [[शिरूर लोकसभा मतदारसंघ]]
|विधानसभा_मतदारसंघाचे_नाव = [[खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ]]
|खासदाराचे_नाव = [[अमोल रामसिंग कोल्हे]], [[राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी]]
|आमदाराचे_नाव = [[बाबाजी रामचंद्र काळे]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ
}}
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
* या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे '''खेड''' हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले, तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा, तीर्थ क्षेत्र आळंदी, येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प, राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र, लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत, खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत.... गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत .......
==पर्यटन स्थळे==
भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर [[शिंगी]],[[कुंडेश्वर]],वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत.
[[शिंगी शिखर]] यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे.
भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत.
==तालुक्यातील गावे==
#[[आडगाव (खेड)]]
#[[आढे]]
#[[अहिरे (खेड)]]
#[[आखारवाडी]]
#[[आखतुळी]]
#[[आळंदी ग्रामीण]]
#[[आंबेठाण]]
#[[आंभु]]
#[[आंबोळी (खेड)]]
#[[अनावळे]]
#[[अरूदेवाडी]]
#[[असखेड बुद्रुक]]
#[[असखेड खुर्द]]
#[[आवदर]]
#[[आवंढे (खेड)]]
#[[आव्हाट]]
#[[बहिरवाडी (खेड)]]
#[[बहुळ]]
#[[भालावडी (खेड)]]
#[[भांबोळी]]
#[[भिवेगाव]]
#[[भोमाळे]]
#[[भोरगिरी (खेड)]]
#[[भोसे (खेड)]]
#[[बीबी]]
#[[बिरडवाडी]]
#[[बुरसेवाडी]]
#[[बुतेवाडी]]
#[[चाकण]]
#[[चांदोळी]]
#[[चांदुस]]
#[[चारहोळीखुर्द]]
#[[चास (खेड)]]
#[[चौधरवाडी (खेड)]]
#[[चिचबाईवाडी]]
#[[चिखलगाव (खेड)]]
#[[चिंबळी]]
#[[चिंचोशी]]
#[[दरकवाडी]]
#[[दावडी (खेड)]]
#[[देहाणे (खेड)]]
#[[देशमुखवाडी (खेड)]]
#[[देवोशी]]
#[[दोंदे]]
#[[धामणे (खेड)]]
#[[धामणगाव बुद्रुक (खेड)]]
#[[धामणगाव खुर्द (खेड)]]
#[[धानोरे (खेड)]]
#[[ढोरेवाडी]]
#[[धुवोळी]]
#[[एकलहरे (खेड)]]
#[[गडद]]
#[[गडकवाडी]]
#[[गारगोटवाडी]]
#[[घोटवाडी]]
#[[गोळेगाव (खेड)]]
#[[गोणावडी]]
#[[गोरेगाव (खेड)]]
#[[गोसासी]]
#[[गुळाणी]]
#[[गुंडळवाडी]]
#[[हेदरूज]]
#[[होळेवाडी (खेड)]]
#[[जैदवाडी]]
#[[जाऊळकेबुद्रुक]]
#[[जाऊळकेखुर्द]]
#[[कडाचीवाडी]]
#[[कडधे (खेड)]]
#[[कडुस]]
#[[काहू]]
#[[काळेचीवाडी]]
#[[काळमोडी]]
#[[काळुस]]
#[[कामण]]
#[[कान्हेरसर]]
#[[कान्हेवाडीबुद्रुक]]
#[[कान्हेवाडीखुर्द]]
#[[कान्हेवाडी तर्फे चाकण]]
#[[करंजाविहिरे]]
#[[कारकुडी]]
#[[कासारी (खेड)]]
#[[केळगाव]]
#[[खालची भांबुरवाडी]]
#[[खाळुंब्रे]]
#[[खराबवाडी]]
#[[खारावळी]]
#[[खारोशी (खेड)]]
#[[खरपूड]]
#[[खरपुडीबुद्रुक]]
#[[खरपुडीखुर्द]]
#[[किवळे]]
#[[कोहिंदे बुद्रुक]]
#[[कोहिंदे खुर्द]]
#[[कोहिणकरवाडी]]
#[[कोरेगाव बुद्रुक]]
#[[कोरेगाव खुर्द (खेड)]]
#[[कोयळी]]
#[[कोयळी तर्फे चाकण]]
#[[कोयळी तर्फे वाडा]]
#[[कोये]]
#[[कुडे बुद्रुक]]
#[[कुडे खुर्द]]
#[[कुरकुंडी]]
#[[कुरूळी]]
#[[महाळुंगे (खेड)]]
#[[माजगाव (खेड)]]
#[[मांडोशी]]
#[[मांजरेवाडी (खेड)]]
#[[मरकळ]]
#[[मेदनकरवाडी]]
#[[मिरजेवाडी]]
#[[मोहकळ]]
#[[मोई]]
#[[मोरोशी (खेड)]]
#[[नायफड]]
#[[नाणेकरवाडी]]
#[[निघोजे]]
#[[निमगाव (खेड)]]
#[[पाभे]]
#[[पाचर्णेवाडी]]
#[[पडाळी (खेड)]]
#[[पाईत]]
#[[पालु]]
#[[पांगारी (खेड)]]
#[[पापळवाडी]]
#[[पराळे]]
#[[परसुळ]]
#[[पिंपळगाव तर्फे चाकण]]
#[[पिंपळगाव तर्फे खेड]]
#[[पिंपरीबुद्रुक (खेड)]]
#[[पिंपरीखुर्द (खेड)]]
#[[पुर (खेड)]]
#[[राजगुरुनगर]]
#[[राक्षेवाडी (खेड)]]
#[[रासे]]
#[[रौंधळवाडी]]
#[[रोहकळ]]
#[[रेटवडी]]
#[[साबळेवाडी (खेड)]]
#[[साबुर्डी]]
#[[साकुर्डी (खेड)]]
#[[सांडभोरवाडी]]
#[[सांगुर्डी]]
#[[संतोषनगर]]
#[[सत्कारस्थळ]]
#[[सावरदरी]]
#[[सायागाव]]
#[[शेळगाव (खेड)]]
#[[शेळु (खेड)]]
#[[शेंदुर्ली]]
#[[शिंदे (खेड)]]
#[[शिरगाव (खेड,पुणे)]]
#[[शिरोळी (खेड)]]
#[[शिवे]]
#[[सिद्धेगव्हाण]]
#[[सोळु]]
#[[सुपे (खेड)]]
#[[सुरकुंडी]]
#[[टाकळकरवाडी]]
#[[तळवडे (खेड)]]
#[[टेकावडी]]
#[[टिफणवाडी]]
#[[टोकावडे (खेड)]]
#[[तोरणे बुद्रुक]]
#[[तोरणे खुर्द]]
#[[वडगाव घेणांद]]
#[[वडगाव तर्फे खेड]]
#[[वालड]]
#[[वांजुळविहिरे]]
#[[वराळे]]
#[[वरची भांबुरवाडी]]
#[[वारूडे]]
#[[वेल्हवळे]]
#[[वेताळे]]
#[[विरहाम]]
#[[वाडा]]
#[[वाफेगाव (खेड)]]
#[[वाघु]]
#[[वाहागाव]]
#[[वाजावणे]]
#[[वाकळवाडी (खेड)]]
#[[वाकी बुद्रुक (खेड)]]
#[[वाकी खुर्द (खेड)]]
#[[वाकी तर्फे वाडा]]
#[[वांदरे (खेड)]]
#[[वांजळे (खेड)]]
#[[वाशेरे (खेड)]]
#[[वासुळी]]
#[[येळवाडी|येलवाडी]]
#[[येणीये बुद्रुक]]
#[[येणीये खुर्द]]
==पार्श्वभूमी==
खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा
पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.
खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत.
खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.
( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी )
मो. ९९२२४५७४७५
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
cfjmgwthht86ccfo7szvweb4s2bnava
2680909
2680908
2026-04-25T12:43:20Z
~2026-24679-89
182431
/* पर्यटन स्थळे */
2680909
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय तालुका
|तालुक्याचे_नाव = खेड तालुका
|स्थानिक_नाव = (राजगुरुनगर)
|चित्र_नकाशा = खेड महाराष्ट्र.png
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|जिल्ह्याचे_नाव = [[पुणे जिल्हा|पुणे]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = खेड
|मुख्यालयाचे_नाव = खेड (राजगुरुनगर)
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_एकूण =
|जनगणना_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =
|लिंग_गुणोत्तर =
|प्रमुख_शहरे_खेडी = [[राजगुरूनगर]],[[चास]], [[वाडा]]<nowiki>, </nowiki>[[भीमाशंकर]], [[चाकण]], [[आळंदी]], [[निमगाव]], [[पाईट]], [[देवतोरणे]], [[आंबोली]], [[शिवे]].
|तहसीलदाराचे_नाव =
|लोकसभा_मतदारसंघाचे_नाव = [[शिरूर लोकसभा मतदारसंघ]]
|विधानसभा_मतदारसंघाचे_नाव = [[खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ]]
|खासदाराचे_नाव = [[अमोल रामसिंग कोल्हे]], [[राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी]]
|आमदाराचे_नाव = [[बाबाजी रामचंद्र काळे]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ
}}
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
* या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे '''खेड''' हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले, तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा, तीर्थ क्षेत्र आळंदी, येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प, राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र, लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत, खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत.... गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत .......
==पर्यटन स्थळे==
भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर [[शिंगी]], [[कुंडेश्वर]], वरसूबाई ह्या शिखर देवता आहेत.
[[शिंगी शिखर]] यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे.
भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत.
==तालुक्यातील गावे==
#[[आडगाव (खेड)]]
#[[आढे]]
#[[अहिरे (खेड)]]
#[[आखारवाडी]]
#[[आखतुळी]]
#[[आळंदी ग्रामीण]]
#[[आंबेठाण]]
#[[आंभु]]
#[[आंबोळी (खेड)]]
#[[अनावळे]]
#[[अरूदेवाडी]]
#[[असखेड बुद्रुक]]
#[[असखेड खुर्द]]
#[[आवदर]]
#[[आवंढे (खेड)]]
#[[आव्हाट]]
#[[बहिरवाडी (खेड)]]
#[[बहुळ]]
#[[भालावडी (खेड)]]
#[[भांबोळी]]
#[[भिवेगाव]]
#[[भोमाळे]]
#[[भोरगिरी (खेड)]]
#[[भोसे (खेड)]]
#[[बीबी]]
#[[बिरडवाडी]]
#[[बुरसेवाडी]]
#[[बुतेवाडी]]
#[[चाकण]]
#[[चांदोळी]]
#[[चांदुस]]
#[[चारहोळीखुर्द]]
#[[चास (खेड)]]
#[[चौधरवाडी (खेड)]]
#[[चिचबाईवाडी]]
#[[चिखलगाव (खेड)]]
#[[चिंबळी]]
#[[चिंचोशी]]
#[[दरकवाडी]]
#[[दावडी (खेड)]]
#[[देहाणे (खेड)]]
#[[देशमुखवाडी (खेड)]]
#[[देवोशी]]
#[[दोंदे]]
#[[धामणे (खेड)]]
#[[धामणगाव बुद्रुक (खेड)]]
#[[धामणगाव खुर्द (खेड)]]
#[[धानोरे (खेड)]]
#[[ढोरेवाडी]]
#[[धुवोळी]]
#[[एकलहरे (खेड)]]
#[[गडद]]
#[[गडकवाडी]]
#[[गारगोटवाडी]]
#[[घोटवाडी]]
#[[गोळेगाव (खेड)]]
#[[गोणावडी]]
#[[गोरेगाव (खेड)]]
#[[गोसासी]]
#[[गुळाणी]]
#[[गुंडळवाडी]]
#[[हेदरूज]]
#[[होळेवाडी (खेड)]]
#[[जैदवाडी]]
#[[जाऊळकेबुद्रुक]]
#[[जाऊळकेखुर्द]]
#[[कडाचीवाडी]]
#[[कडधे (खेड)]]
#[[कडुस]]
#[[काहू]]
#[[काळेचीवाडी]]
#[[काळमोडी]]
#[[काळुस]]
#[[कामण]]
#[[कान्हेरसर]]
#[[कान्हेवाडीबुद्रुक]]
#[[कान्हेवाडीखुर्द]]
#[[कान्हेवाडी तर्फे चाकण]]
#[[करंजाविहिरे]]
#[[कारकुडी]]
#[[कासारी (खेड)]]
#[[केळगाव]]
#[[खालची भांबुरवाडी]]
#[[खाळुंब्रे]]
#[[खराबवाडी]]
#[[खारावळी]]
#[[खारोशी (खेड)]]
#[[खरपूड]]
#[[खरपुडीबुद्रुक]]
#[[खरपुडीखुर्द]]
#[[किवळे]]
#[[कोहिंदे बुद्रुक]]
#[[कोहिंदे खुर्द]]
#[[कोहिणकरवाडी]]
#[[कोरेगाव बुद्रुक]]
#[[कोरेगाव खुर्द (खेड)]]
#[[कोयळी]]
#[[कोयळी तर्फे चाकण]]
#[[कोयळी तर्फे वाडा]]
#[[कोये]]
#[[कुडे बुद्रुक]]
#[[कुडे खुर्द]]
#[[कुरकुंडी]]
#[[कुरूळी]]
#[[महाळुंगे (खेड)]]
#[[माजगाव (खेड)]]
#[[मांडोशी]]
#[[मांजरेवाडी (खेड)]]
#[[मरकळ]]
#[[मेदनकरवाडी]]
#[[मिरजेवाडी]]
#[[मोहकळ]]
#[[मोई]]
#[[मोरोशी (खेड)]]
#[[नायफड]]
#[[नाणेकरवाडी]]
#[[निघोजे]]
#[[निमगाव (खेड)]]
#[[पाभे]]
#[[पाचर्णेवाडी]]
#[[पडाळी (खेड)]]
#[[पाईत]]
#[[पालु]]
#[[पांगारी (खेड)]]
#[[पापळवाडी]]
#[[पराळे]]
#[[परसुळ]]
#[[पिंपळगाव तर्फे चाकण]]
#[[पिंपळगाव तर्फे खेड]]
#[[पिंपरीबुद्रुक (खेड)]]
#[[पिंपरीखुर्द (खेड)]]
#[[पुर (खेड)]]
#[[राजगुरुनगर]]
#[[राक्षेवाडी (खेड)]]
#[[रासे]]
#[[रौंधळवाडी]]
#[[रोहकळ]]
#[[रेटवडी]]
#[[साबळेवाडी (खेड)]]
#[[साबुर्डी]]
#[[साकुर्डी (खेड)]]
#[[सांडभोरवाडी]]
#[[सांगुर्डी]]
#[[संतोषनगर]]
#[[सत्कारस्थळ]]
#[[सावरदरी]]
#[[सायागाव]]
#[[शेळगाव (खेड)]]
#[[शेळु (खेड)]]
#[[शेंदुर्ली]]
#[[शिंदे (खेड)]]
#[[शिरगाव (खेड,पुणे)]]
#[[शिरोळी (खेड)]]
#[[शिवे]]
#[[सिद्धेगव्हाण]]
#[[सोळु]]
#[[सुपे (खेड)]]
#[[सुरकुंडी]]
#[[टाकळकरवाडी]]
#[[तळवडे (खेड)]]
#[[टेकावडी]]
#[[टिफणवाडी]]
#[[टोकावडे (खेड)]]
#[[तोरणे बुद्रुक]]
#[[तोरणे खुर्द]]
#[[वडगाव घेणांद]]
#[[वडगाव तर्फे खेड]]
#[[वालड]]
#[[वांजुळविहिरे]]
#[[वराळे]]
#[[वरची भांबुरवाडी]]
#[[वारूडे]]
#[[वेल्हवळे]]
#[[वेताळे]]
#[[विरहाम]]
#[[वाडा]]
#[[वाफेगाव (खेड)]]
#[[वाघु]]
#[[वाहागाव]]
#[[वाजावणे]]
#[[वाकळवाडी (खेड)]]
#[[वाकी बुद्रुक (खेड)]]
#[[वाकी खुर्द (खेड)]]
#[[वाकी तर्फे वाडा]]
#[[वांदरे (खेड)]]
#[[वांजळे (खेड)]]
#[[वाशेरे (खेड)]]
#[[वासुळी]]
#[[येळवाडी|येलवाडी]]
#[[येणीये बुद्रुक]]
#[[येणीये खुर्द]]
==पार्श्वभूमी==
खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा
पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.
खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत.
खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.
( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी )
मो. ९९२२४५७४७५
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
4xq0fqorznqzftyae6i8nloumtbe2kl
2680911
2680909
2026-04-25T12:43:49Z
~2026-24679-89
182431
/* पर्यटन स्थळे */
2680911
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय तालुका
|तालुक्याचे_नाव = खेड तालुका
|स्थानिक_नाव = (राजगुरुनगर)
|चित्र_नकाशा = खेड महाराष्ट्र.png
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|जिल्ह्याचे_नाव = [[पुणे जिल्हा|पुणे]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = खेड
|मुख्यालयाचे_नाव = खेड (राजगुरुनगर)
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_एकूण =
|जनगणना_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =
|लिंग_गुणोत्तर =
|प्रमुख_शहरे_खेडी = [[राजगुरूनगर]],[[चास]], [[वाडा]]<nowiki>, </nowiki>[[भीमाशंकर]], [[चाकण]], [[आळंदी]], [[निमगाव]], [[पाईट]], [[देवतोरणे]], [[आंबोली]], [[शिवे]].
|तहसीलदाराचे_नाव =
|लोकसभा_मतदारसंघाचे_नाव = [[शिरूर लोकसभा मतदारसंघ]]
|विधानसभा_मतदारसंघाचे_नाव = [[खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ]]
|खासदाराचे_नाव = [[अमोल रामसिंग कोल्हे]], [[राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी]]
|आमदाराचे_नाव = [[बाबाजी रामचंद्र काळे]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ
}}
'''खेड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
* या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे '''खेड''' हे नाव बदलून ते '''राजगुरुनगर''' असे करण्यात आले असले, तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.
पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा, तीर्थ क्षेत्र आळंदी, येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प, राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र, लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत, खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत.... गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत .......
==पर्यटन स्थळे==
भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू-बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर [[शिंगी]], [[कुंडेश्वर]], वरसूबाई ह्या शिखर देवता आहेत.
[[शिंगी शिखर]] यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरासमोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे.
भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत.
==तालुक्यातील गावे==
#[[आडगाव (खेड)]]
#[[आढे]]
#[[अहिरे (खेड)]]
#[[आखारवाडी]]
#[[आखतुळी]]
#[[आळंदी ग्रामीण]]
#[[आंबेठाण]]
#[[आंभु]]
#[[आंबोळी (खेड)]]
#[[अनावळे]]
#[[अरूदेवाडी]]
#[[असखेड बुद्रुक]]
#[[असखेड खुर्द]]
#[[आवदर]]
#[[आवंढे (खेड)]]
#[[आव्हाट]]
#[[बहिरवाडी (खेड)]]
#[[बहुळ]]
#[[भालावडी (खेड)]]
#[[भांबोळी]]
#[[भिवेगाव]]
#[[भोमाळे]]
#[[भोरगिरी (खेड)]]
#[[भोसे (खेड)]]
#[[बीबी]]
#[[बिरडवाडी]]
#[[बुरसेवाडी]]
#[[बुतेवाडी]]
#[[चाकण]]
#[[चांदोळी]]
#[[चांदुस]]
#[[चारहोळीखुर्द]]
#[[चास (खेड)]]
#[[चौधरवाडी (खेड)]]
#[[चिचबाईवाडी]]
#[[चिखलगाव (खेड)]]
#[[चिंबळी]]
#[[चिंचोशी]]
#[[दरकवाडी]]
#[[दावडी (खेड)]]
#[[देहाणे (खेड)]]
#[[देशमुखवाडी (खेड)]]
#[[देवोशी]]
#[[दोंदे]]
#[[धामणे (खेड)]]
#[[धामणगाव बुद्रुक (खेड)]]
#[[धामणगाव खुर्द (खेड)]]
#[[धानोरे (खेड)]]
#[[ढोरेवाडी]]
#[[धुवोळी]]
#[[एकलहरे (खेड)]]
#[[गडद]]
#[[गडकवाडी]]
#[[गारगोटवाडी]]
#[[घोटवाडी]]
#[[गोळेगाव (खेड)]]
#[[गोणावडी]]
#[[गोरेगाव (खेड)]]
#[[गोसासी]]
#[[गुळाणी]]
#[[गुंडळवाडी]]
#[[हेदरूज]]
#[[होळेवाडी (खेड)]]
#[[जैदवाडी]]
#[[जाऊळकेबुद्रुक]]
#[[जाऊळकेखुर्द]]
#[[कडाचीवाडी]]
#[[कडधे (खेड)]]
#[[कडुस]]
#[[काहू]]
#[[काळेचीवाडी]]
#[[काळमोडी]]
#[[काळुस]]
#[[कामण]]
#[[कान्हेरसर]]
#[[कान्हेवाडीबुद्रुक]]
#[[कान्हेवाडीखुर्द]]
#[[कान्हेवाडी तर्फे चाकण]]
#[[करंजाविहिरे]]
#[[कारकुडी]]
#[[कासारी (खेड)]]
#[[केळगाव]]
#[[खालची भांबुरवाडी]]
#[[खाळुंब्रे]]
#[[खराबवाडी]]
#[[खारावळी]]
#[[खारोशी (खेड)]]
#[[खरपूड]]
#[[खरपुडीबुद्रुक]]
#[[खरपुडीखुर्द]]
#[[किवळे]]
#[[कोहिंदे बुद्रुक]]
#[[कोहिंदे खुर्द]]
#[[कोहिणकरवाडी]]
#[[कोरेगाव बुद्रुक]]
#[[कोरेगाव खुर्द (खेड)]]
#[[कोयळी]]
#[[कोयळी तर्फे चाकण]]
#[[कोयळी तर्फे वाडा]]
#[[कोये]]
#[[कुडे बुद्रुक]]
#[[कुडे खुर्द]]
#[[कुरकुंडी]]
#[[कुरूळी]]
#[[महाळुंगे (खेड)]]
#[[माजगाव (खेड)]]
#[[मांडोशी]]
#[[मांजरेवाडी (खेड)]]
#[[मरकळ]]
#[[मेदनकरवाडी]]
#[[मिरजेवाडी]]
#[[मोहकळ]]
#[[मोई]]
#[[मोरोशी (खेड)]]
#[[नायफड]]
#[[नाणेकरवाडी]]
#[[निघोजे]]
#[[निमगाव (खेड)]]
#[[पाभे]]
#[[पाचर्णेवाडी]]
#[[पडाळी (खेड)]]
#[[पाईत]]
#[[पालु]]
#[[पांगारी (खेड)]]
#[[पापळवाडी]]
#[[पराळे]]
#[[परसुळ]]
#[[पिंपळगाव तर्फे चाकण]]
#[[पिंपळगाव तर्फे खेड]]
#[[पिंपरीबुद्रुक (खेड)]]
#[[पिंपरीखुर्द (खेड)]]
#[[पुर (खेड)]]
#[[राजगुरुनगर]]
#[[राक्षेवाडी (खेड)]]
#[[रासे]]
#[[रौंधळवाडी]]
#[[रोहकळ]]
#[[रेटवडी]]
#[[साबळेवाडी (खेड)]]
#[[साबुर्डी]]
#[[साकुर्डी (खेड)]]
#[[सांडभोरवाडी]]
#[[सांगुर्डी]]
#[[संतोषनगर]]
#[[सत्कारस्थळ]]
#[[सावरदरी]]
#[[सायागाव]]
#[[शेळगाव (खेड)]]
#[[शेळु (खेड)]]
#[[शेंदुर्ली]]
#[[शिंदे (खेड)]]
#[[शिरगाव (खेड,पुणे)]]
#[[शिरोळी (खेड)]]
#[[शिवे]]
#[[सिद्धेगव्हाण]]
#[[सोळु]]
#[[सुपे (खेड)]]
#[[सुरकुंडी]]
#[[टाकळकरवाडी]]
#[[तळवडे (खेड)]]
#[[टेकावडी]]
#[[टिफणवाडी]]
#[[टोकावडे (खेड)]]
#[[तोरणे बुद्रुक]]
#[[तोरणे खुर्द]]
#[[वडगाव घेणांद]]
#[[वडगाव तर्फे खेड]]
#[[वालड]]
#[[वांजुळविहिरे]]
#[[वराळे]]
#[[वरची भांबुरवाडी]]
#[[वारूडे]]
#[[वेल्हवळे]]
#[[वेताळे]]
#[[विरहाम]]
#[[वाडा]]
#[[वाफेगाव (खेड)]]
#[[वाघु]]
#[[वाहागाव]]
#[[वाजावणे]]
#[[वाकळवाडी (खेड)]]
#[[वाकी बुद्रुक (खेड)]]
#[[वाकी खुर्द (खेड)]]
#[[वाकी तर्फे वाडा]]
#[[वांदरे (खेड)]]
#[[वांजळे (खेड)]]
#[[वाशेरे (खेड)]]
#[[वासुळी]]
#[[येळवाडी|येलवाडी]]
#[[येणीये बुद्रुक]]
#[[येणीये खुर्द]]
==पार्श्वभूमी==
खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा
पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.
खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत.
खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.
( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी )
मो. ९९२२४५७४७५
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
pwhot11nusrirlnwg66qi1sm7zwhacg
अरविंद घोष
0
42090
2681082
2649353
2026-04-26T09:37:12Z
Ketaki Modak
21590
छायाचित्र जोडले.
2681082
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| चित्र = Sri aurobindo.jpg
| चित्र_शीर्षक = अरविंद घोष
| नाव = अरविंद घोष
| जन्म_दिनांक = १५ ऑगस्ट १८७२
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = ५ डिसेंबर १९५०
| मृत्यू_स्थान = पाँडिचेरी, भारत
| निवासस्थान = कलकत्ता, दार्जीलिंग, लंडन, बडोदा, पाँडिचेरी
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे = श्रीअरविंद
| प्रशिक्षणसंस्था = किंग्ज कॉलेज, लंडन
| कार्यक्षेत्र = स्वातंत्र्यसेनानी, लेखक, भाषांतरकार, संपादक, योग
| प्रसिद्ध_कामे = वंदे मातरम्, आर्य, धर्म, कर्मयोगिन इ. वृत्तपत्रे
| मूळ_गाव = कलकत्ता
| जोडीदार = [[मृणालिनी देवी]]
| वडील = डॉ. [[कृष्णधन घोष]]
| आई = [[स्वर्णलता घोष]]
| आजोबा = [[ऋषी]] [[राजनारायण बोस]]
| भावंडे = विनयभूषण, मनमोहन, बारीन्द्र घोष, [[सरोजिनी]]
| तत्त्वज्ञान = [[पूर्णयोग]], अतिमानस योग
| स्वाक्षरी = Sri Aurobindo sign.jpg
}}
'''अरविंद घोष''' ऊर्फ '''श्रीअरविंद''' ऊर्फ '''ऑरोबिंदो''' (१५ ऑगस्ट १८७२, पहाटे ५.१६, [[कोलकाता|कलकत्ता]] - ५ डिसेंबर १९५०, पहाटे ०१.२६, [[पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)|पांँडिचेरी]]) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://incarnateword.in/compilations/5th-december/time|title=The Incarnate Word|website=incarnateword.in|access-date=2026-02-02}}</ref> हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.
== जीवन ==
अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी [[कलकत्ता]] येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव [[स्वर्णलता घोष]] होते. प्रसिद्ध ब्रह्म समाजाचे अध्वर्यू असणारे ऋषी [[राजनारायण बोस]] यांच्या त्या कन्या. विनयभूषण व मनमोहन हे श्रीअरविंद यांचे थोरले बंधू होते. सरोजिनी ही धाकटी बहीण आणि [[बारीन्द्र घोष]] हा धाकटा भाऊ, असे हे कुटुंब होते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन|last=डॉ.जोशी|first=गजानन नारायण|publisher=पुणे विद्यापीठ|year=१९८२|location=पुणे}}</ref>
[[इंग्लंड]]मधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना [[इंग्लिश]] शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. [[भारतीय धर्म]], [[संस्कृती]] व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना [[बंगाली]] ही त्यांची [[मातृभाषा]]सुद्धा शिकू दिली नाही.
=== शिक्षण ===
लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक [[जोसेफ मॅझिनी]] आणि [[गॅरिबाल्डी]] यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे १८७९ साली आपल्या दोन वडील-बंधुंसमवेत अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १८८४ साली लंडन येथील सेंट पॉल शाळेत ते शिकू लागले. लहान वयातच त्यांनी [[लॅटिन]], इंग्लिश, [[ग्रीक]] या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन ह्या भाषाही ते तेथे शिकले. १८९० साली वरिष्ठ शिष्यवृत्ती मिळवून ते [[केंब्रिज]] येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Collected Works of Sri Aurobindo - Vol 36|last=Sri Aurobindo|publisher=Sri Aurobindo Ashram Trust}}</ref>
केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने आय.सी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणाच्या परीक्षेस बसले नाहीत आणि त्यामुळे ते त्या सेवेसाठी बाद ठरले.<ref name="ReferenceA">Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 05</ref> इंग्लंडमधील १४ वर्षांचे वास्तव्य संपवून दि. ०६ फेब्रुवारी १८९३ मध्ये अरविंद घोष [[भारत]]ात येऊन पोहोचले.
=== व्यावहारिक जीवन ===
भारतात परतल्यानंतर ते [[बडोदा संस्थान]]च्या नोकरीत रुजू झाले. त्यांनी इ.स. १८९३ ते १९०६ हा तेरा वर्षांचा कालखंड बडोदा संस्थानाच्या सेवेत घालविला. सुरुवातीला महसूल खात्यात काम करत असत. बडोद्यास [[सयाजीराव गायकवाड]] यांच्या सचिवालयात त्यांनी काम केले होते.३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, [[मृणालिनी देवी]] यांच्याशी झाला. महाविद्यालयात [[फ्रेंच]] व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली, मराठी, गुजराती, तमिळ आणि [[संस्कृत]] या भाषा शिकले. तेथे त्यांनी [[भारतीय तत्त्वज्ञान]]ाचे वाचन केले. वेद, उपनिषदे, महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून, त्यातील निवडक साहित्याचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले.
=== योगसाधनेस आरंभ ===
इंग्लंडवरून भारतात परतल्यावर, अपोलो बंदर, मुंबई येथे पहिले पाऊल ठेवल्यावरच त्यांना आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली. भौतिक क्षेत्राला अनंत व्यापून आहे, असा त्यांना अनुभव आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 35 : Pg 234-235</ref> काश्मीरमध्ये [[शंकराचार्य टेकडी]]<nowiki/>वर (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगा) फिरत असताना त्यांना शून्य अनंताचा अनुभव आला. इ.स.१९०२ मध्ये पुण्यामध्ये [[पर्वती]]<nowiki/>वर त्यांना अनुभव आला.<ref name=":1" /> हिलटॉप टेम्पल ही त्यांची कविता याच अनुभवावर आधारित आहे. <ref>अभीप्सा मराठी मासिक - ऑगस्ट २०२२ चा अंक. </ref> नर्मदाकाठी [[चांदोद]]<nowiki/>च्या कालीमातेच्या मंदिरात त्यांना कालीच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 110</ref> हे सारे अनुभव साधनेविना आलेले होते.
बडोदा येथे असताना त्यांच्या [[योग]]साधनेस प्रारंभ झाला. त्यांच्या योगसाधनेचा प्रारंभ प्राणायामापासून झाला. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य, विचारशक्तीमधील वृद्धीचा अनुभव आला. <ref name=":1" /> आध्यात्मिक साधना आणि राजकीय चळवळ या दोन्ही गोष्टी साध्य करता याव्यात असा त्यांचा प्रयत्न होता. जीवनाचा परित्याग करायला भाग पाडेल अशी साधना त्यांना नको होती. पुढे [[विष्णू भास्कर लेले|विष्णु भास्कर लेले]] या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले. श्री.लेले यांनी त्यांना मन निर्विचार कसे करायचे याचे धडे दिले. अवघ्या तीन दिवसांत श्रीअरविंद यांना ती स्थिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांना शांत ब्रह्म-चेतनेचा, निर्गुण ब्रह्माचा अनुभव आला आणि पुढेही तो अनुभव अनेक दिवस कायम तसाच टिकून राहिला, असे ते सांगतात. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=Evening Talks with Sri Aurobindo|last=Purani|first=A.B.|publisher=Sri Aurobindo Ashram Trust|year=1995|isbn=81-7060-093-6|pages=Pg No. 302}}</ref>
=== स्वातंत्र्यलढ्यात सहभाग ===
इ.स.१९०५ साली झालेल्या वंगभंगाच्या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते [[लोकमान्य टिळक]]ांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी [[मुंबई]]च्या [[इंदुप्रकाश]] साप्ताहिकमध्ये लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. हिंदुस्थानातील राजकीय कृतिकार्यक्रमाचे ध्येय ’संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य‘ हे आहे ह्याचा उघडपणे जाहीर उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर जोर देत राहणे, हा तेव्हा श्रीअरविंदांच्या आस्थेचा पहिला विषय होता; अशा प्रकारचा जाहीर उद्घोष करण्याचे धाडस असणारे हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे श्रीअरविंद होते आणि लगेचच ते यामध्ये यशस्वीही झाले.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 55</ref> इ.स. १९०७ साली सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते.
त्यांनी [[वंदे मातरम् वृत्तपत्र]] सुरू केले. ते वंदे मातरमचे कार्यकारी संपादक होते. इ.स. १९०७ ते १९०८ या कालावधीत वंदे मातरम् या दैनिकास त्यांचे पूर्ण मार्गदर्शन लाभले होते. अगदी थोडक्या कालावधीत या दैनिकाने भारताच्या राजकीय विचारसरणीत पूर्णतः परिवर्तन घडवून आणले होते.<ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 06-07</ref> आपल्या विचारांच्या प्रसारार्थ अरविंद घोष यांनी दोन साप्ताहिके चालविली. इंग्रजीमध्ये [[कर्मयोगिन्]] आणि बंगालीमध्ये [[साप्ताहिक धर्म]] ही साप्ताहिके ते चालवीत असत.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 61</ref> बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना सगुण ब्रह्माचा साक्षात्कार झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नुलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन}}</ref>
=== जीवनाला कलाटणी ===
तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र [[वासुदेव]]ाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम [[देशबंधू चित्तरंजन दास]] यांनी केले. श्रीअरविंद यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. इ.स.१९१० मध्ये राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम [[चंद्रनगर]]ला आणि नंतर १९१० मध्ये [[पॉंडिचेरी]] येथे गेले. ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी या प्रवासामध्ये जतींद्रनाथ मित्र हे नाव धारण केले होते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Reminiscences|last=Nolini Kant Gupta|publisher=Mother India, Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=1969|pages=51}}</ref> ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. [[पॉंडिचेरी]] ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले.
इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.पॉल रिचईस यांच्या समवेत श्रीअरविंद यांनी 'आर्य' या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य प्रथम [[आर्य मासिक|आर्य मासिका]]<nowiki/>मधून क्रमश: प्रसिद्ध झालेले आहे. इ.स. १९२० साली मिसेस मीरा अल्फासा या पॉंडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या आणि त्यांच्या सहयोगाने इ.स. १९२६ साली [[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]] याची स्थापना झाली. आश्रमाची सारी सूत्रे त्यांनी श्रीमाताजींकडे सोपविली आणि ते उच्चतर साधनेसाठी एकांतात गेले. पुढे इ.स. १९३८ साली त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांनी साधकांशी होणारा पत्रव्यवहारही थांबविला आणि पृथ्वीचेतनेमध्ये अतिमानासाचे अवतरण घडविण्याच्या आपल्या कार्यावर आणि सावित्रीच्या लेखनाकडे लक्ष वळविले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=On himself|last=Sri Aurobindo|publisher=Sri Aurobindo Ashram Trust|year=1972}}</ref> भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी श्रीअरविंदांचा ७५ वा वाढदिवस होता. दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ’ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 474-477</ref>
[[चित्र:Sri-Aurobindo-face-3.jpg|इवलेसे|श्रीअरविंद (१९५० सालचे छायाचित्र) ]]
=== निधन ===
५ डिसेंबर १९५० रोजी अरविंद घोष यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही ४ दिवसपर्यंत त्यांचा देह विघटन न होता, तसाच सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. ९ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली. पुढे इ.स. १९७३ सालापर्यंत श्रीमाताजींनी ऊर्फ मीरा अल्फासा यांनी श्रीअरविंद यांच्या कार्याची धुरा सांभाळली होती.
== शिक्षणविषयक विचार==
हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे म्हणजे बेंगाल नॅशनल कॉलेजचे (सध्याचे जादवपूर विद्यापीठ) प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
*श्रीअरविंद यांनी राष्ट्रीय शिक्षणाला महत्त्व दिले आहे. भूतकाळ हा आपला पाया, वर्तमान हे आपले साहित्य आणि भविष्य हे आपले उद्दिष्ट आणि शिखर असते. शिक्षणाच्या राष्ट्रीय पद्धतीमध्ये प्रत्येकाला त्याची, त्याची स्वाभाविक जागा, त्याचे योग्य स्थान मिळालेच पाहिजे, अशी त्यांची विचारसरणी होती.
*त्यांनी प्रतिपादित केलेली त्रिसूत्री खालीलप्रमाणे -<ref>Collected Works of Sri Aurobindo : Vol 01</ref>
**१) काहीही शिकविता येत नाही हे खऱ्या शिक्षणाचे पहिले तत्त्व आहे. शिक्षक हा माहिती देणारा किंवा मुलांना काम करायला लावणारा (गृहपाठ देणारा) नसतो तर तो मदतनीस आणि मार्गदर्शक असतो. लादणे नाही तर सुचविणे हे त्य<nowiki/>ाचे काम असते. तो खरंतर विद्यार्थ्याचे मन घडवित नाही. ज्ञानसाधने परिपूर्ण कशी बनवायची हे तो दाखवितो आणि या प्रकियेत तो विद्यार्थ्याला मदत करतो, प्रोत्साहन देतो. तो विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही तर स्वयंअध्ययन करून ज्ञान कसे मिळवायचे याची पद्धत तो शिकवितो. विद्यार्थ्यांच्या अंतरात दडलेल्या ज्ञानाचे तो कारण ठरत नाही तर ते ज्ञान कोठे दडलेले आहे आणि त्याला पृष्ठभागावर आणण्याची सवय कशी लावायची हे तो दाखवितो.
**२) मनाच्या विकासासाठी मन विचारात घेणे आवश्यक आहे हे दुसरे तत्त्व आहे. आईवडिलांच्या किंवा शिक्षकाच्या इच्छेनुसार विद्यार्थ्याला ठाकूनठोकून घडविणे, त्याला आकार देणे ही कल्पना म्हणजे एक क्रूर आणि अडाणीपणाची अंधश्रद्धाच आहे. त्याचा जो मूळ स्वभाव आहे, प्रकृती आहे त्याचा स्वाभाविक विकास घडविण्यासाठी त्याने स्वतःलाच प्रवृत्त केले पाहिजे. एखाद्या पूर्वनियोजित (पालकांनी ठरविलेल्या) व्यवसायासाठी त्याला तयार करणे किंवा आपल्या मुलाने हे विशिष्ट गुण, क्षमता, कल्पना, सद्गुण संपादित केले पाहिजेत असे पालकांनी आधीच ठरविणे ही पालकांची घोडचूक ठरेल.विकसनशील जीवामधील जे सर्वोत्तम आहे ते (प्रकट होणे) बाहेर काढणे आणि त्याचा भल्या(चांगल्या, उमद्या) कामासाठी उपयोग होण्यासाठी ते विकसित करणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
**३) जवळून दूराकडे, जे आहे त्याकडून जे पाहिजे त्याकडे वाटचाल हे शिक्षणाचे तिसरे तत्त्व आहे.
==श्रीअरविंदांचे प्रतीक==
[[चित्र:Sri-Aurobindos-Symbol.png|अल्ट=श्रीअरविंदांचे प्रतीक|डावे|इवलेसे|श्रीअरविंदांचे प्रतीक]]
श्रीअरविंदांचे प्रतीक असणाऱ्या ह्या चिन्हामध्ये अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा, ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोण जेथे मिळतात तो मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. चौरसातील पाणी हे वैविध्यपूर्ण निर्मितीचे, सृष्टीचे प्रतीक आहे.
== तत्त्वज्ञान ==
[[चित्र:Sri Aurobindo Ashram, Pondicherry.JPG|इवलेसे|श्री अरविंद आश्रम, पुददुचेरी]]
* अतिमानसाच्या उच्चतम शिखरावर पोहोचून त्याचा साक्षात्कार करून घेणे आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे अवतरण घडविणे हे श्रीअरविंदांच्या पूर्णयोगाचे ध्येय होते.<ref>Perspectives of Savitri - Part I, Edited by R.Y.Deshpande : 183, (Written by K.D.Sethana)</ref>
* [[कर्म]], [[ज्ञान]], आणि [[भक्ती]] यांच्या समन्वयावर आधारित 'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. [[पूर्णयोग]] तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याच्या प्रयत्न करण्यावर भर आहे.
* 'माणूस हा [[उत्क्रांती]]तील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर [[अतिमानस|अतिमानसा]]<nowiki/>चा (Supermind) उदय व्हायचा आहे'; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी 'दिव्य जीवन' या ग्रंथातून केली आहे.
*श्रीअरविंद हे एक समन्वयकारी, संश्लेषणकारी आणि समग्रतेने विचार करणारे विचारवंत आहेत. ते पूर्व व पश्चिम, बुद्धिवाद व धर्म, विज्ञान व अध्यात्म, शरीर व आत्मा, इहलोक व परलोक, आधिभौतिक व आध्यात्मिक यांच्यात भेद व द्वैत आहे असे मनात असले तरी त्यांच्यात विरोध व वैर आहे असे ते मानत नाहीत. उलट ही सर्व परस्परपूरक बनली पाहिजेत आणि त्यांनी परस्परांना पूरक व पोषक भूमिका असली पाहिजे असते त्यांचे मत आहे.
*त्यांच्या तत्त्वचिंतनात वेदांताचा परमात्मा व परमेश्वर तसेच अचल, स्थिर, अविकारी, अविनाशी परब्रह्म, त्रिगुणातीतता, सांख्यांची प्रकृती, शाक्तांची शक्ती आणि शक्तीशीलत्व, वैष्णवांचा वासुदेव, बौद्धांचे अप्रतिहत परिवर्तन व संभवन या सर्वांना परस्परांशी विरोध न होता स्थान मिळालेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन|last=डॉ.जोशी|first=गजानन नारायण|publisher=पुणे विद्यापीठ|year=१९८२}}</ref>
==ग्रंथसंपदा==
श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य – Synthesis of Yoga (योगसमन्वय), Essays on the Gita (गीतेवरील निबंध), Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य), Life Divine (दिव्य जीवन), The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया), The secret of the Veda (वेदरहस्य) The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) इ. सर्व साहित्य ‘आर्य’मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. श्रीअरविंद यांच्या हातून, गूढ विद्येच्या आधारे, 'योगिक साधन' नावाचे एक पुस्तक लिहून झाले. ते त्यांनी ''''उत्तर योगी'''<nowiki/>' या टोपण नावाने प्रकाशित केले.हे पुस्तक लिहीत असताना त्यांना दिवंगत [[राजा राममोहन रॉय]] यांची उपस्थिती जाणवत असे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=A Pilgrimage to Sri Aurobindo|last=K. Amrita|publisher=Sri Aurobindo Ashram|year=2015|isbn=978-93-5210-036-1|location=Pondicherry}}</ref>
श्रीअरविंद यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे [[सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक|सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक]]. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले.
श्रीअरविंद यांनी विपुल लेखन केले आहे. [[श्रीअरविंद घोष यांचे साहित्य]] Complete Works of Sri Aurobindo या नावाने ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्याची पृष्ठसंख्या २१५०० च्या आसपास आहे. या खंडांमधील काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे [[सेनापती बापट]] यांनी मराठीत भाषांतर केले आहे.
[[सेनापती बापट]] यांच्याशिवाय इतर अनुवादकांनी केलेली अन्य साहित्याची भाषांतरेही उपलब्ध आहेत. यामध्ये [[अनुवादक]] भा.द.लिमये, [[विमल भिडे]], डॉ.[[केतकी मोडक]] यांचा समावेश आहे. त्यांनी केलेला अनुवाद [[संजीवन]] आणि [[अभीप्सा मासिक]] या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो.
== श्रीअरविंद आणि महाराष्ट्र व मराठी माणूस यांचा अनुबंध ==
* श्रीअरविंद याांच्या राजकीय विश्लेषणाचा आरंभ मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या [[इंदुप्रकाश]] या नियतकालिकातील लेखाने झाला. <ref>{{स्रोत पुस्तक|title=वंदे मातरम् (श्रीअरविंद घोष याांच्या प्रेरक लेखाांचा सांग्रह)|last=[[डॉ. ग. मो. पाटील]]|last2=डॉ. न. ब. पाटील|last3=श्री. गो. ब. सरदेसाई|last4=श्रीमती लता राजे|last5=डॉ. रवींद्र रामदास|publisher=महाराष्ट्र राज्य साणहत्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई|year=१५ ऑगस्ट १९९७|location=मुंबई}}</ref>
* इंदुप्रकाशचे चालक श्री. देशपांडे हे श्रीअरविंद घोष यांचे केम्ब्रिजमधील मित्र होते. त्यांच्या विनंतीवरूनच श्रीअरविंद यांनी New Lamps for Old (न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड) ही लेखमाला इंदुप्रकाशमध्ये लिहिली होती. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०६ मार्च १८९४ या कालावधीत नऊ लेखांची मालिका प्रकाशित झाली होती. <ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2002|volume=06-07|location=Pondicherry}}</ref>
* [[लोकमान्य टिळक]] हे श्रीअरविंद यांचे राजकीय सहकारी होते. त्याची साक्ष टिळकांच्या लेखसंग्रहास श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत व टिळकांवरील मृत्युलेखात मिळते.
* श्रीअरविंद योगमार्गाकडे वळण्याची सुरुवात श्री.[[विष्णू भास्कर लेले|विष्णु भास्कर लेले]] यांच्यापासून झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने केलेल्या साधनेमुळे श्रीअरविंद यांना अवघ्या तीन दिवसांत शांत ब्रह्माचा साक्षात्कार झाला होता.
==श्रीअरविंद यांच्यावरील मराठीतील लेखन==
* योगी अरविंद घोष - ले.पी.बी.कुलकर्णी, प्रस्तावना - के.जी.देशपांडे, (१९३५) (मुंबई, प्रकाशक - काशिनाथ महादेव जम्हणकर, पृष्ठसंख्या - २२५) <ref>Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref><ref name=":3" />
* अरविंद दोहन (धार पहिली) - अध्यात्मविकास, [[सदानंद सुंठणकर]], पृष्ठसंख्या २८८, श्रीकृष्ण प्रकाशन, बेळगाव. (१९५६)
* अरविंद दोहन (धार दुसरी), [[सदानंद सुंठणकर]]
* महायोगी अरविंद, दिवाकर, रं. रा. अनु. आपटे, शि. शं. मुंबई, (१९५६) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://vishwakosh.marathi.gov.in/17903/|title=घोष, अरविंद|date=2019-07-04|website=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|language=mr-IN|access-date=2023-05-27}}{{मृत दुवा|date=March 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
* पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य, ले. केशव रघुनाथ काशीकर, उषा प्रकाशन पारडी, जि.सुरत, (१९६०)
* [https://motherandsriaurobindo.in/nvgtr.php?pguri=_StaticContent/SriAurobindoAshram/-09%20E-Library/-08%20Other%20Authors/Gajanan%20Gokhale/-02%20Marathi/Yugadrashte%20Sri%20Arvind.pdf युगद्रष्टे श्रीअरविंद], गजानन गोखले, द्वितीय आवृत्ती १९७२
* Sri Aurobindo - the story of his life - श्रीअरविंदांची जीवनकथा (१९७५) - अनुवादिका - कु.[[विमल भिडे]]
* [[श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन]], डॉ.[[गजानन नारायण जोशी]], [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठ]], १९८२ <ref name=":0" />
* [[अखेरचे पर्व - (श्रीअरविंदांच्या सान्निध्यात बारा वर्षे)]] - ले.[[निरोदबरन]], मराठी अनुवाद - सुनीती रे.देशपांडे (१९९५)
* उत्तरयोगी - [[ज्योत्स्ना देवधर]]
* [[श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी (चरित्र)|श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी]] - प्रभाकर नुलकर, कर्मयोगी प्रकाशन
* तेजाचा वारसा: योगी अरविंद, लेखिका [[सुरेखा दीक्षित]]
* योगी अरविंद - प्र.ग.सहस्रबुद्धे
* योगी अरविंद - सरल नागराज
* श्रीअरविंद - जीवन व योग (प्रमोदकुमार सेन) (श्रीअरविंद: जीबोन ओ जोग या बंगाली चरित्राचा अनुवाद) - अनुवाद - विलास गीते
*[[मुक्तिगाथा महामानवाची (चरित्र)|मुक्तिगाथा महामानवाची]] - प्रा.[[शिवाजीराव अनंतराव भोसले]]
*श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस - ले.[[सत्प्रेम]], मराठी भाषांतर - श्री.भा.वि.कुलकर्णी - ISBN 81-85137-67-6
*श्रीअरविंद - शरद कुलकर्णी
*[[महाराजा सयाजीराव गायकवाड|महाराजा सयाजीराव]] आणि योगी अरविंद घोष - (महाराजा सयाजीराव ज्ञानमाला: १३), डॉ.राजेंद्र मगर, महाराजा सयाजीराव संशोधन संस्था, पहिली आवृत्ती २०२१
*[https://www.evivek.com/Encyc/2021/11/9/Contemplation-of-Indian-Literature-by-Yogi-Arvind.html योगी अरविंद यांचे भारतीय साहित्य चिंतन] - (लेख) - ले.श्रीपाद कोठे, [[साप्ताहिक विवेक]], ०९ नोव्हेंबर २०२१
*[[श्रीअरविंद आणि महाराष्ट्र (पुस्तक)|श्रीअरविंद आणि महाराष्ट्र]] - ले. [[सुहासिनी देशपांडे]], प्रकाशक - [[श्रीअरविंद सोसायटी]], मुंबई शाखा (प्रकाशन - दि. १३.०१.२०२३)
*श्रीअरविंद - नवजात, अनुवाद - म.अ.करंदीकर, [[नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया]], ISBN 978-81-237-2275-7 <ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी पुस्तके सूची २०१५|publisher=नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया|year=२०१५|location=नवी दिल्ली}}</ref>
== चित्रदालन ==
<gallery widths="240" heights="240">
चित्र:Sri Aurobindo presiding over a meeting of the Nationalists after the Surat Congress, with Tilak speaking, 1907.jpg|श्रीअरविंद आणि लोकमान्य टिळक
</gallery>
== इतर मान्यवर यांचा अनुबंध ==
==== श्रीअरविंद आणि [[महाराजा सयाजीराव गायकवाड]] ====
अरविंद घोष हे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना त्यांचा तेथे महाराजा [[सयाजीराव गायकवाड]] यांच्याशी परिचय झाला. आणि त्यातून त्यांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली. बडोदानरेशांच्या सचिवालयात त्यांनी काही काळ नोकरी केली. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत. त्यांच्याबरोबर ते [[काश्मीर]] दौऱ्याला [[सचिव]] म्हणून गेले होते.<ref name="ReferenceA"/>
==== श्रीअरविंद आणि [[लोकमान्य टिळक]] ====
अहमदाबाद येथे इ.स. १९०२ साली झालेल्या कांग्रेस परिषदेमध्ये अरविंद घोष हे लोकमान्य टिळक यांना प्रथम भेटले. पुढे १९०७ सालच्या सुरत कांग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. सुरत कांग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते. त्यांनीच टिळकांशी सल्लामसलत न करता मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला, आणि परिणामतः कांग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी दुफळी निर्माण झाली.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 35 : Pg 26</ref>
अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक एक प्रकारे समानधर्मा असल्याने, त्यांच्यामध्ये विलक्षण अनुबंध निर्माण झाला होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा लिहिलेला सोळा पानी दीर्घ लेख याची साक्ष देतो. तसेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर अरविंद घोष यांनी 'A GREAT MIND, A GREAT WILL' या शीर्षकाचा मृत्युलेख लिहिला होता. <ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 01|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref> १९१७ साली प्रकाशित झालेल्या 'लो.टिळकांचे लेख नि भाषणे' या ग्रंथास श्रीअरविंद यांची प्रस्तावना आहे. <ref name=":2" />
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी (पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक झालेले) डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार]] आणि (पुढील काळात भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक झालेले) डॉ. [[बाळकृष्ण शिवराम मुंजे]] हे दोघेही अरविंद घोष यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हणले, <nowiki>''मी टिळकांचे स्थान घेऊ शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची निवड साफ चुकली असे मला स्पष्ट म्हणावेसे वाटते. मी तर सोडाच, पण त्यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीच व्यक्ती मला तरी दिसत नाही.''</nowiki><ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 36|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[रवींद्रनाथ टागोर]] ====
दि. ०८ सप्टेंबर १९०७ रोजीच्या वंदे मातरमच्या अंकामध्ये गुरुदेव [[रवींद्रनाथ टागोर|रवीन्द्रनाथ टागोर]] यांनी बंगालीतून लिहिलेली अरविंदांना अभिवादन करणारी कविता प्रकाशित झाली होती. 'Salutation' या नावाने असलेल्या या कवितेमध्ये त्यांनी अरविंदांना उद्देशून ‘देशमित्र’, ‘अवतारी व्यक्तिमत्त्व’, ‘भारताचा आत्मा’ अशी विविध विशेषणे योजिली आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Sri Aurobindo - a biography and a history|last=K.R.Srinivasa Iyengar|publisher=Sri Aurobindo International Centre of Education|year=1945|isbn=81-7058-813-8|location=Pondicherry - 605 002}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[स्वामी विवेकानंद]] ====
अलिपूरच्या कारागृहात असताना श्रीअरविंद यांना [[स्वामी विवेकानंद]] यांची वाणी ऐकू येत असे. श्रीअरविंद यांनी याविषयी असे म्हणले आहे, ''कारावासामध्ये असताना, एकांतात माझी जी ध्यानसाधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा मला सातत्याने विवेकानंदांची वाणी ऐकू येत असे, त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट, मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी माझ्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सांगण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली.'' <ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 98-99</ref>
==== श्रीअरविंद आणि [[भगिनी निवेदिता]] ====
[[भगिनी निवेदिता]] बडोद्याला व्याख्याने देण्यासाठी आल्या असताना त्यांची व अरविंद घोष यांची पहिली भेट झाली. कालीभक्त आणि शक्तीवर श्रद्धा असणारा म्हणून, म्हणजेच एक क्रांतिकारक म्हणून निवेदिता त्यांना ओळखत होत्या. निवेदितांचे ‘काली द मदर’ हे पुस्तक अरविंद यांनी वाचले होते. या भेटीदरम्यानच त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 99</ref>
ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. आणि आता त्यांनी ब्रिटिश भारतामध्ये राहू नये, असा सल्लाही दिला होता, पण अरविंदांनी तो सल्ला मानला नाही. पुढे ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या 'कर्मयोगिन्' या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत सांभाळली होती.<ref>{{स्रोत पुस्तक|title=The Complete Works of Sri Aurobindo : Vol 36|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[महादेव गोविंद रानडे]] ====
श्रीअरविंद भारतात आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. तेव्हा दि. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०५ मार्च १८९४ या दरम्यान त्यांनी [[इंदुप्रकाश]]मध्ये “New lamps for old” ही लेखमाला चालविली. त्यातून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच विशेषतः इंग्रज सरकारचे लक्ष त्याकडे वेधले गेले. तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी श्री. के. जी. देशपांडे (इंदुप्रकाशचे चालक) यांच्या मार्फत असे जहाल लिखाण लिहू नये, असा निरोप श्रीअरविंदांना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, त्यांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली.<ref name=":3">{{स्रोत पुस्तक|title=Evening talks with Sri Aurobindo|last=A.B.Purani|year=1982|isbn=81-7060-093-6|location=Pondicherry}}</ref> “What would Maharashtra of today have been without Mahadev Govind Ranade and what would India of today be without Maharashtra?” असे गौरवोद्गार श्रीअरविंद यांनी रानडे यांच्याविषयी काढले होते. <ref name=":2">{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2003|volume=01|location=Pondicherry|pages=}}</ref>
==== श्रीअरविंद आणि देशबंधू [[चित्तरंजन दास]] ====
अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, ”हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधुम, ही सगळी आंदोलने थंड झाली असतील, जेव्हा श्रीअरविंद निधन पावलेले असतील तेव्हा देशभक्त कवी, राष्ट्रवादाचे प्रणेते आणि मानवतेचे प्रेमी म्हणून ते ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनःपुन्हा या भारतातच नव्हे, तर दूरदेशी आणि साता समुद्रापारही घुमत राहतील.“<ref>(Mother’s chronicles Book Five by Sujata Nahar : 478-479)</ref>
पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.<ref>Perspectives of Savitri - Part I by R.Y. Deshpande</ref>
== उल्लेखनीय अनुयायी ==
श्री.[[नोलिनी कांत गुप्ता]] (१८८९–१९८३) - नोलिनी कांत गुप्ता हे क्रांतिकारक, भाषाशास्त्रज्ञ, विद्वान, समीक्षक, तत्त्वज्ञानी आणि योगी होते. श्रीअरविंद यांच्या ज्येष्ठ अनुयायांपैकी ते एक होते. श्रीअरविंद यांच्यासमवेत ते क्रांतिकार्यात सहभागी होते. पुढे [[साप्ताहिक धर्म|धर्म]] आणि [[कर्मयोगिन्|कर्मयोगिन]] या श्रीअरविंद संचालित नियतकालिकांचे ते सह-संपादक म्हणून काम पाहत होते. श्रीअरविंद आश्रमाचे सचिव व विश्वस्त होते. त्यांनी इंग्रजीमध्ये १६ आणि बंगाली भाषेत ४४ पुस्तके लिहिली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Nolini_Kanta_Gupta|title=en.wikipedia.org/|last=Nolini_Kanta_Gupta|url-status=live}}</ref>
श्री. [[निरोदबरन]] (१९०३–२००६) - एडिनबर्ग येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर होते. श्रीअरविंद यांनी निरोदबरन यांच्यासोबत केलेल्या तोंडी व लेखी संवादामधून, पूर्णयोगासंबंधीचे अनेक पैलू सहजतेने स्पष्ट झालेले आहेत. Correspondence with Sri Aurobindo (दोन भाग) आणि Talks with Sri Aurobindo (तीन भाग), Twelve years with Sri Aurobindo ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्रीअरविंद यांच्या 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक होण्याची संधी श्री.निरोदबरन यांना प्राप्त झाली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Nirodbaran|title=en.wikipedia.org|last=Nirodbaran|url-status=live}}</ref>
श्री. [[माधव पु. पंडित]] (१९१८ – १९९३) - हे आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. त्यांनी श्रीअरविंद आश्रम आणि श्रीमाताजी यांचे सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळली होती.
श्री. [[पवित्र (फिलीप बार्बियर सेंट हिलरी)|पवित्र]] (१८९४ – १९६९) - मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire), हे पॅरिस निवासी, शिक्षण व व्यवसायाने अभियंता होते. झेन आणि तंत्रशास्त्राचा अभ्यास करून १९२५ साली श्रीअरविंद आश्रमात आले आणि पुढील सर्व जीवन तेथेच व्यतीत केले. नव्याने स्थापन केलेल्या Sri Aurobindo International University Centre च्या संचालकपदाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी १८ वर्षे सांभाळली. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Pavitra|title=en.wikipedia.org/|last=Pavitra|url-status=live}}</ref>
श्री. [[दिलीप कुमार रॉय]] (१८९७ – १९८०) बंगाली गायक, कादंबरीकार, कवी आणि निबंधकार.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Dilipkumar_Roy|title=DilipKumar Roy|url-status=live}}</ref>
श्री. [[कपाली शास्त्री|टी.व्ही. कपाली शास्त्री]] (१८८६ – १९५३) हे संस्कृतचे विद्वान अभ्यासक होते, सुविख्यात लेखक होते. १९२९ साली ते श्रीअरविंद आश्रमात दाखल झाले, त्यांनी श्रीअरविंद यांच्या विचार-प्रकाशात वेदांवर भाष्य केले.
श्री. [[सत्प्रेम]] (१९२३ – २००७) हे फ्रेंच लेखक होते आणि श्रीमाताजींच्या निकटवर्ती शिष्यांपैकी एक होते. त्यांचे श्रीमाताजींबरोबर झालेले संवाद 'मदर्स अजेंडा' या नावाने प्रकाशित झाले आहेत. त्याचे १३ खंड आहेत.
श्री. [[इंद्रा सेन]] (१९०३ – १९९४) सर्वांगीण मानसशास्त्र आणि सर्वांगीण तत्त्वज्ञान यावर लेखन करणारे ते पहिले लेखक होत.
श्री. [[के. डी. सेठना]] (१९०४ – २०११) ऊर्फ अमल किरण - [[मदर इंडिया (मासिक)|मदर इंडिया]] या इंग्रजी पाक्षिकाचे संस्थापक, संपादक
श्रीमती [[मार्गारेट वूड्रो विल्सन (निष्ठा)|मार्गारेट वूड्रो विल्सन]] (१८८६ – १९४४) - यांना श्रीमती निष्ठा या नावाने संबोधले जात असे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मि.वूड्रो विल्सन यांच्या या कन्या होत्या. त्या १९३८ साली श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या आणि अखेरपर्यंत तेथेच राहिल्या. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Margaret_Woodrow_Wilson|title=en.wikipedia.org/|last=Margaret_Woodrow_Wilson|url-status=live}}</ref>
== संदर्भ सूची ==
* श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन (लेखक - डॉ.गजानन नारायण जोशी; पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२)
* राष्ट्र रचनेचे ईश्वरी कार्य (संकलन - गजानन गोखले)
* महायोगी अरविंद, (लेखक - दिवाकर, रं. रा. अनु. आपटे, शि. शं.) मुंबई, १९५६.
* [[वंदे मातरम् - (श्रीअरविंद घोष यांच्या प्रेरक लेखांचा संग्रह)]], महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, १५ ऑगस्ट १९९७
== संदर्भ ==
{{संदर्भ यादी}}
== बाह्य दुवे ==
*[https://auromarathi.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a/ ऑरोमराठी]
* [http://www.sriaurobindoashram.org/ श्री ऑरोबिंदो आश्रम]
* [https://www.auroville.org/ ऑरोविल] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20191008072451/https://www.auroville.org/ |date=2019-10-08 }}
*[https://www.youtube.com/watch?v=MbW5UemBkus क्रांतदर्शी श्रीअरविंद (माहितीपट)]
*[https://archive.org/search?query=%28%28subject%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+subject%3A%22Sri+Aurobindo%22+OR+creator%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+creator%3A%22Sri+Aurobindo%22+OR+creator%3A%22Aurobindo%2C+S.%22+OR+title%3A%22Sri+Aurobindo%22+OR+description%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+description%3A%22Sri+Aurobindo%22%29+OR+%28%221872-1950%22+AND+Aurobindo%29%29+AND+%28-mediatype%3Asoftware%29 Internet Archive वर उपलब्ध असणारे श्रीअरविंदांचे किंवा श्रीअरविंद यांच्याविषयीचे साहित्य] (विविध भाषांमधील)
{| class="wikitable"
|+
!पुरस्कार व सन्मान
भारत सरकारने योगी श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ व गौरवार्थ वेळोवेळी पोस्टाची तिकीटे काढली आहेत.
![[चित्र:Sri Aurobindo 1964 stamp of India.jpg|अल्ट=श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट|इवलेसे|श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
|-
![[चित्र:Stamp of India - 1972 - Colnect 372280 - Birth Centenary Sri Aurobindo - Symbol of Aurobindo.jpeg|इवलेसे|श्रीअरविंद जन्मशताब्दी निमित्त पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
![[चित्र:Aurobindo 2022 stamp of India.jpg|इवलेसे|श्रीअरविंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
|}{{पूर्णयोग}}
{{DEFAULTSORT:घोष, अरविंद }}
[[वर्ग: पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८७२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]]
[[वर्ग:पूर्णयोग]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:आध्यात्मिक व्यक्ती]]
[[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]]
[[वर्ग:भारतीय शिक्षणतज्ज्ञ]]
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
[[वर्ग:योगी]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
[[वर्ग:भारतीय संस्कृती]]
[[वर्ग:इंग्लिश भाषी भारतीय लेखक]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:बहुभाषाविद]]
[[वर्ग:भाष्यकार]]
6zmetccysvrfx4h06i4kchpuen6gtum
2681084
2681082
2026-04-26T09:39:06Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2681084
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| चित्र = Sri aurobindo.jpg
| चित्र_शीर्षक = अरविंद घोष
| नाव = अरविंद घोष
| जन्म_दिनांक = १५ ऑगस्ट १८७२
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = ५ डिसेंबर १९५०
| मृत्यू_स्थान = पाँडिचेरी, भारत
| निवासस्थान = कलकत्ता, दार्जीलिंग, लंडन, बडोदा, पाँडिचेरी
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे = श्रीअरविंद
| प्रशिक्षणसंस्था = किंग्ज कॉलेज, लंडन
| कार्यक्षेत्र = स्वातंत्र्यसेनानी, लेखक, भाषांतरकार, संपादक, योग
| प्रसिद्ध_कामे = वंदे मातरम्, आर्य, धर्म, कर्मयोगिन इ. वृत्तपत्रे
| मूळ_गाव = कलकत्ता
| जोडीदार = [[मृणालिनी देवी]]
| वडील = डॉ. [[कृष्णधन घोष]]
| आई = [[स्वर्णलता घोष]]
| आजोबा = [[ऋषी]] [[राजनारायण बोस]]
| भावंडे = विनयभूषण, मनमोहन, बारीन्द्र घोष, [[सरोजिनी]]
| तत्त्वज्ञान = [[पूर्णयोग]], अतिमानस योग
| स्वाक्षरी = Sri Aurobindo sign.jpg
}}
'''अरविंद घोष''' ऊर्फ '''श्रीअरविंद''' ऊर्फ '''ऑरोबिंदो''' (१५ ऑगस्ट १८७२, पहाटे ५.१६, [[कोलकाता|कलकत्ता]] - ५ डिसेंबर १९५०, पहाटे ०१.२६, [[पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)|पांँडिचेरी]]) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://incarnateword.in/compilations/5th-december/time|title=The Incarnate Word|website=incarnateword.in|access-date=2026-02-02}}</ref> हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.
== जीवन ==
अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी [[कलकत्ता]] येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव [[स्वर्णलता घोष]] होते. प्रसिद्ध ब्रह्म समाजाचे अध्वर्यू असणारे ऋषी [[राजनारायण बोस]] यांच्या त्या कन्या. विनयभूषण व मनमोहन हे श्रीअरविंद यांचे थोरले बंधू होते. सरोजिनी ही धाकटी बहीण आणि [[बारीन्द्र घोष]] हा धाकटा भाऊ, असे हे कुटुंब होते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन|last=डॉ.जोशी|first=गजानन नारायण|publisher=पुणे विद्यापीठ|year=१९८२|location=पुणे}}</ref>
[[इंग्लंड]]मधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना [[इंग्लिश]] शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. [[भारतीय धर्म]], [[संस्कृती]] व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना [[बंगाली]] ही त्यांची [[मातृभाषा]]सुद्धा शिकू दिली नाही.
=== शिक्षण ===
लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक [[जोसेफ मॅझिनी]] आणि [[गॅरिबाल्डी]] यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे १८७९ साली आपल्या दोन वडील-बंधुंसमवेत अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १८८४ साली लंडन येथील सेंट पॉल शाळेत ते शिकू लागले. लहान वयातच त्यांनी [[लॅटिन]], इंग्लिश, [[ग्रीक]] या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन ह्या भाषाही ते तेथे शिकले. १८९० साली वरिष्ठ शिष्यवृत्ती मिळवून ते [[केंब्रिज]] येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Collected Works of Sri Aurobindo - Vol 36|last=Sri Aurobindo|publisher=Sri Aurobindo Ashram Trust}}</ref>
केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने आय.सी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणाच्या परीक्षेस बसले नाहीत आणि त्यामुळे ते त्या सेवेसाठी बाद ठरले.<ref name="ReferenceA">Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 05</ref> इंग्लंडमधील १४ वर्षांचे वास्तव्य संपवून दि. ०६ फेब्रुवारी १८९३ मध्ये अरविंद घोष [[भारत]]ात येऊन पोहोचले.
=== व्यावहारिक जीवन ===
भारतात परतल्यानंतर ते [[बडोदा संस्थान]]च्या नोकरीत रुजू झाले. त्यांनी इ.स. १८९३ ते १९०६ हा तेरा वर्षांचा कालखंड बडोदा संस्थानाच्या सेवेत घालविला. सुरुवातीला महसूल खात्यात काम करत असत. बडोद्यास [[सयाजीराव गायकवाड]] यांच्या सचिवालयात त्यांनी काम केले होते.३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, [[मृणालिनी देवी]] यांच्याशी झाला. महाविद्यालयात [[फ्रेंच]] व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली, मराठी, गुजराती, तमिळ आणि [[संस्कृत]] या भाषा शिकले. तेथे त्यांनी [[भारतीय तत्त्वज्ञान]]ाचे वाचन केले. वेद, उपनिषदे, महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून, त्यातील निवडक साहित्याचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले.
=== योगसाधनेस आरंभ ===
इंग्लंडवरून भारतात परतल्यावर, अपोलो बंदर, मुंबई येथे पहिले पाऊल ठेवल्यावरच त्यांना आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली. भौतिक क्षेत्राला अनंत व्यापून आहे, असा त्यांना अनुभव आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 35 : Pg 234-235</ref> काश्मीरमध्ये [[शंकराचार्य टेकडी]]<nowiki/>वर (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगा) फिरत असताना त्यांना शून्य अनंताचा अनुभव आला. इ.स.१९०२ मध्ये पुण्यामध्ये [[पर्वती]]<nowiki/>वर त्यांना अनुभव आला.<ref name=":1" /> हिलटॉप टेम्पल ही त्यांची कविता याच अनुभवावर आधारित आहे. <ref>अभीप्सा मराठी मासिक - ऑगस्ट २०२२ चा अंक. </ref> नर्मदाकाठी [[चांदोद]]<nowiki/>च्या कालीमातेच्या मंदिरात त्यांना कालीच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 110</ref> हे सारे अनुभव साधनेविना आलेले होते.
बडोदा येथे असताना त्यांच्या [[योग]]साधनेस प्रारंभ झाला. त्यांच्या योगसाधनेचा प्रारंभ प्राणायामापासून झाला. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य, विचारशक्तीमधील वृद्धीचा अनुभव आला. <ref name=":1" /> आध्यात्मिक साधना आणि राजकीय चळवळ या दोन्ही गोष्टी साध्य करता याव्यात असा त्यांचा प्रयत्न होता. जीवनाचा परित्याग करायला भाग पाडेल अशी साधना त्यांना नको होती. पुढे [[विष्णू भास्कर लेले|विष्णु भास्कर लेले]] या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले. श्री.लेले यांनी त्यांना मन निर्विचार कसे करायचे याचे धडे दिले. अवघ्या तीन दिवसांत श्रीअरविंद यांना ती स्थिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांना शांत ब्रह्म-चेतनेचा, निर्गुण ब्रह्माचा अनुभव आला आणि पुढेही तो अनुभव अनेक दिवस कायम तसाच टिकून राहिला, असे ते सांगतात. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=Evening Talks with Sri Aurobindo|last=Purani|first=A.B.|publisher=Sri Aurobindo Ashram Trust|year=1995|isbn=81-7060-093-6|pages=Pg No. 302}}</ref>
=== स्वातंत्र्यलढ्यात सहभाग ===
इ.स.१९०५ साली झालेल्या वंगभंगाच्या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते [[लोकमान्य टिळक]]ांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी [[मुंबई]]च्या [[इंदुप्रकाश]] साप्ताहिकमध्ये लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. हिंदुस्थानातील राजकीय कृतिकार्यक्रमाचे ध्येय ’संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य‘ हे आहे ह्याचा उघडपणे जाहीर उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर जोर देत राहणे, हा तेव्हा श्रीअरविंदांच्या आस्थेचा पहिला विषय होता; अशा प्रकारचा जाहीर उद्घोष करण्याचे धाडस असणारे हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे श्रीअरविंद होते आणि लगेचच ते यामध्ये यशस्वीही झाले.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 55</ref> इ.स. १९०७ साली सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते.
त्यांनी [[वंदे मातरम् वृत्तपत्र]] सुरू केले. ते वंदे मातरमचे कार्यकारी संपादक होते. इ.स. १९०७ ते १९०८ या कालावधीत वंदे मातरम् या दैनिकास त्यांचे पूर्ण मार्गदर्शन लाभले होते. अगदी थोडक्या कालावधीत या दैनिकाने भारताच्या राजकीय विचारसरणीत पूर्णतः परिवर्तन घडवून आणले होते.<ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 06-07</ref> आपल्या विचारांच्या प्रसारार्थ अरविंद घोष यांनी दोन साप्ताहिके चालविली. इंग्रजीमध्ये [[कर्मयोगिन्]] आणि बंगालीमध्ये [[साप्ताहिक धर्म]] ही साप्ताहिके ते चालवीत असत.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 61</ref> बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना सगुण ब्रह्माचा साक्षात्कार झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नुलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन}}</ref>
=== जीवनाला कलाटणी ===
तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र [[वासुदेव]]ाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम [[देशबंधू चित्तरंजन दास]] यांनी केले. श्रीअरविंद यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. इ.स.१९१० मध्ये राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम [[चंद्रनगर]]ला आणि नंतर १९१० मध्ये [[पॉंडिचेरी]] येथे गेले. ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी या प्रवासामध्ये जतींद्रनाथ मित्र हे नाव धारण केले होते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Reminiscences|last=Nolini Kant Gupta|publisher=Mother India, Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=1969|pages=51}}</ref> ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. [[पॉंडिचेरी]] ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले.
इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.पॉल रिचईस यांच्या समवेत श्रीअरविंद यांनी 'आर्य' या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य प्रथम [[आर्य मासिक|आर्य मासिका]]<nowiki/>मधून क्रमश: प्रसिद्ध झालेले आहे. इ.स. १९२० साली मिसेस मीरा अल्फासा या पॉंडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या आणि त्यांच्या सहयोगाने इ.स. १९२६ साली [[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]] याची स्थापना झाली. आश्रमाची सारी सूत्रे त्यांनी श्रीमाताजींकडे सोपविली आणि ते उच्चतर साधनेसाठी एकांतात गेले. पुढे इ.स. १९३८ साली त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांनी साधकांशी होणारा पत्रव्यवहारही थांबविला आणि पृथ्वीचेतनेमध्ये अतिमानासाचे अवतरण घडविण्याच्या आपल्या कार्यावर आणि सावित्रीच्या लेखनाकडे लक्ष वळविले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=On himself|last=Sri Aurobindo|publisher=Sri Aurobindo Ashram Trust|year=1972}}</ref> भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी श्रीअरविंदांचा ७५ वा वाढदिवस होता. दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ’ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 474-477</ref>
[[चित्र:Sri-Aurobindo-face-3.jpg|इवलेसे|श्रीअरविंद (१९५० सालचे छायाचित्र) ]]
=== निधन ===
५ डिसेंबर १९५० रोजी अरविंद घोष यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही ४ दिवसपर्यंत त्यांचा देह विघटन न होता, तसाच सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. ९ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली. पुढे इ.स. १९७३ सालापर्यंत श्रीमाताजींनी ऊर्फ मीरा अल्फासा यांनी श्रीअरविंद यांच्या कार्याची धुरा सांभाळली होती.
== शिक्षणविषयक विचार==
हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे म्हणजे बेंगाल नॅशनल कॉलेजचे (सध्याचे जादवपूर विद्यापीठ) प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
*श्रीअरविंद यांनी राष्ट्रीय शिक्षणाला महत्त्व दिले आहे. भूतकाळ हा आपला पाया, वर्तमान हे आपले साहित्य आणि भविष्य हे आपले उद्दिष्ट आणि शिखर असते. शिक्षणाच्या राष्ट्रीय पद्धतीमध्ये प्रत्येकाला त्याची, त्याची स्वाभाविक जागा, त्याचे योग्य स्थान मिळालेच पाहिजे, अशी त्यांची विचारसरणी होती.
*त्यांनी प्रतिपादित केलेली त्रिसूत्री खालीलप्रमाणे -<ref>Collected Works of Sri Aurobindo : Vol 01</ref>
**१) काहीही शिकविता येत नाही हे खऱ्या शिक्षणाचे पहिले तत्त्व आहे. शिक्षक हा माहिती देणारा किंवा मुलांना काम करायला लावणारा (गृहपाठ देणारा) नसतो तर तो मदतनीस आणि मार्गदर्शक असतो. लादणे नाही तर सुचविणे हे त्य<nowiki/>ाचे काम असते. तो खरंतर विद्यार्थ्याचे मन घडवित नाही. ज्ञानसाधने परिपूर्ण कशी बनवायची हे तो दाखवितो आणि या प्रकियेत तो विद्यार्थ्याला मदत करतो, प्रोत्साहन देतो. तो विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही तर स्वयंअध्ययन करून ज्ञान कसे मिळवायचे याची पद्धत तो शिकवितो. विद्यार्थ्यांच्या अंतरात दडलेल्या ज्ञानाचे तो कारण ठरत नाही तर ते ज्ञान कोठे दडलेले आहे आणि त्याला पृष्ठभागावर आणण्याची सवय कशी लावायची हे तो दाखवितो.
**२) मनाच्या विकासासाठी मन विचारात घेणे आवश्यक आहे हे दुसरे तत्त्व आहे. आईवडिलांच्या किंवा शिक्षकाच्या इच्छेनुसार विद्यार्थ्याला ठाकूनठोकून घडविणे, त्याला आकार देणे ही कल्पना म्हणजे एक क्रूर आणि अडाणीपणाची अंधश्रद्धाच आहे. त्याचा जो मूळ स्वभाव आहे, प्रकृती आहे त्याचा स्वाभाविक विकास घडविण्यासाठी त्याने स्वतःलाच प्रवृत्त केले पाहिजे. एखाद्या पूर्वनियोजित (पालकांनी ठरविलेल्या) व्यवसायासाठी त्याला तयार करणे किंवा आपल्या मुलाने हे विशिष्ट गुण, क्षमता, कल्पना, सद्गुण संपादित केले पाहिजेत असे पालकांनी आधीच ठरविणे ही पालकांची घोडचूक ठरेल.विकसनशील जीवामधील जे सर्वोत्तम आहे ते (प्रकट होणे) बाहेर काढणे आणि त्याचा भल्या(चांगल्या, उमद्या) कामासाठी उपयोग होण्यासाठी ते विकसित करणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
**३) जवळून दूराकडे, जे आहे त्याकडून जे पाहिजे त्याकडे वाटचाल हे शिक्षणाचे तिसरे तत्त्व आहे.
==श्रीअरविंदांचे प्रतीक==
[[चित्र:Sri-Aurobindos-Symbol.png|अल्ट=श्रीअरविंदांचे प्रतीक|डावे|इवलेसे|श्रीअरविंदांचे प्रतीक]]
श्रीअरविंदांचे प्रतीक असणाऱ्या ह्या चिन्हामध्ये अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा, ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोण जेथे मिळतात तो मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. चौरसातील पाणी हे वैविध्यपूर्ण निर्मितीचे, सृष्टीचे प्रतीक आहे.
== तत्त्वज्ञान ==
[[चित्र:Sri Aurobindo Ashram, Pondicherry.JPG|इवलेसे|श्री अरविंद आश्रम, पुददुचेरी]]
* अतिमानसाच्या उच्चतम शिखरावर पोहोचून त्याचा साक्षात्कार करून घेणे आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे अवतरण घडविणे हे श्रीअरविंदांच्या पूर्णयोगाचे ध्येय होते.<ref>Perspectives of Savitri - Part I, Edited by R.Y.Deshpande : 183, (Written by K.D.Sethana)</ref>
* [[कर्म]], [[ज्ञान]], आणि [[भक्ती]] यांच्या समन्वयावर आधारित 'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. [[पूर्णयोग]] तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याच्या प्रयत्न करण्यावर भर आहे.
* 'माणूस हा [[उत्क्रांती]]तील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर [[अतिमानस|अतिमानसा]]<nowiki/>चा (Supermind) उदय व्हायचा आहे'; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी 'दिव्य जीवन' या ग्रंथातून केली आहे.
*श्रीअरविंद हे एक समन्वयकारी, संश्लेषणकारी आणि समग्रतेने विचार करणारे विचारवंत आहेत. ते पूर्व व पश्चिम, बुद्धिवाद व धर्म, विज्ञान व अध्यात्म, शरीर व आत्मा, इहलोक व परलोक, आधिभौतिक व आध्यात्मिक यांच्यात भेद व द्वैत आहे असे मनात असले तरी त्यांच्यात विरोध व वैर आहे असे ते मानत नाहीत. उलट ही सर्व परस्परपूरक बनली पाहिजेत आणि त्यांनी परस्परांना पूरक व पोषक भूमिका असली पाहिजे असते त्यांचे मत आहे.
*त्यांच्या तत्त्वचिंतनात वेदांताचा परमात्मा व परमेश्वर तसेच अचल, स्थिर, अविकारी, अविनाशी परब्रह्म, त्रिगुणातीतता, सांख्यांची प्रकृती, शाक्तांची शक्ती आणि शक्तीशीलत्व, वैष्णवांचा वासुदेव, बौद्धांचे अप्रतिहत परिवर्तन व संभवन या सर्वांना परस्परांशी विरोध न होता स्थान मिळालेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन|last=डॉ.जोशी|first=गजानन नारायण|publisher=पुणे विद्यापीठ|year=१९८२}}</ref>
==ग्रंथसंपदा==
श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य – Synthesis of Yoga (योगसमन्वय), Essays on the Gita (गीतेवरील निबंध), Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य), Life Divine (दिव्य जीवन), The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया), The secret of the Veda (वेदरहस्य) The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) इ. सर्व साहित्य ‘आर्य’मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. श्रीअरविंद यांच्या हातून, गूढ विद्येच्या आधारे, 'योगिक साधन' नावाचे एक पुस्तक लिहून झाले. ते त्यांनी ''''उत्तर योगी'''<nowiki/>' या टोपण नावाने प्रकाशित केले.हे पुस्तक लिहीत असताना त्यांना दिवंगत [[राजा राममोहन रॉय]] यांची उपस्थिती जाणवत असे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=A Pilgrimage to Sri Aurobindo|last=K. Amrita|publisher=Sri Aurobindo Ashram|year=2015|isbn=978-93-5210-036-1|location=Pondicherry}}</ref>
श्रीअरविंद यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे [[सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक|सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक]]. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले.
श्रीअरविंद यांनी विपुल लेखन केले आहे. [[श्रीअरविंद घोष यांचे साहित्य]] Complete Works of Sri Aurobindo या नावाने ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्याची पृष्ठसंख्या २१५०० च्या आसपास आहे. या खंडांमधील काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे [[सेनापती बापट]] यांनी मराठीत भाषांतर केले आहे.
[[सेनापती बापट]] यांच्याशिवाय इतर अनुवादकांनी केलेली अन्य साहित्याची भाषांतरेही उपलब्ध आहेत. यामध्ये [[अनुवादक]] भा.द.लिमये, [[विमल भिडे]], डॉ.[[केतकी मोडक]] यांचा समावेश आहे. त्यांनी केलेला अनुवाद [[संजीवन]] आणि [[अभीप्सा मासिक]] या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो.
== श्रीअरविंद आणि महाराष्ट्र व मराठी माणूस यांचा अनुबंध ==
* श्रीअरविंद याांच्या राजकीय विश्लेषणाचा आरंभ मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या [[इंदुप्रकाश]] या नियतकालिकातील लेखाने झाला. <ref>{{स्रोत पुस्तक|title=वंदे मातरम् (श्रीअरविंद घोष याांच्या प्रेरक लेखाांचा सांग्रह)|last=[[डॉ. ग. मो. पाटील]]|last2=डॉ. न. ब. पाटील|last3=श्री. गो. ब. सरदेसाई|last4=श्रीमती लता राजे|last5=डॉ. रवींद्र रामदास|publisher=महाराष्ट्र राज्य साणहत्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई|year=१५ ऑगस्ट १९९७|location=मुंबई}}</ref>
* इंदुप्रकाशचे चालक श्री. देशपांडे हे श्रीअरविंद घोष यांचे केम्ब्रिजमधील मित्र होते. त्यांच्या विनंतीवरूनच श्रीअरविंद यांनी New Lamps for Old (न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड) ही लेखमाला इंदुप्रकाशमध्ये लिहिली होती. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०६ मार्च १८९४ या कालावधीत नऊ लेखांची मालिका प्रकाशित झाली होती. <ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2002|volume=06-07|location=Pondicherry}}</ref>
* [[लोकमान्य टिळक]] हे श्रीअरविंद यांचे राजकीय सहकारी होते. त्याची साक्ष टिळकांच्या लेखसंग्रहास श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत व टिळकांवरील मृत्युलेखात मिळते.
* श्रीअरविंद योगमार्गाकडे वळण्याची सुरुवात श्री.[[विष्णू भास्कर लेले|विष्णु भास्कर लेले]] यांच्यापासून झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने केलेल्या साधनेमुळे श्रीअरविंद यांना अवघ्या तीन दिवसांत शांत ब्रह्माचा साक्षात्कार झाला होता.
==श्रीअरविंद यांच्यावरील मराठीतील लेखन==
* योगी अरविंद घोष - ले.पी.बी.कुलकर्णी, प्रस्तावना - के.जी.देशपांडे, (१९३५) (मुंबई, प्रकाशक - काशिनाथ महादेव जम्हणकर, पृष्ठसंख्या - २२५) <ref>Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref><ref name=":3" />
* अरविंद दोहन (धार पहिली) - अध्यात्मविकास, [[सदानंद सुंठणकर]], पृष्ठसंख्या २८८, श्रीकृष्ण प्रकाशन, बेळगाव. (१९५६)
* अरविंद दोहन (धार दुसरी), [[सदानंद सुंठणकर]]
* महायोगी अरविंद, दिवाकर, रं. रा. अनु. आपटे, शि. शं. मुंबई, (१९५६) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://vishwakosh.marathi.gov.in/17903/|title=घोष, अरविंद|date=2019-07-04|website=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|language=mr-IN|access-date=2023-05-27}}{{मृत दुवा|date=March 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
* पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य, ले. केशव रघुनाथ काशीकर, उषा प्रकाशन पारडी, जि.सुरत, (१९६०)
* [https://motherandsriaurobindo.in/nvgtr.php?pguri=_StaticContent/SriAurobindoAshram/-09%20E-Library/-08%20Other%20Authors/Gajanan%20Gokhale/-02%20Marathi/Yugadrashte%20Sri%20Arvind.pdf युगद्रष्टे श्रीअरविंद], गजानन गोखले, द्वितीय आवृत्ती १९७२
* Sri Aurobindo - the story of his life - श्रीअरविंदांची जीवनकथा (१९७५) - अनुवादिका - कु.[[विमल भिडे]]
* [[श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन]], डॉ.[[गजानन नारायण जोशी]], [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठ]], १९८२ <ref name=":0" />
* [[अखेरचे पर्व - (श्रीअरविंदांच्या सान्निध्यात बारा वर्षे)]] - ले.[[निरोदबरन]], मराठी अनुवाद - सुनीती रे.देशपांडे (१९९५)
* उत्तरयोगी - [[ज्योत्स्ना देवधर]]
* [[श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी (चरित्र)|श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी]] - प्रभाकर नुलकर, कर्मयोगी प्रकाशन
* तेजाचा वारसा: योगी अरविंद, लेखिका [[सुरेखा दीक्षित]]
* योगी अरविंद - प्र.ग.सहस्रबुद्धे
* योगी अरविंद - सरल नागराज
* श्रीअरविंद - जीवन व योग (प्रमोदकुमार सेन) (श्रीअरविंद: जीबोन ओ जोग या बंगाली चरित्राचा अनुवाद) - अनुवाद - विलास गीते
*[[मुक्तिगाथा महामानवाची (चरित्र)|मुक्तिगाथा महामानवाची]] - प्रा.[[शिवाजीराव अनंतराव भोसले]]
*श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस - ले.[[सत्प्रेम]], मराठी भाषांतर - श्री.भा.वि.कुलकर्णी - ISBN 81-85137-67-6
*श्रीअरविंद - शरद कुलकर्णी
*[[commons:File:महाराजा_सयाजीराव_आणि_योगी_अरविंद_घोष.pdf|महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष]] - (महाराजा सयाजीराव ज्ञानमाला: १३), डॉ.राजेंद्र मगर, महाराजा सयाजीराव संशोधन संस्था, पहिली आवृत्ती २०२१
*[https://www.evivek.com/Encyc/2021/11/9/Contemplation-of-Indian-Literature-by-Yogi-Arvind.html योगी अरविंद यांचे भारतीय साहित्य चिंतन] - (लेख) - ले.श्रीपाद कोठे, [[साप्ताहिक विवेक]], ०९ नोव्हेंबर २०२१
*[[श्रीअरविंद आणि महाराष्ट्र (पुस्तक)|श्रीअरविंद आणि महाराष्ट्र]] - ले. [[सुहासिनी देशपांडे]], प्रकाशक - [[श्रीअरविंद सोसायटी]], मुंबई शाखा (प्रकाशन - दि. १३.०१.२०२३)
*श्रीअरविंद - नवजात, अनुवाद - म.अ.करंदीकर, [[नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया]], ISBN 978-81-237-2275-7 <ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी पुस्तके सूची २०१५|publisher=नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया|year=२०१५|location=नवी दिल्ली}}</ref>
== चित्रदालन ==
<gallery widths="240" heights="240">
चित्र:Sri Aurobindo presiding over a meeting of the Nationalists after the Surat Congress, with Tilak speaking, 1907.jpg|श्रीअरविंद आणि लोकमान्य टिळक
</gallery>
== इतर मान्यवर यांचा अनुबंध ==
==== श्रीअरविंद आणि [[महाराजा सयाजीराव गायकवाड]] ====
अरविंद घोष हे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना त्यांचा तेथे महाराजा [[सयाजीराव गायकवाड]] यांच्याशी परिचय झाला. आणि त्यातून त्यांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली. बडोदानरेशांच्या सचिवालयात त्यांनी काही काळ नोकरी केली. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत. त्यांच्याबरोबर ते [[काश्मीर]] दौऱ्याला [[सचिव]] म्हणून गेले होते.<ref name="ReferenceA"/>
==== श्रीअरविंद आणि [[लोकमान्य टिळक]] ====
अहमदाबाद येथे इ.स. १९०२ साली झालेल्या कांग्रेस परिषदेमध्ये अरविंद घोष हे लोकमान्य टिळक यांना प्रथम भेटले. पुढे १९०७ सालच्या सुरत कांग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. सुरत कांग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते. त्यांनीच टिळकांशी सल्लामसलत न करता मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला, आणि परिणामतः कांग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी दुफळी निर्माण झाली.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 35 : Pg 26</ref>
अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक एक प्रकारे समानधर्मा असल्याने, त्यांच्यामध्ये विलक्षण अनुबंध निर्माण झाला होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा लिहिलेला सोळा पानी दीर्घ लेख याची साक्ष देतो. तसेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर अरविंद घोष यांनी 'A GREAT MIND, A GREAT WILL' या शीर्षकाचा मृत्युलेख लिहिला होता. <ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 01|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref> १९१७ साली प्रकाशित झालेल्या 'लो.टिळकांचे लेख नि भाषणे' या ग्रंथास श्रीअरविंद यांची प्रस्तावना आहे. <ref name=":2" />
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी (पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक झालेले) डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार]] आणि (पुढील काळात भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक झालेले) डॉ. [[बाळकृष्ण शिवराम मुंजे]] हे दोघेही अरविंद घोष यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हणले, <nowiki>''मी टिळकांचे स्थान घेऊ शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची निवड साफ चुकली असे मला स्पष्ट म्हणावेसे वाटते. मी तर सोडाच, पण त्यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीच व्यक्ती मला तरी दिसत नाही.''</nowiki><ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 36|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[रवींद्रनाथ टागोर]] ====
दि. ०८ सप्टेंबर १९०७ रोजीच्या वंदे मातरमच्या अंकामध्ये गुरुदेव [[रवींद्रनाथ टागोर|रवीन्द्रनाथ टागोर]] यांनी बंगालीतून लिहिलेली अरविंदांना अभिवादन करणारी कविता प्रकाशित झाली होती. 'Salutation' या नावाने असलेल्या या कवितेमध्ये त्यांनी अरविंदांना उद्देशून ‘देशमित्र’, ‘अवतारी व्यक्तिमत्त्व’, ‘भारताचा आत्मा’ अशी विविध विशेषणे योजिली आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Sri Aurobindo - a biography and a history|last=K.R.Srinivasa Iyengar|publisher=Sri Aurobindo International Centre of Education|year=1945|isbn=81-7058-813-8|location=Pondicherry - 605 002}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[स्वामी विवेकानंद]] ====
अलिपूरच्या कारागृहात असताना श्रीअरविंद यांना [[स्वामी विवेकानंद]] यांची वाणी ऐकू येत असे. श्रीअरविंद यांनी याविषयी असे म्हणले आहे, ''कारावासामध्ये असताना, एकांतात माझी जी ध्यानसाधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा मला सातत्याने विवेकानंदांची वाणी ऐकू येत असे, त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट, मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी माझ्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सांगण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली.'' <ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 98-99</ref>
==== श्रीअरविंद आणि [[भगिनी निवेदिता]] ====
[[भगिनी निवेदिता]] बडोद्याला व्याख्याने देण्यासाठी आल्या असताना त्यांची व अरविंद घोष यांची पहिली भेट झाली. कालीभक्त आणि शक्तीवर श्रद्धा असणारा म्हणून, म्हणजेच एक क्रांतिकारक म्हणून निवेदिता त्यांना ओळखत होत्या. निवेदितांचे ‘काली द मदर’ हे पुस्तक अरविंद यांनी वाचले होते. या भेटीदरम्यानच त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 99</ref>
ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. आणि आता त्यांनी ब्रिटिश भारतामध्ये राहू नये, असा सल्लाही दिला होता, पण अरविंदांनी तो सल्ला मानला नाही. पुढे ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या 'कर्मयोगिन्' या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत सांभाळली होती.<ref>{{स्रोत पुस्तक|title=The Complete Works of Sri Aurobindo : Vol 36|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[महादेव गोविंद रानडे]] ====
श्रीअरविंद भारतात आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. तेव्हा दि. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०५ मार्च १८९४ या दरम्यान त्यांनी [[इंदुप्रकाश]]मध्ये “New lamps for old” ही लेखमाला चालविली. त्यातून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच विशेषतः इंग्रज सरकारचे लक्ष त्याकडे वेधले गेले. तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी श्री. के. जी. देशपांडे (इंदुप्रकाशचे चालक) यांच्या मार्फत असे जहाल लिखाण लिहू नये, असा निरोप श्रीअरविंदांना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, त्यांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली.<ref name=":3">{{स्रोत पुस्तक|title=Evening talks with Sri Aurobindo|last=A.B.Purani|year=1982|isbn=81-7060-093-6|location=Pondicherry}}</ref> “What would Maharashtra of today have been without Mahadev Govind Ranade and what would India of today be without Maharashtra?” असे गौरवोद्गार श्रीअरविंद यांनी रानडे यांच्याविषयी काढले होते. <ref name=":2">{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2003|volume=01|location=Pondicherry|pages=}}</ref>
==== श्रीअरविंद आणि देशबंधू [[चित्तरंजन दास]] ====
अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, ”हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधुम, ही सगळी आंदोलने थंड झाली असतील, जेव्हा श्रीअरविंद निधन पावलेले असतील तेव्हा देशभक्त कवी, राष्ट्रवादाचे प्रणेते आणि मानवतेचे प्रेमी म्हणून ते ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनःपुन्हा या भारतातच नव्हे, तर दूरदेशी आणि साता समुद्रापारही घुमत राहतील.“<ref>(Mother’s chronicles Book Five by Sujata Nahar : 478-479)</ref>
पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.<ref>Perspectives of Savitri - Part I by R.Y. Deshpande</ref>
== उल्लेखनीय अनुयायी ==
श्री.[[नोलिनी कांत गुप्ता]] (१८८९–१९८३) - नोलिनी कांत गुप्ता हे क्रांतिकारक, भाषाशास्त्रज्ञ, विद्वान, समीक्षक, तत्त्वज्ञानी आणि योगी होते. श्रीअरविंद यांच्या ज्येष्ठ अनुयायांपैकी ते एक होते. श्रीअरविंद यांच्यासमवेत ते क्रांतिकार्यात सहभागी होते. पुढे [[साप्ताहिक धर्म|धर्म]] आणि [[कर्मयोगिन्|कर्मयोगिन]] या श्रीअरविंद संचालित नियतकालिकांचे ते सह-संपादक म्हणून काम पाहत होते. श्रीअरविंद आश्रमाचे सचिव व विश्वस्त होते. त्यांनी इंग्रजीमध्ये १६ आणि बंगाली भाषेत ४४ पुस्तके लिहिली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Nolini_Kanta_Gupta|title=en.wikipedia.org/|last=Nolini_Kanta_Gupta|url-status=live}}</ref>
श्री. [[निरोदबरन]] (१९०३–२००६) - एडिनबर्ग येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर होते. श्रीअरविंद यांनी निरोदबरन यांच्यासोबत केलेल्या तोंडी व लेखी संवादामधून, पूर्णयोगासंबंधीचे अनेक पैलू सहजतेने स्पष्ट झालेले आहेत. Correspondence with Sri Aurobindo (दोन भाग) आणि Talks with Sri Aurobindo (तीन भाग), Twelve years with Sri Aurobindo ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्रीअरविंद यांच्या 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक होण्याची संधी श्री.निरोदबरन यांना प्राप्त झाली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Nirodbaran|title=en.wikipedia.org|last=Nirodbaran|url-status=live}}</ref>
श्री. [[माधव पु. पंडित]] (१९१८ – १९९३) - हे आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. त्यांनी श्रीअरविंद आश्रम आणि श्रीमाताजी यांचे सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळली होती.
श्री. [[पवित्र (फिलीप बार्बियर सेंट हिलरी)|पवित्र]] (१८९४ – १९६९) - मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire), हे पॅरिस निवासी, शिक्षण व व्यवसायाने अभियंता होते. झेन आणि तंत्रशास्त्राचा अभ्यास करून १९२५ साली श्रीअरविंद आश्रमात आले आणि पुढील सर्व जीवन तेथेच व्यतीत केले. नव्याने स्थापन केलेल्या Sri Aurobindo International University Centre च्या संचालकपदाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी १८ वर्षे सांभाळली. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Pavitra|title=en.wikipedia.org/|last=Pavitra|url-status=live}}</ref>
श्री. [[दिलीप कुमार रॉय]] (१८९७ – १९८०) बंगाली गायक, कादंबरीकार, कवी आणि निबंधकार.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Dilipkumar_Roy|title=DilipKumar Roy|url-status=live}}</ref>
श्री. [[कपाली शास्त्री|टी.व्ही. कपाली शास्त्री]] (१८८६ – १९५३) हे संस्कृतचे विद्वान अभ्यासक होते, सुविख्यात लेखक होते. १९२९ साली ते श्रीअरविंद आश्रमात दाखल झाले, त्यांनी श्रीअरविंद यांच्या विचार-प्रकाशात वेदांवर भाष्य केले.
श्री. [[सत्प्रेम]] (१९२३ – २००७) हे फ्रेंच लेखक होते आणि श्रीमाताजींच्या निकटवर्ती शिष्यांपैकी एक होते. त्यांचे श्रीमाताजींबरोबर झालेले संवाद 'मदर्स अजेंडा' या नावाने प्रकाशित झाले आहेत. त्याचे १३ खंड आहेत.
श्री. [[इंद्रा सेन]] (१९०३ – १९९४) सर्वांगीण मानसशास्त्र आणि सर्वांगीण तत्त्वज्ञान यावर लेखन करणारे ते पहिले लेखक होत.
श्री. [[के. डी. सेठना]] (१९०४ – २०११) ऊर्फ अमल किरण - [[मदर इंडिया (मासिक)|मदर इंडिया]] या इंग्रजी पाक्षिकाचे संस्थापक, संपादक
श्रीमती [[मार्गारेट वूड्रो विल्सन (निष्ठा)|मार्गारेट वूड्रो विल्सन]] (१८८६ – १९४४) - यांना श्रीमती निष्ठा या नावाने संबोधले जात असे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मि.वूड्रो विल्सन यांच्या या कन्या होत्या. त्या १९३८ साली श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या आणि अखेरपर्यंत तेथेच राहिल्या. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Margaret_Woodrow_Wilson|title=en.wikipedia.org/|last=Margaret_Woodrow_Wilson|url-status=live}}</ref>
== संदर्भ सूची ==
* श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन (लेखक - डॉ.गजानन नारायण जोशी; पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२)
* राष्ट्र रचनेचे ईश्वरी कार्य (संकलन - गजानन गोखले)
* महायोगी अरविंद, (लेखक - दिवाकर, रं. रा. अनु. आपटे, शि. शं.) मुंबई, १९५६.
* [[वंदे मातरम् - (श्रीअरविंद घोष यांच्या प्रेरक लेखांचा संग्रह)]], महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, १५ ऑगस्ट १९९७
== संदर्भ ==
{{संदर्भ यादी}}
== बाह्य दुवे ==
*[https://auromarathi.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a/ ऑरोमराठी]
* [http://www.sriaurobindoashram.org/ श्री ऑरोबिंदो आश्रम]
* [https://www.auroville.org/ ऑरोविल] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20191008072451/https://www.auroville.org/ |date=2019-10-08 }}
*[https://www.youtube.com/watch?v=MbW5UemBkus क्रांतदर्शी श्रीअरविंद (माहितीपट)]
*[https://archive.org/search?query=%28%28subject%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+subject%3A%22Sri+Aurobindo%22+OR+creator%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+creator%3A%22Sri+Aurobindo%22+OR+creator%3A%22Aurobindo%2C+S.%22+OR+title%3A%22Sri+Aurobindo%22+OR+description%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+description%3A%22Sri+Aurobindo%22%29+OR+%28%221872-1950%22+AND+Aurobindo%29%29+AND+%28-mediatype%3Asoftware%29 Internet Archive वर उपलब्ध असणारे श्रीअरविंदांचे किंवा श्रीअरविंद यांच्याविषयीचे साहित्य] (विविध भाषांमधील)
{| class="wikitable"
|+
!पुरस्कार व सन्मान
भारत सरकारने योगी श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ व गौरवार्थ वेळोवेळी पोस्टाची तिकीटे काढली आहेत.
![[चित्र:Sri Aurobindo 1964 stamp of India.jpg|अल्ट=श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट|इवलेसे|श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
|-
![[चित्र:Stamp of India - 1972 - Colnect 372280 - Birth Centenary Sri Aurobindo - Symbol of Aurobindo.jpeg|इवलेसे|श्रीअरविंद जन्मशताब्दी निमित्त पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
![[चित्र:Aurobindo 2022 stamp of India.jpg|इवलेसे|श्रीअरविंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
|}{{पूर्णयोग}}
{{DEFAULTSORT:घोष, अरविंद }}
[[वर्ग: पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८७२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]]
[[वर्ग:पूर्णयोग]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:आध्यात्मिक व्यक्ती]]
[[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]]
[[वर्ग:भारतीय शिक्षणतज्ज्ञ]]
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
[[वर्ग:योगी]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
[[वर्ग:भारतीय संस्कृती]]
[[वर्ग:इंग्लिश भाषी भारतीय लेखक]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:बहुभाषाविद]]
[[वर्ग:भाष्यकार]]
ssiar6c9n61kzkg2k6fmpoq316uza63
2681087
2681084
2026-04-26T09:50:39Z
Ketaki Modak
21590
उच्चार जोडला.
2681087
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| चित्र = Sri aurobindo.jpg
| चित्र_शीर्षक = अरविंद घोष
| नाव = अरविंद घोष
| जन्म_दिनांक = १५ ऑगस्ट १८७२
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = ५ डिसेंबर १९५०
| मृत्यू_स्थान = पाँडिचेरी, भारत
| निवासस्थान = कलकत्ता, दार्जीलिंग, लंडन, बडोदा, पाँडिचेरी
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे = श्रीअरविंद
| प्रशिक्षणसंस्था = किंग्ज कॉलेज, लंडन
| कार्यक्षेत्र = स्वातंत्र्यसेनानी, लेखक, भाषांतरकार, संपादक, योग
| प्रसिद्ध_कामे = वंदे मातरम्, आर्य, धर्म, कर्मयोगिन इ. वृत्तपत्रे
| मूळ_गाव = कलकत्ता
| जोडीदार = [[मृणालिनी देवी]]
| वडील = डॉ. [[कृष्णधन घोष]]
| आई = [[स्वर्णलता घोष]]
| आजोबा = [[ऋषी]] [[राजनारायण बोस]]
| भावंडे = विनयभूषण, मनमोहन, बारीन्द्र घोष, [[सरोजिनी]]
| तत्त्वज्ञान = [[पूर्णयोग]], अतिमानस योग
| स्वाक्षरी = Sri Aurobindo sign.jpg
}}
'''अरविंद घोष''' ऊर्फ '''श्रीअरविंद''' ऊर्फ '''ऑरोबिंदो''' (उच्चार - [[:चित्र:LL-Q9610 (ben)-Titodutta-অরবিন্দ ঘোষ.wav|बंगाली]])
(१५ ऑगस्ट १८७२, पहाटे ५.१६, [[कोलकाता|कलकत्ता]] - ५ डिसेंबर १९५०, पहाटे ०१.२६, [[पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)|पांँडिचेरी]]) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://incarnateword.in/compilations/5th-december/time|title=The Incarnate Word|website=incarnateword.in|access-date=2026-02-02}}</ref> हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.
== जीवन ==
अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी [[कलकत्ता]] येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव [[स्वर्णलता घोष]] होते. प्रसिद्ध ब्रह्म समाजाचे अध्वर्यू असणारे ऋषी [[राजनारायण बोस]] यांच्या त्या कन्या. विनयभूषण व मनमोहन हे श्रीअरविंद यांचे थोरले बंधू होते. सरोजिनी ही धाकटी बहीण आणि [[बारीन्द्र घोष]] हा धाकटा भाऊ, असे हे कुटुंब होते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन|last=डॉ.जोशी|first=गजानन नारायण|publisher=पुणे विद्यापीठ|year=१९८२|location=पुणे}}</ref>
[[इंग्लंड]]मधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना [[इंग्लिश]] शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. [[भारतीय धर्म]], [[संस्कृती]] व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना [[बंगाली]] ही त्यांची [[मातृभाषा]]सुद्धा शिकू दिली नाही.
=== शिक्षण ===
लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक [[जोसेफ मॅझिनी]] आणि [[गॅरिबाल्डी]] यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे १८७९ साली आपल्या दोन वडील-बंधुंसमवेत अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १८८४ साली लंडन येथील सेंट पॉल शाळेत ते शिकू लागले. लहान वयातच त्यांनी [[लॅटिन]], इंग्लिश, [[ग्रीक]] या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन ह्या भाषाही ते तेथे शिकले. १८९० साली वरिष्ठ शिष्यवृत्ती मिळवून ते [[केंब्रिज]] येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Collected Works of Sri Aurobindo - Vol 36|last=Sri Aurobindo|publisher=Sri Aurobindo Ashram Trust}}</ref>
केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने आय.सी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणाच्या परीक्षेस बसले नाहीत आणि त्यामुळे ते त्या सेवेसाठी बाद ठरले.<ref name="ReferenceA">Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 05</ref> इंग्लंडमधील १४ वर्षांचे वास्तव्य संपवून दि. ०६ फेब्रुवारी १८९३ मध्ये अरविंद घोष [[भारत]]ात येऊन पोहोचले.
=== व्यावहारिक जीवन ===
भारतात परतल्यानंतर ते [[बडोदा संस्थान]]च्या नोकरीत रुजू झाले. त्यांनी इ.स. १८९३ ते १९०६ हा तेरा वर्षांचा कालखंड बडोदा संस्थानाच्या सेवेत घालविला. सुरुवातीला महसूल खात्यात काम करत असत. बडोद्यास [[सयाजीराव गायकवाड]] यांच्या सचिवालयात त्यांनी काम केले होते.३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, [[मृणालिनी देवी]] यांच्याशी झाला. महाविद्यालयात [[फ्रेंच]] व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली, मराठी, गुजराती, तमिळ आणि [[संस्कृत]] या भाषा शिकले. तेथे त्यांनी [[भारतीय तत्त्वज्ञान]]ाचे वाचन केले. वेद, उपनिषदे, महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून, त्यातील निवडक साहित्याचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले.
=== योगसाधनेस आरंभ ===
इंग्लंडवरून भारतात परतल्यावर, अपोलो बंदर, मुंबई येथे पहिले पाऊल ठेवल्यावरच त्यांना आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली. भौतिक क्षेत्राला अनंत व्यापून आहे, असा त्यांना अनुभव आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 35 : Pg 234-235</ref> काश्मीरमध्ये [[शंकराचार्य टेकडी]]<nowiki/>वर (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगा) फिरत असताना त्यांना शून्य अनंताचा अनुभव आला. इ.स.१९०२ मध्ये पुण्यामध्ये [[पर्वती]]<nowiki/>वर त्यांना अनुभव आला.<ref name=":1" /> हिलटॉप टेम्पल ही त्यांची कविता याच अनुभवावर आधारित आहे. <ref>अभीप्सा मराठी मासिक - ऑगस्ट २०२२ चा अंक. </ref> नर्मदाकाठी [[चांदोद]]<nowiki/>च्या कालीमातेच्या मंदिरात त्यांना कालीच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 110</ref> हे सारे अनुभव साधनेविना आलेले होते.
बडोदा येथे असताना त्यांच्या [[योग]]साधनेस प्रारंभ झाला. त्यांच्या योगसाधनेचा प्रारंभ प्राणायामापासून झाला. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य, विचारशक्तीमधील वृद्धीचा अनुभव आला. <ref name=":1" /> आध्यात्मिक साधना आणि राजकीय चळवळ या दोन्ही गोष्टी साध्य करता याव्यात असा त्यांचा प्रयत्न होता. जीवनाचा परित्याग करायला भाग पाडेल अशी साधना त्यांना नको होती. पुढे [[विष्णू भास्कर लेले|विष्णु भास्कर लेले]] या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले. श्री.लेले यांनी त्यांना मन निर्विचार कसे करायचे याचे धडे दिले. अवघ्या तीन दिवसांत श्रीअरविंद यांना ती स्थिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांना शांत ब्रह्म-चेतनेचा, निर्गुण ब्रह्माचा अनुभव आला आणि पुढेही तो अनुभव अनेक दिवस कायम तसाच टिकून राहिला, असे ते सांगतात. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=Evening Talks with Sri Aurobindo|last=Purani|first=A.B.|publisher=Sri Aurobindo Ashram Trust|year=1995|isbn=81-7060-093-6|pages=Pg No. 302}}</ref>
=== स्वातंत्र्यलढ्यात सहभाग ===
इ.स.१९०५ साली झालेल्या वंगभंगाच्या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते [[लोकमान्य टिळक]]ांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी [[मुंबई]]च्या [[इंदुप्रकाश]] साप्ताहिकमध्ये लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. हिंदुस्थानातील राजकीय कृतिकार्यक्रमाचे ध्येय ’संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य‘ हे आहे ह्याचा उघडपणे जाहीर उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर जोर देत राहणे, हा तेव्हा श्रीअरविंदांच्या आस्थेचा पहिला विषय होता; अशा प्रकारचा जाहीर उद्घोष करण्याचे धाडस असणारे हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे श्रीअरविंद होते आणि लगेचच ते यामध्ये यशस्वीही झाले.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 55</ref> इ.स. १९०७ साली सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते.
त्यांनी [[वंदे मातरम् वृत्तपत्र]] सुरू केले. ते वंदे मातरमचे कार्यकारी संपादक होते. इ.स. १९०७ ते १९०८ या कालावधीत वंदे मातरम् या दैनिकास त्यांचे पूर्ण मार्गदर्शन लाभले होते. अगदी थोडक्या कालावधीत या दैनिकाने भारताच्या राजकीय विचारसरणीत पूर्णतः परिवर्तन घडवून आणले होते.<ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 06-07</ref> आपल्या विचारांच्या प्रसारार्थ अरविंद घोष यांनी दोन साप्ताहिके चालविली. इंग्रजीमध्ये [[कर्मयोगिन्]] आणि बंगालीमध्ये [[साप्ताहिक धर्म]] ही साप्ताहिके ते चालवीत असत.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 61</ref> बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना सगुण ब्रह्माचा साक्षात्कार झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नुलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन}}</ref>
=== जीवनाला कलाटणी ===
तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र [[वासुदेव]]ाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम [[देशबंधू चित्तरंजन दास]] यांनी केले. श्रीअरविंद यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. इ.स.१९१० मध्ये राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम [[चंद्रनगर]]ला आणि नंतर १९१० मध्ये [[पॉंडिचेरी]] येथे गेले. ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी या प्रवासामध्ये जतींद्रनाथ मित्र हे नाव धारण केले होते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Reminiscences|last=Nolini Kant Gupta|publisher=Mother India, Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=1969|pages=51}}</ref> ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. [[पॉंडिचेरी]] ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले.
इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.पॉल रिचईस यांच्या समवेत श्रीअरविंद यांनी 'आर्य' या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य प्रथम [[आर्य मासिक|आर्य मासिका]]<nowiki/>मधून क्रमश: प्रसिद्ध झालेले आहे. इ.स. १९२० साली मिसेस मीरा अल्फासा या पॉंडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या आणि त्यांच्या सहयोगाने इ.स. १९२६ साली [[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]] याची स्थापना झाली. आश्रमाची सारी सूत्रे त्यांनी श्रीमाताजींकडे सोपविली आणि ते उच्चतर साधनेसाठी एकांतात गेले. पुढे इ.स. १९३८ साली त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांनी साधकांशी होणारा पत्रव्यवहारही थांबविला आणि पृथ्वीचेतनेमध्ये अतिमानासाचे अवतरण घडविण्याच्या आपल्या कार्यावर आणि सावित्रीच्या लेखनाकडे लक्ष वळविले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=On himself|last=Sri Aurobindo|publisher=Sri Aurobindo Ashram Trust|year=1972}}</ref> भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी श्रीअरविंदांचा ७५ वा वाढदिवस होता. दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ’ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 474-477</ref>
[[चित्र:Sri-Aurobindo-face-3.jpg|इवलेसे|श्रीअरविंद (१९५० सालचे छायाचित्र) ]]
=== निधन ===
५ डिसेंबर १९५० रोजी अरविंद घोष यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही ४ दिवसपर्यंत त्यांचा देह विघटन न होता, तसाच सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. ९ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली. पुढे इ.स. १९७३ सालापर्यंत श्रीमाताजींनी ऊर्फ मीरा अल्फासा यांनी श्रीअरविंद यांच्या कार्याची धुरा सांभाळली होती.
== शिक्षणविषयक विचार==
हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे म्हणजे बेंगाल नॅशनल कॉलेजचे (सध्याचे जादवपूर विद्यापीठ) प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
*श्रीअरविंद यांनी राष्ट्रीय शिक्षणाला महत्त्व दिले आहे. भूतकाळ हा आपला पाया, वर्तमान हे आपले साहित्य आणि भविष्य हे आपले उद्दिष्ट आणि शिखर असते. शिक्षणाच्या राष्ट्रीय पद्धतीमध्ये प्रत्येकाला त्याची, त्याची स्वाभाविक जागा, त्याचे योग्य स्थान मिळालेच पाहिजे, अशी त्यांची विचारसरणी होती.
*त्यांनी प्रतिपादित केलेली त्रिसूत्री खालीलप्रमाणे -<ref>Collected Works of Sri Aurobindo : Vol 01</ref>
**१) काहीही शिकविता येत नाही हे खऱ्या शिक्षणाचे पहिले तत्त्व आहे. शिक्षक हा माहिती देणारा किंवा मुलांना काम करायला लावणारा (गृहपाठ देणारा) नसतो तर तो मदतनीस आणि मार्गदर्शक असतो. लादणे नाही तर सुचविणे हे त्य<nowiki/>ाचे काम असते. तो खरंतर विद्यार्थ्याचे मन घडवित नाही. ज्ञानसाधने परिपूर्ण कशी बनवायची हे तो दाखवितो आणि या प्रकियेत तो विद्यार्थ्याला मदत करतो, प्रोत्साहन देतो. तो विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही तर स्वयंअध्ययन करून ज्ञान कसे मिळवायचे याची पद्धत तो शिकवितो. विद्यार्थ्यांच्या अंतरात दडलेल्या ज्ञानाचे तो कारण ठरत नाही तर ते ज्ञान कोठे दडलेले आहे आणि त्याला पृष्ठभागावर आणण्याची सवय कशी लावायची हे तो दाखवितो.
**२) मनाच्या विकासासाठी मन विचारात घेणे आवश्यक आहे हे दुसरे तत्त्व आहे. आईवडिलांच्या किंवा शिक्षकाच्या इच्छेनुसार विद्यार्थ्याला ठाकूनठोकून घडविणे, त्याला आकार देणे ही कल्पना म्हणजे एक क्रूर आणि अडाणीपणाची अंधश्रद्धाच आहे. त्याचा जो मूळ स्वभाव आहे, प्रकृती आहे त्याचा स्वाभाविक विकास घडविण्यासाठी त्याने स्वतःलाच प्रवृत्त केले पाहिजे. एखाद्या पूर्वनियोजित (पालकांनी ठरविलेल्या) व्यवसायासाठी त्याला तयार करणे किंवा आपल्या मुलाने हे विशिष्ट गुण, क्षमता, कल्पना, सद्गुण संपादित केले पाहिजेत असे पालकांनी आधीच ठरविणे ही पालकांची घोडचूक ठरेल.विकसनशील जीवामधील जे सर्वोत्तम आहे ते (प्रकट होणे) बाहेर काढणे आणि त्याचा भल्या(चांगल्या, उमद्या) कामासाठी उपयोग होण्यासाठी ते विकसित करणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
**३) जवळून दूराकडे, जे आहे त्याकडून जे पाहिजे त्याकडे वाटचाल हे शिक्षणाचे तिसरे तत्त्व आहे.
==श्रीअरविंदांचे प्रतीक==
[[चित्र:Sri-Aurobindos-Symbol.png|अल्ट=श्रीअरविंदांचे प्रतीक|डावे|इवलेसे|श्रीअरविंदांचे प्रतीक]]
श्रीअरविंदांचे प्रतीक असणाऱ्या ह्या चिन्हामध्ये अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा, ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोण जेथे मिळतात तो मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. चौरसातील पाणी हे वैविध्यपूर्ण निर्मितीचे, सृष्टीचे प्रतीक आहे.
== तत्त्वज्ञान ==
[[चित्र:Sri Aurobindo Ashram, Pondicherry.JPG|इवलेसे|श्री अरविंद आश्रम, पुददुचेरी]]
* अतिमानसाच्या उच्चतम शिखरावर पोहोचून त्याचा साक्षात्कार करून घेणे आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे अवतरण घडविणे हे श्रीअरविंदांच्या पूर्णयोगाचे ध्येय होते.<ref>Perspectives of Savitri - Part I, Edited by R.Y.Deshpande : 183, (Written by K.D.Sethana)</ref>
* [[कर्म]], [[ज्ञान]], आणि [[भक्ती]] यांच्या समन्वयावर आधारित 'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. [[पूर्णयोग]] तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याच्या प्रयत्न करण्यावर भर आहे.
* 'माणूस हा [[उत्क्रांती]]तील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर [[अतिमानस|अतिमानसा]]<nowiki/>चा (Supermind) उदय व्हायचा आहे'; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी 'दिव्य जीवन' या ग्रंथातून केली आहे.
*श्रीअरविंद हे एक समन्वयकारी, संश्लेषणकारी आणि समग्रतेने विचार करणारे विचारवंत आहेत. ते पूर्व व पश्चिम, बुद्धिवाद व धर्म, विज्ञान व अध्यात्म, शरीर व आत्मा, इहलोक व परलोक, आधिभौतिक व आध्यात्मिक यांच्यात भेद व द्वैत आहे असे मनात असले तरी त्यांच्यात विरोध व वैर आहे असे ते मानत नाहीत. उलट ही सर्व परस्परपूरक बनली पाहिजेत आणि त्यांनी परस्परांना पूरक व पोषक भूमिका असली पाहिजे असते त्यांचे मत आहे.
*त्यांच्या तत्त्वचिंतनात वेदांताचा परमात्मा व परमेश्वर तसेच अचल, स्थिर, अविकारी, अविनाशी परब्रह्म, त्रिगुणातीतता, सांख्यांची प्रकृती, शाक्तांची शक्ती आणि शक्तीशीलत्व, वैष्णवांचा वासुदेव, बौद्धांचे अप्रतिहत परिवर्तन व संभवन या सर्वांना परस्परांशी विरोध न होता स्थान मिळालेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन|last=डॉ.जोशी|first=गजानन नारायण|publisher=पुणे विद्यापीठ|year=१९८२}}</ref>
==ग्रंथसंपदा==
श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य – Synthesis of Yoga (योगसमन्वय), Essays on the Gita (गीतेवरील निबंध), Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य), Life Divine (दिव्य जीवन), The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया), The secret of the Veda (वेदरहस्य) The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) इ. सर्व साहित्य ‘आर्य’मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. श्रीअरविंद यांच्या हातून, गूढ विद्येच्या आधारे, 'योगिक साधन' नावाचे एक पुस्तक लिहून झाले. ते त्यांनी ''''उत्तर योगी'''<nowiki/>' या टोपण नावाने प्रकाशित केले.हे पुस्तक लिहीत असताना त्यांना दिवंगत [[राजा राममोहन रॉय]] यांची उपस्थिती जाणवत असे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=A Pilgrimage to Sri Aurobindo|last=K. Amrita|publisher=Sri Aurobindo Ashram|year=2015|isbn=978-93-5210-036-1|location=Pondicherry}}</ref>
श्रीअरविंद यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे [[सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक|सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक]]. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले.
श्रीअरविंद यांनी विपुल लेखन केले आहे. [[श्रीअरविंद घोष यांचे साहित्य]] Complete Works of Sri Aurobindo या नावाने ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्याची पृष्ठसंख्या २१५०० च्या आसपास आहे. या खंडांमधील काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे [[सेनापती बापट]] यांनी मराठीत भाषांतर केले आहे.
[[सेनापती बापट]] यांच्याशिवाय इतर अनुवादकांनी केलेली अन्य साहित्याची भाषांतरेही उपलब्ध आहेत. यामध्ये [[अनुवादक]] भा.द.लिमये, [[विमल भिडे]], डॉ.[[केतकी मोडक]] यांचा समावेश आहे. त्यांनी केलेला अनुवाद [[संजीवन]] आणि [[अभीप्सा मासिक]] या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो.
== श्रीअरविंद आणि महाराष्ट्र व मराठी माणूस यांचा अनुबंध ==
* श्रीअरविंद याांच्या राजकीय विश्लेषणाचा आरंभ मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या [[इंदुप्रकाश]] या नियतकालिकातील लेखाने झाला. <ref>{{स्रोत पुस्तक|title=वंदे मातरम् (श्रीअरविंद घोष याांच्या प्रेरक लेखाांचा सांग्रह)|last=[[डॉ. ग. मो. पाटील]]|last2=डॉ. न. ब. पाटील|last3=श्री. गो. ब. सरदेसाई|last4=श्रीमती लता राजे|last5=डॉ. रवींद्र रामदास|publisher=महाराष्ट्र राज्य साणहत्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई|year=१५ ऑगस्ट १९९७|location=मुंबई}}</ref>
* इंदुप्रकाशचे चालक श्री. देशपांडे हे श्रीअरविंद घोष यांचे केम्ब्रिजमधील मित्र होते. त्यांच्या विनंतीवरूनच श्रीअरविंद यांनी New Lamps for Old (न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड) ही लेखमाला इंदुप्रकाशमध्ये लिहिली होती. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०६ मार्च १८९४ या कालावधीत नऊ लेखांची मालिका प्रकाशित झाली होती. <ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2002|volume=06-07|location=Pondicherry}}</ref>
* [[लोकमान्य टिळक]] हे श्रीअरविंद यांचे राजकीय सहकारी होते. त्याची साक्ष टिळकांच्या लेखसंग्रहास श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत व टिळकांवरील मृत्युलेखात मिळते.
* श्रीअरविंद योगमार्गाकडे वळण्याची सुरुवात श्री.[[विष्णू भास्कर लेले|विष्णु भास्कर लेले]] यांच्यापासून झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने केलेल्या साधनेमुळे श्रीअरविंद यांना अवघ्या तीन दिवसांत शांत ब्रह्माचा साक्षात्कार झाला होता.
==श्रीअरविंद यांच्यावरील मराठीतील लेखन==
* योगी अरविंद घोष - ले.पी.बी.कुलकर्णी, प्रस्तावना - के.जी.देशपांडे, (१९३५) (मुंबई, प्रकाशक - काशिनाथ महादेव जम्हणकर, पृष्ठसंख्या - २२५) <ref>Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref><ref name=":3" />
* अरविंद दोहन (धार पहिली) - अध्यात्मविकास, [[सदानंद सुंठणकर]], पृष्ठसंख्या २८८, श्रीकृष्ण प्रकाशन, बेळगाव. (१९५६)
* अरविंद दोहन (धार दुसरी), [[सदानंद सुंठणकर]]
* महायोगी अरविंद, दिवाकर, रं. रा. अनु. आपटे, शि. शं. मुंबई, (१९५६) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://vishwakosh.marathi.gov.in/17903/|title=घोष, अरविंद|date=2019-07-04|website=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|language=mr-IN|access-date=2023-05-27}}{{मृत दुवा|date=March 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
* पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य, ले. केशव रघुनाथ काशीकर, उषा प्रकाशन पारडी, जि.सुरत, (१९६०)
* [https://motherandsriaurobindo.in/nvgtr.php?pguri=_StaticContent/SriAurobindoAshram/-09%20E-Library/-08%20Other%20Authors/Gajanan%20Gokhale/-02%20Marathi/Yugadrashte%20Sri%20Arvind.pdf युगद्रष्टे श्रीअरविंद], गजानन गोखले, द्वितीय आवृत्ती १९७२
* Sri Aurobindo - the story of his life - श्रीअरविंदांची जीवनकथा (१९७५) - अनुवादिका - कु.[[विमल भिडे]]
* [[श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन]], डॉ.[[गजानन नारायण जोशी]], [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठ]], १९८२ <ref name=":0" />
* [[अखेरचे पर्व - (श्रीअरविंदांच्या सान्निध्यात बारा वर्षे)]] - ले.[[निरोदबरन]], मराठी अनुवाद - सुनीती रे.देशपांडे (१९९५)
* उत्तरयोगी - [[ज्योत्स्ना देवधर]]
* [[श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी (चरित्र)|श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी]] - प्रभाकर नुलकर, कर्मयोगी प्रकाशन
* तेजाचा वारसा: योगी अरविंद, लेखिका [[सुरेखा दीक्षित]]
* योगी अरविंद - प्र.ग.सहस्रबुद्धे
* योगी अरविंद - सरल नागराज
* श्रीअरविंद - जीवन व योग (प्रमोदकुमार सेन) (श्रीअरविंद: जीबोन ओ जोग या बंगाली चरित्राचा अनुवाद) - अनुवाद - विलास गीते
*[[मुक्तिगाथा महामानवाची (चरित्र)|मुक्तिगाथा महामानवाची]] - प्रा.[[शिवाजीराव अनंतराव भोसले]]
*श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस - ले.[[सत्प्रेम]], मराठी भाषांतर - श्री.भा.वि.कुलकर्णी - ISBN 81-85137-67-6
*श्रीअरविंद - शरद कुलकर्णी
*[[commons:File:महाराजा_सयाजीराव_आणि_योगी_अरविंद_घोष.pdf|महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष]] - (महाराजा सयाजीराव ज्ञानमाला: १३), डॉ.राजेंद्र मगर, महाराजा सयाजीराव संशोधन संस्था, पहिली आवृत्ती २०२१
*[https://www.evivek.com/Encyc/2021/11/9/Contemplation-of-Indian-Literature-by-Yogi-Arvind.html योगी अरविंद यांचे भारतीय साहित्य चिंतन] - (लेख) - ले.श्रीपाद कोठे, [[साप्ताहिक विवेक]], ०९ नोव्हेंबर २०२१
*[[श्रीअरविंद आणि महाराष्ट्र (पुस्तक)|श्रीअरविंद आणि महाराष्ट्र]] - ले. [[सुहासिनी देशपांडे]], प्रकाशक - [[श्रीअरविंद सोसायटी]], मुंबई शाखा (प्रकाशन - दि. १३.०१.२०२३)
*श्रीअरविंद - नवजात, अनुवाद - म.अ.करंदीकर, [[नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया]], ISBN 978-81-237-2275-7 <ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी पुस्तके सूची २०१५|publisher=नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया|year=२०१५|location=नवी दिल्ली}}</ref>
== चित्रदालन ==
<gallery widths="240" heights="240">
चित्र:Sri Aurobindo presiding over a meeting of the Nationalists after the Surat Congress, with Tilak speaking, 1907.jpg|श्रीअरविंद आणि लोकमान्य टिळक
</gallery>
== इतर मान्यवर यांचा अनुबंध ==
==== श्रीअरविंद आणि [[महाराजा सयाजीराव गायकवाड]] ====
अरविंद घोष हे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना त्यांचा तेथे महाराजा [[सयाजीराव गायकवाड]] यांच्याशी परिचय झाला. आणि त्यातून त्यांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली. बडोदानरेशांच्या सचिवालयात त्यांनी काही काळ नोकरी केली. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत. त्यांच्याबरोबर ते [[काश्मीर]] दौऱ्याला [[सचिव]] म्हणून गेले होते.<ref name="ReferenceA"/>
==== श्रीअरविंद आणि [[लोकमान्य टिळक]] ====
अहमदाबाद येथे इ.स. १९०२ साली झालेल्या कांग्रेस परिषदेमध्ये अरविंद घोष हे लोकमान्य टिळक यांना प्रथम भेटले. पुढे १९०७ सालच्या सुरत कांग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. सुरत कांग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते. त्यांनीच टिळकांशी सल्लामसलत न करता मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला, आणि परिणामतः कांग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी दुफळी निर्माण झाली.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 35 : Pg 26</ref>
अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक एक प्रकारे समानधर्मा असल्याने, त्यांच्यामध्ये विलक्षण अनुबंध निर्माण झाला होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा लिहिलेला सोळा पानी दीर्घ लेख याची साक्ष देतो. तसेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर अरविंद घोष यांनी 'A GREAT MIND, A GREAT WILL' या शीर्षकाचा मृत्युलेख लिहिला होता. <ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 01|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref> १९१७ साली प्रकाशित झालेल्या 'लो.टिळकांचे लेख नि भाषणे' या ग्रंथास श्रीअरविंद यांची प्रस्तावना आहे. <ref name=":2" />
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी (पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक झालेले) डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार]] आणि (पुढील काळात भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक झालेले) डॉ. [[बाळकृष्ण शिवराम मुंजे]] हे दोघेही अरविंद घोष यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हणले, <nowiki>''मी टिळकांचे स्थान घेऊ शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची निवड साफ चुकली असे मला स्पष्ट म्हणावेसे वाटते. मी तर सोडाच, पण त्यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीच व्यक्ती मला तरी दिसत नाही.''</nowiki><ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 36|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[रवींद्रनाथ टागोर]] ====
दि. ०८ सप्टेंबर १९०७ रोजीच्या वंदे मातरमच्या अंकामध्ये गुरुदेव [[रवींद्रनाथ टागोर|रवीन्द्रनाथ टागोर]] यांनी बंगालीतून लिहिलेली अरविंदांना अभिवादन करणारी कविता प्रकाशित झाली होती. 'Salutation' या नावाने असलेल्या या कवितेमध्ये त्यांनी अरविंदांना उद्देशून ‘देशमित्र’, ‘अवतारी व्यक्तिमत्त्व’, ‘भारताचा आत्मा’ अशी विविध विशेषणे योजिली आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Sri Aurobindo - a biography and a history|last=K.R.Srinivasa Iyengar|publisher=Sri Aurobindo International Centre of Education|year=1945|isbn=81-7058-813-8|location=Pondicherry - 605 002}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[स्वामी विवेकानंद]] ====
अलिपूरच्या कारागृहात असताना श्रीअरविंद यांना [[स्वामी विवेकानंद]] यांची वाणी ऐकू येत असे. श्रीअरविंद यांनी याविषयी असे म्हणले आहे, ''कारावासामध्ये असताना, एकांतात माझी जी ध्यानसाधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा मला सातत्याने विवेकानंदांची वाणी ऐकू येत असे, त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट, मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी माझ्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सांगण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली.'' <ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 98-99</ref>
==== श्रीअरविंद आणि [[भगिनी निवेदिता]] ====
[[भगिनी निवेदिता]] बडोद्याला व्याख्याने देण्यासाठी आल्या असताना त्यांची व अरविंद घोष यांची पहिली भेट झाली. कालीभक्त आणि शक्तीवर श्रद्धा असणारा म्हणून, म्हणजेच एक क्रांतिकारक म्हणून निवेदिता त्यांना ओळखत होत्या. निवेदितांचे ‘काली द मदर’ हे पुस्तक अरविंद यांनी वाचले होते. या भेटीदरम्यानच त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 99</ref>
ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. आणि आता त्यांनी ब्रिटिश भारतामध्ये राहू नये, असा सल्लाही दिला होता, पण अरविंदांनी तो सल्ला मानला नाही. पुढे ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या 'कर्मयोगिन्' या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत सांभाळली होती.<ref>{{स्रोत पुस्तक|title=The Complete Works of Sri Aurobindo : Vol 36|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[महादेव गोविंद रानडे]] ====
श्रीअरविंद भारतात आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. तेव्हा दि. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०५ मार्च १८९४ या दरम्यान त्यांनी [[इंदुप्रकाश]]मध्ये “New lamps for old” ही लेखमाला चालविली. त्यातून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच विशेषतः इंग्रज सरकारचे लक्ष त्याकडे वेधले गेले. तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी श्री. के. जी. देशपांडे (इंदुप्रकाशचे चालक) यांच्या मार्फत असे जहाल लिखाण लिहू नये, असा निरोप श्रीअरविंदांना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, त्यांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली.<ref name=":3">{{स्रोत पुस्तक|title=Evening talks with Sri Aurobindo|last=A.B.Purani|year=1982|isbn=81-7060-093-6|location=Pondicherry}}</ref> “What would Maharashtra of today have been without Mahadev Govind Ranade and what would India of today be without Maharashtra?” असे गौरवोद्गार श्रीअरविंद यांनी रानडे यांच्याविषयी काढले होते. <ref name=":2">{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2003|volume=01|location=Pondicherry|pages=}}</ref>
==== श्रीअरविंद आणि देशबंधू [[चित्तरंजन दास]] ====
अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, ”हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधुम, ही सगळी आंदोलने थंड झाली असतील, जेव्हा श्रीअरविंद निधन पावलेले असतील तेव्हा देशभक्त कवी, राष्ट्रवादाचे प्रणेते आणि मानवतेचे प्रेमी म्हणून ते ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनःपुन्हा या भारतातच नव्हे, तर दूरदेशी आणि साता समुद्रापारही घुमत राहतील.“<ref>(Mother’s chronicles Book Five by Sujata Nahar : 478-479)</ref>
पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.<ref>Perspectives of Savitri - Part I by R.Y. Deshpande</ref>
== उल्लेखनीय अनुयायी ==
श्री.[[नोलिनी कांत गुप्ता]] (१८८९–१९८३) - नोलिनी कांत गुप्ता हे क्रांतिकारक, भाषाशास्त्रज्ञ, विद्वान, समीक्षक, तत्त्वज्ञानी आणि योगी होते. श्रीअरविंद यांच्या ज्येष्ठ अनुयायांपैकी ते एक होते. श्रीअरविंद यांच्यासमवेत ते क्रांतिकार्यात सहभागी होते. पुढे [[साप्ताहिक धर्म|धर्म]] आणि [[कर्मयोगिन्|कर्मयोगिन]] या श्रीअरविंद संचालित नियतकालिकांचे ते सह-संपादक म्हणून काम पाहत होते. श्रीअरविंद आश्रमाचे सचिव व विश्वस्त होते. त्यांनी इंग्रजीमध्ये १६ आणि बंगाली भाषेत ४४ पुस्तके लिहिली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Nolini_Kanta_Gupta|title=en.wikipedia.org/|last=Nolini_Kanta_Gupta|url-status=live}}</ref>
श्री. [[निरोदबरन]] (१९०३–२००६) - एडिनबर्ग येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर होते. श्रीअरविंद यांनी निरोदबरन यांच्यासोबत केलेल्या तोंडी व लेखी संवादामधून, पूर्णयोगासंबंधीचे अनेक पैलू सहजतेने स्पष्ट झालेले आहेत. Correspondence with Sri Aurobindo (दोन भाग) आणि Talks with Sri Aurobindo (तीन भाग), Twelve years with Sri Aurobindo ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्रीअरविंद यांच्या 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक होण्याची संधी श्री.निरोदबरन यांना प्राप्त झाली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Nirodbaran|title=en.wikipedia.org|last=Nirodbaran|url-status=live}}</ref>
श्री. [[माधव पु. पंडित]] (१९१८ – १९९३) - हे आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. त्यांनी श्रीअरविंद आश्रम आणि श्रीमाताजी यांचे सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळली होती.
श्री. [[पवित्र (फिलीप बार्बियर सेंट हिलरी)|पवित्र]] (१८९४ – १९६९) - मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire), हे पॅरिस निवासी, शिक्षण व व्यवसायाने अभियंता होते. झेन आणि तंत्रशास्त्राचा अभ्यास करून १९२५ साली श्रीअरविंद आश्रमात आले आणि पुढील सर्व जीवन तेथेच व्यतीत केले. नव्याने स्थापन केलेल्या Sri Aurobindo International University Centre च्या संचालकपदाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी १८ वर्षे सांभाळली. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Pavitra|title=en.wikipedia.org/|last=Pavitra|url-status=live}}</ref>
श्री. [[दिलीप कुमार रॉय]] (१८९७ – १९८०) बंगाली गायक, कादंबरीकार, कवी आणि निबंधकार.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Dilipkumar_Roy|title=DilipKumar Roy|url-status=live}}</ref>
श्री. [[कपाली शास्त्री|टी.व्ही. कपाली शास्त्री]] (१८८६ – १९५३) हे संस्कृतचे विद्वान अभ्यासक होते, सुविख्यात लेखक होते. १९२९ साली ते श्रीअरविंद आश्रमात दाखल झाले, त्यांनी श्रीअरविंद यांच्या विचार-प्रकाशात वेदांवर भाष्य केले.
श्री. [[सत्प्रेम]] (१९२३ – २००७) हे फ्रेंच लेखक होते आणि श्रीमाताजींच्या निकटवर्ती शिष्यांपैकी एक होते. त्यांचे श्रीमाताजींबरोबर झालेले संवाद 'मदर्स अजेंडा' या नावाने प्रकाशित झाले आहेत. त्याचे १३ खंड आहेत.
श्री. [[इंद्रा सेन]] (१९०३ – १९९४) सर्वांगीण मानसशास्त्र आणि सर्वांगीण तत्त्वज्ञान यावर लेखन करणारे ते पहिले लेखक होत.
श्री. [[के. डी. सेठना]] (१९०४ – २०११) ऊर्फ अमल किरण - [[मदर इंडिया (मासिक)|मदर इंडिया]] या इंग्रजी पाक्षिकाचे संस्थापक, संपादक
श्रीमती [[मार्गारेट वूड्रो विल्सन (निष्ठा)|मार्गारेट वूड्रो विल्सन]] (१८८६ – १९४४) - यांना श्रीमती निष्ठा या नावाने संबोधले जात असे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मि.वूड्रो विल्सन यांच्या या कन्या होत्या. त्या १९३८ साली श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या आणि अखेरपर्यंत तेथेच राहिल्या. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Margaret_Woodrow_Wilson|title=en.wikipedia.org/|last=Margaret_Woodrow_Wilson|url-status=live}}</ref>
== संदर्भ सूची ==
* श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन (लेखक - डॉ.गजानन नारायण जोशी; पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२)
* राष्ट्र रचनेचे ईश्वरी कार्य (संकलन - गजानन गोखले)
* महायोगी अरविंद, (लेखक - दिवाकर, रं. रा. अनु. आपटे, शि. शं.) मुंबई, १९५६.
* [[वंदे मातरम् - (श्रीअरविंद घोष यांच्या प्रेरक लेखांचा संग्रह)]], महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, १५ ऑगस्ट १९९७
== संदर्भ ==
{{संदर्भ यादी}}
== बाह्य दुवे ==
*[https://auromarathi.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a/ ऑरोमराठी]
* [http://www.sriaurobindoashram.org/ श्री ऑरोबिंदो आश्रम]
* [https://www.auroville.org/ ऑरोविल] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20191008072451/https://www.auroville.org/ |date=2019-10-08 }}
*[https://www.youtube.com/watch?v=MbW5UemBkus क्रांतदर्शी श्रीअरविंद (माहितीपट)]
*[https://archive.org/search?query=%28%28subject%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+subject%3A%22Sri+Aurobindo%22+OR+creator%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+creator%3A%22Sri+Aurobindo%22+OR+creator%3A%22Aurobindo%2C+S.%22+OR+title%3A%22Sri+Aurobindo%22+OR+description%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+description%3A%22Sri+Aurobindo%22%29+OR+%28%221872-1950%22+AND+Aurobindo%29%29+AND+%28-mediatype%3Asoftware%29 Internet Archive वर उपलब्ध असणारे श्रीअरविंदांचे किंवा श्रीअरविंद यांच्याविषयीचे साहित्य] (विविध भाषांमधील)
{| class="wikitable"
|+
!पुरस्कार व सन्मान
भारत सरकारने योगी श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ व गौरवार्थ वेळोवेळी पोस्टाची तिकीटे काढली आहेत.
![[चित्र:Sri Aurobindo 1964 stamp of India.jpg|अल्ट=श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट|इवलेसे|श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
|-
![[चित्र:Stamp of India - 1972 - Colnect 372280 - Birth Centenary Sri Aurobindo - Symbol of Aurobindo.jpeg|इवलेसे|श्रीअरविंद जन्मशताब्दी निमित्त पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
![[चित्र:Aurobindo 2022 stamp of India.jpg|इवलेसे|श्रीअरविंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
|}{{पूर्णयोग}}
{{DEFAULTSORT:घोष, अरविंद }}
[[वर्ग: पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८७२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]]
[[वर्ग:पूर्णयोग]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:आध्यात्मिक व्यक्ती]]
[[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]]
[[वर्ग:भारतीय शिक्षणतज्ज्ञ]]
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
[[वर्ग:योगी]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
[[वर्ग:भारतीय संस्कृती]]
[[वर्ग:इंग्लिश भाषी भारतीय लेखक]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:बहुभाषाविद]]
[[वर्ग:भाष्यकार]]
og3lsv5y1aig71wxj92l01ezd3s5qvh
2681088
2681087
2026-04-26T09:52:28Z
Ketaki Modak
21590
2681088
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| चित्र = Sri aurobindo.jpg
| चित्र_शीर्षक = अरविंद घोष
| नाव = अरविंद घोष
| जन्म_दिनांक = १५ ऑगस्ट १८७२
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = ५ डिसेंबर १९५०
| मृत्यू_स्थान = पाँडिचेरी, भारत
| निवासस्थान = कलकत्ता, दार्जीलिंग, लंडन, बडोदा, पाँडिचेरी
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे = श्रीअरविंद
| प्रशिक्षणसंस्था = किंग्ज कॉलेज, लंडन
| कार्यक्षेत्र = स्वातंत्र्यसेनानी, लेखक, भाषांतरकार, संपादक, योग
| प्रसिद्ध_कामे = वंदे मातरम्, आर्य, धर्म, कर्मयोगिन इ. वृत्तपत्रे
| मूळ_गाव = कलकत्ता
| जोडीदार = [[मृणालिनी देवी]]
| वडील = डॉ. [[कृष्णधन घोष]]
| आई = [[स्वर्णलता घोष]]
| आजोबा = [[ऋषी]] [[राजनारायण बोस]]
| भावंडे = विनयभूषण, मनमोहन, बारीन्द्र घोष, [[सरोजिनी]]
| तत्त्वज्ञान = [[पूर्णयोग]], अतिमानस योग
| स्वाक्षरी = Sri Aurobindo sign.jpg
}}
'''अरविंद घोष''' ऊर्फ '''श्रीअरविंद''' ऊर्फ '''ऑरोबिंदो''' ([[:चित्र:LL-Q9610 (ben)-Titodutta-অরবিন্দ ঘোষ.wav|बंगाली]] उच्चार) (जन्म - १५ ऑगस्ट १८७२, पहाटे ५.१६, [[कोलकाता|कलकत्ता]] - समाधी - ५ डिसेंबर १९५०, पहाटे ०१.२६, [[पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)|पांँडिचेरी]]) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://incarnateword.in/compilations/5th-december/time|title=The Incarnate Word|website=incarnateword.in|access-date=2026-02-02}}</ref> हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.
== जीवन ==
अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी [[कलकत्ता]] येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव [[स्वर्णलता घोष]] होते. प्रसिद्ध ब्रह्म समाजाचे अध्वर्यू असणारे ऋषी [[राजनारायण बोस]] यांच्या त्या कन्या. विनयभूषण व मनमोहन हे श्रीअरविंद यांचे थोरले बंधू होते. सरोजिनी ही धाकटी बहीण आणि [[बारीन्द्र घोष]] हा धाकटा भाऊ, असे हे कुटुंब होते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन|last=डॉ.जोशी|first=गजानन नारायण|publisher=पुणे विद्यापीठ|year=१९८२|location=पुणे}}</ref>
[[इंग्लंड]]मधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना [[इंग्लिश]] शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. [[भारतीय धर्म]], [[संस्कृती]] व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना [[बंगाली]] ही त्यांची [[मातृभाषा]]सुद्धा शिकू दिली नाही.
=== शिक्षण ===
लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक [[जोसेफ मॅझिनी]] आणि [[गॅरिबाल्डी]] यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे १८७९ साली आपल्या दोन वडील-बंधुंसमवेत अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १८८४ साली लंडन येथील सेंट पॉल शाळेत ते शिकू लागले. लहान वयातच त्यांनी [[लॅटिन]], इंग्लिश, [[ग्रीक]] या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन ह्या भाषाही ते तेथे शिकले. १८९० साली वरिष्ठ शिष्यवृत्ती मिळवून ते [[केंब्रिज]] येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Collected Works of Sri Aurobindo - Vol 36|last=Sri Aurobindo|publisher=Sri Aurobindo Ashram Trust}}</ref>
केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने आय.सी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणाच्या परीक्षेस बसले नाहीत आणि त्यामुळे ते त्या सेवेसाठी बाद ठरले.<ref name="ReferenceA">Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 05</ref> इंग्लंडमधील १४ वर्षांचे वास्तव्य संपवून दि. ०६ फेब्रुवारी १८९३ मध्ये अरविंद घोष [[भारत]]ात येऊन पोहोचले.
=== व्यावहारिक जीवन ===
भारतात परतल्यानंतर ते [[बडोदा संस्थान]]च्या नोकरीत रुजू झाले. त्यांनी इ.स. १८९३ ते १९०६ हा तेरा वर्षांचा कालखंड बडोदा संस्थानाच्या सेवेत घालविला. सुरुवातीला महसूल खात्यात काम करत असत. बडोद्यास [[सयाजीराव गायकवाड]] यांच्या सचिवालयात त्यांनी काम केले होते.३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, [[मृणालिनी देवी]] यांच्याशी झाला. महाविद्यालयात [[फ्रेंच]] व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली, मराठी, गुजराती, तमिळ आणि [[संस्कृत]] या भाषा शिकले. तेथे त्यांनी [[भारतीय तत्त्वज्ञान]]ाचे वाचन केले. वेद, उपनिषदे, महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून, त्यातील निवडक साहित्याचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले.
=== योगसाधनेस आरंभ ===
इंग्लंडवरून भारतात परतल्यावर, अपोलो बंदर, मुंबई येथे पहिले पाऊल ठेवल्यावरच त्यांना आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली. भौतिक क्षेत्राला अनंत व्यापून आहे, असा त्यांना अनुभव आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 35 : Pg 234-235</ref> काश्मीरमध्ये [[शंकराचार्य टेकडी]]<nowiki/>वर (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगा) फिरत असताना त्यांना शून्य अनंताचा अनुभव आला. इ.स.१९०२ मध्ये पुण्यामध्ये [[पर्वती]]<nowiki/>वर त्यांना अनुभव आला.<ref name=":1" /> हिलटॉप टेम्पल ही त्यांची कविता याच अनुभवावर आधारित आहे. <ref>अभीप्सा मराठी मासिक - ऑगस्ट २०२२ चा अंक. </ref> नर्मदाकाठी [[चांदोद]]<nowiki/>च्या कालीमातेच्या मंदिरात त्यांना कालीच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 110</ref> हे सारे अनुभव साधनेविना आलेले होते.
बडोदा येथे असताना त्यांच्या [[योग]]साधनेस प्रारंभ झाला. त्यांच्या योगसाधनेचा प्रारंभ प्राणायामापासून झाला. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य, विचारशक्तीमधील वृद्धीचा अनुभव आला. <ref name=":1" /> आध्यात्मिक साधना आणि राजकीय चळवळ या दोन्ही गोष्टी साध्य करता याव्यात असा त्यांचा प्रयत्न होता. जीवनाचा परित्याग करायला भाग पाडेल अशी साधना त्यांना नको होती. पुढे [[विष्णू भास्कर लेले|विष्णु भास्कर लेले]] या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले. श्री.लेले यांनी त्यांना मन निर्विचार कसे करायचे याचे धडे दिले. अवघ्या तीन दिवसांत श्रीअरविंद यांना ती स्थिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांना शांत ब्रह्म-चेतनेचा, निर्गुण ब्रह्माचा अनुभव आला आणि पुढेही तो अनुभव अनेक दिवस कायम तसाच टिकून राहिला, असे ते सांगतात. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=Evening Talks with Sri Aurobindo|last=Purani|first=A.B.|publisher=Sri Aurobindo Ashram Trust|year=1995|isbn=81-7060-093-6|pages=Pg No. 302}}</ref>
=== स्वातंत्र्यलढ्यात सहभाग ===
इ.स.१९०५ साली झालेल्या वंगभंगाच्या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते [[लोकमान्य टिळक]]ांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी [[मुंबई]]च्या [[इंदुप्रकाश]] साप्ताहिकमध्ये लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. हिंदुस्थानातील राजकीय कृतिकार्यक्रमाचे ध्येय ’संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य‘ हे आहे ह्याचा उघडपणे जाहीर उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर जोर देत राहणे, हा तेव्हा श्रीअरविंदांच्या आस्थेचा पहिला विषय होता; अशा प्रकारचा जाहीर उद्घोष करण्याचे धाडस असणारे हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे श्रीअरविंद होते आणि लगेचच ते यामध्ये यशस्वीही झाले.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 55</ref> इ.स. १९०७ साली सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते.
त्यांनी [[वंदे मातरम् वृत्तपत्र]] सुरू केले. ते वंदे मातरमचे कार्यकारी संपादक होते. इ.स. १९०७ ते १९०८ या कालावधीत वंदे मातरम् या दैनिकास त्यांचे पूर्ण मार्गदर्शन लाभले होते. अगदी थोडक्या कालावधीत या दैनिकाने भारताच्या राजकीय विचारसरणीत पूर्णतः परिवर्तन घडवून आणले होते.<ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 06-07</ref> आपल्या विचारांच्या प्रसारार्थ अरविंद घोष यांनी दोन साप्ताहिके चालविली. इंग्रजीमध्ये [[कर्मयोगिन्]] आणि बंगालीमध्ये [[साप्ताहिक धर्म]] ही साप्ताहिके ते चालवीत असत.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 61</ref> बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना सगुण ब्रह्माचा साक्षात्कार झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी|last=प्रभाकर नुलकर|publisher=कर्मयोगी प्रकाशन}}</ref>
=== जीवनाला कलाटणी ===
तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र [[वासुदेव]]ाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम [[देशबंधू चित्तरंजन दास]] यांनी केले. श्रीअरविंद यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. इ.स.१९१० मध्ये राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम [[चंद्रनगर]]ला आणि नंतर १९१० मध्ये [[पॉंडिचेरी]] येथे गेले. ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी या प्रवासामध्ये जतींद्रनाथ मित्र हे नाव धारण केले होते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Reminiscences|last=Nolini Kant Gupta|publisher=Mother India, Sri Aurobindo Ashram, Pondicherry|year=1969|pages=51}}</ref> ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. [[पॉंडिचेरी]] ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले.
इ.स. १९१४ मध्ये मिसेस [[मीरा अल्फासा]] (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.पॉल रिचईस यांच्या समवेत श्रीअरविंद यांनी 'आर्य' या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य प्रथम [[आर्य मासिक|आर्य मासिका]]<nowiki/>मधून क्रमश: प्रसिद्ध झालेले आहे. इ.स. १९२० साली मिसेस मीरा अल्फासा या पॉंडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या आणि त्यांच्या सहयोगाने इ.स. १९२६ साली [[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]] याची स्थापना झाली. आश्रमाची सारी सूत्रे त्यांनी श्रीमाताजींकडे सोपविली आणि ते उच्चतर साधनेसाठी एकांतात गेले. पुढे इ.स. १९३८ साली त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांनी साधकांशी होणारा पत्रव्यवहारही थांबविला आणि पृथ्वीचेतनेमध्ये अतिमानासाचे अवतरण घडविण्याच्या आपल्या कार्यावर आणि सावित्रीच्या लेखनाकडे लक्ष वळविले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=On himself|last=Sri Aurobindo|publisher=Sri Aurobindo Ashram Trust|year=1972}}</ref> भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी श्रीअरविंदांचा ७५ वा वाढदिवस होता. दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ’ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला.<ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 474-477</ref>
[[चित्र:Sri-Aurobindo-face-3.jpg|इवलेसे|श्रीअरविंद (१९५० सालचे छायाचित्र) ]]
=== निधन ===
५ डिसेंबर १९५० रोजी अरविंद घोष यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही ४ दिवसपर्यंत त्यांचा देह विघटन न होता, तसाच सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. ९ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली. पुढे इ.स. १९७३ सालापर्यंत श्रीमाताजींनी ऊर्फ मीरा अल्फासा यांनी श्रीअरविंद यांच्या कार्याची धुरा सांभाळली होती.
== शिक्षणविषयक विचार==
हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे म्हणजे बेंगाल नॅशनल कॉलेजचे (सध्याचे जादवपूर विद्यापीठ) प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
*श्रीअरविंद यांनी राष्ट्रीय शिक्षणाला महत्त्व दिले आहे. भूतकाळ हा आपला पाया, वर्तमान हे आपले साहित्य आणि भविष्य हे आपले उद्दिष्ट आणि शिखर असते. शिक्षणाच्या राष्ट्रीय पद्धतीमध्ये प्रत्येकाला त्याची, त्याची स्वाभाविक जागा, त्याचे योग्य स्थान मिळालेच पाहिजे, अशी त्यांची विचारसरणी होती.
*त्यांनी प्रतिपादित केलेली त्रिसूत्री खालीलप्रमाणे -<ref>Collected Works of Sri Aurobindo : Vol 01</ref>
**१) काहीही शिकविता येत नाही हे खऱ्या शिक्षणाचे पहिले तत्त्व आहे. शिक्षक हा माहिती देणारा किंवा मुलांना काम करायला लावणारा (गृहपाठ देणारा) नसतो तर तो मदतनीस आणि मार्गदर्शक असतो. लादणे नाही तर सुचविणे हे त्य<nowiki/>ाचे काम असते. तो खरंतर विद्यार्थ्याचे मन घडवित नाही. ज्ञानसाधने परिपूर्ण कशी बनवायची हे तो दाखवितो आणि या प्रकियेत तो विद्यार्थ्याला मदत करतो, प्रोत्साहन देतो. तो विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही तर स्वयंअध्ययन करून ज्ञान कसे मिळवायचे याची पद्धत तो शिकवितो. विद्यार्थ्यांच्या अंतरात दडलेल्या ज्ञानाचे तो कारण ठरत नाही तर ते ज्ञान कोठे दडलेले आहे आणि त्याला पृष्ठभागावर आणण्याची सवय कशी लावायची हे तो दाखवितो.
**२) मनाच्या विकासासाठी मन विचारात घेणे आवश्यक आहे हे दुसरे तत्त्व आहे. आईवडिलांच्या किंवा शिक्षकाच्या इच्छेनुसार विद्यार्थ्याला ठाकूनठोकून घडविणे, त्याला आकार देणे ही कल्पना म्हणजे एक क्रूर आणि अडाणीपणाची अंधश्रद्धाच आहे. त्याचा जो मूळ स्वभाव आहे, प्रकृती आहे त्याचा स्वाभाविक विकास घडविण्यासाठी त्याने स्वतःलाच प्रवृत्त केले पाहिजे. एखाद्या पूर्वनियोजित (पालकांनी ठरविलेल्या) व्यवसायासाठी त्याला तयार करणे किंवा आपल्या मुलाने हे विशिष्ट गुण, क्षमता, कल्पना, सद्गुण संपादित केले पाहिजेत असे पालकांनी आधीच ठरविणे ही पालकांची घोडचूक ठरेल.विकसनशील जीवामधील जे सर्वोत्तम आहे ते (प्रकट होणे) बाहेर काढणे आणि त्याचा भल्या(चांगल्या, उमद्या) कामासाठी उपयोग होण्यासाठी ते विकसित करणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
**३) जवळून दूराकडे, जे आहे त्याकडून जे पाहिजे त्याकडे वाटचाल हे शिक्षणाचे तिसरे तत्त्व आहे.
==श्रीअरविंदांचे प्रतीक==
[[चित्र:Sri-Aurobindos-Symbol.png|अल्ट=श्रीअरविंदांचे प्रतीक|डावे|इवलेसे|श्रीअरविंदांचे प्रतीक]]
श्रीअरविंदांचे प्रतीक असणाऱ्या ह्या चिन्हामध्ये अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा, ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोण जेथे मिळतात तो मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. चौरसातील पाणी हे वैविध्यपूर्ण निर्मितीचे, सृष्टीचे प्रतीक आहे.
== तत्त्वज्ञान ==
[[चित्र:Sri Aurobindo Ashram, Pondicherry.JPG|इवलेसे|श्री अरविंद आश्रम, पुददुचेरी]]
* अतिमानसाच्या उच्चतम शिखरावर पोहोचून त्याचा साक्षात्कार करून घेणे आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे अवतरण घडविणे हे श्रीअरविंदांच्या पूर्णयोगाचे ध्येय होते.<ref>Perspectives of Savitri - Part I, Edited by R.Y.Deshpande : 183, (Written by K.D.Sethana)</ref>
* [[कर्म]], [[ज्ञान]], आणि [[भक्ती]] यांच्या समन्वयावर आधारित 'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. [[पूर्णयोग]] तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याच्या प्रयत्न करण्यावर भर आहे.
* 'माणूस हा [[उत्क्रांती]]तील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर [[अतिमानस|अतिमानसा]]<nowiki/>चा (Supermind) उदय व्हायचा आहे'; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी 'दिव्य जीवन' या ग्रंथातून केली आहे.
*श्रीअरविंद हे एक समन्वयकारी, संश्लेषणकारी आणि समग्रतेने विचार करणारे विचारवंत आहेत. ते पूर्व व पश्चिम, बुद्धिवाद व धर्म, विज्ञान व अध्यात्म, शरीर व आत्मा, इहलोक व परलोक, आधिभौतिक व आध्यात्मिक यांच्यात भेद व द्वैत आहे असे मनात असले तरी त्यांच्यात विरोध व वैर आहे असे ते मानत नाहीत. उलट ही सर्व परस्परपूरक बनली पाहिजेत आणि त्यांनी परस्परांना पूरक व पोषक भूमिका असली पाहिजे असते त्यांचे मत आहे.
*त्यांच्या तत्त्वचिंतनात वेदांताचा परमात्मा व परमेश्वर तसेच अचल, स्थिर, अविकारी, अविनाशी परब्रह्म, त्रिगुणातीतता, सांख्यांची प्रकृती, शाक्तांची शक्ती आणि शक्तीशीलत्व, वैष्णवांचा वासुदेव, बौद्धांचे अप्रतिहत परिवर्तन व संभवन या सर्वांना परस्परांशी विरोध न होता स्थान मिळालेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन|last=डॉ.जोशी|first=गजानन नारायण|publisher=पुणे विद्यापीठ|year=१९८२}}</ref>
==ग्रंथसंपदा==
श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य – Synthesis of Yoga (योगसमन्वय), Essays on the Gita (गीतेवरील निबंध), Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य), Life Divine (दिव्य जीवन), The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया), The secret of the Veda (वेदरहस्य) The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) इ. सर्व साहित्य ‘आर्य’मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. श्रीअरविंद यांच्या हातून, गूढ विद्येच्या आधारे, 'योगिक साधन' नावाचे एक पुस्तक लिहून झाले. ते त्यांनी ''''उत्तर योगी'''<nowiki/>' या टोपण नावाने प्रकाशित केले.हे पुस्तक लिहीत असताना त्यांना दिवंगत [[राजा राममोहन रॉय]] यांची उपस्थिती जाणवत असे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=A Pilgrimage to Sri Aurobindo|last=K. Amrita|publisher=Sri Aurobindo Ashram|year=2015|isbn=978-93-5210-036-1|location=Pondicherry}}</ref>
श्रीअरविंद यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे [[सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक|सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक]]. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले.
श्रीअरविंद यांनी विपुल लेखन केले आहे. [[श्रीअरविंद घोष यांचे साहित्य]] Complete Works of Sri Aurobindo या नावाने ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्याची पृष्ठसंख्या २१५०० च्या आसपास आहे. या खंडांमधील काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे [[सेनापती बापट]] यांनी मराठीत भाषांतर केले आहे.
[[सेनापती बापट]] यांच्याशिवाय इतर अनुवादकांनी केलेली अन्य साहित्याची भाषांतरेही उपलब्ध आहेत. यामध्ये [[अनुवादक]] भा.द.लिमये, [[विमल भिडे]], डॉ.[[केतकी मोडक]] यांचा समावेश आहे. त्यांनी केलेला अनुवाद [[संजीवन]] आणि [[अभीप्सा मासिक]] या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो.
== श्रीअरविंद आणि महाराष्ट्र व मराठी माणूस यांचा अनुबंध ==
* श्रीअरविंद याांच्या राजकीय विश्लेषणाचा आरंभ मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या [[इंदुप्रकाश]] या नियतकालिकातील लेखाने झाला. <ref>{{स्रोत पुस्तक|title=वंदे मातरम् (श्रीअरविंद घोष याांच्या प्रेरक लेखाांचा सांग्रह)|last=[[डॉ. ग. मो. पाटील]]|last2=डॉ. न. ब. पाटील|last3=श्री. गो. ब. सरदेसाई|last4=श्रीमती लता राजे|last5=डॉ. रवींद्र रामदास|publisher=महाराष्ट्र राज्य साणहत्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई|year=१५ ऑगस्ट १९९७|location=मुंबई}}</ref>
* इंदुप्रकाशचे चालक श्री. देशपांडे हे श्रीअरविंद घोष यांचे केम्ब्रिजमधील मित्र होते. त्यांच्या विनंतीवरूनच श्रीअरविंद यांनी New Lamps for Old (न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड) ही लेखमाला इंदुप्रकाशमध्ये लिहिली होती. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०६ मार्च १८९४ या कालावधीत नऊ लेखांची मालिका प्रकाशित झाली होती. <ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2002|volume=06-07|location=Pondicherry}}</ref>
* [[लोकमान्य टिळक]] हे श्रीअरविंद यांचे राजकीय सहकारी होते. त्याची साक्ष टिळकांच्या लेखसंग्रहास श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत व टिळकांवरील मृत्युलेखात मिळते.
* श्रीअरविंद योगमार्गाकडे वळण्याची सुरुवात श्री.[[विष्णू भास्कर लेले|विष्णु भास्कर लेले]] यांच्यापासून झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने केलेल्या साधनेमुळे श्रीअरविंद यांना अवघ्या तीन दिवसांत शांत ब्रह्माचा साक्षात्कार झाला होता.
==श्रीअरविंद यांच्यावरील मराठीतील लेखन==
* योगी अरविंद घोष - ले.पी.बी.कुलकर्णी, प्रस्तावना - के.जी.देशपांडे, (१९३५) (मुंबई, प्रकाशक - काशिनाथ महादेव जम्हणकर, पृष्ठसंख्या - २२५) <ref>Life of Sri Aurobindo by A.B.Purani</ref><ref name=":3" />
* अरविंद दोहन (धार पहिली) - अध्यात्मविकास, [[सदानंद सुंठणकर]], पृष्ठसंख्या २८८, श्रीकृष्ण प्रकाशन, बेळगाव. (१९५६)
* अरविंद दोहन (धार दुसरी), [[सदानंद सुंठणकर]]
* महायोगी अरविंद, दिवाकर, रं. रा. अनु. आपटे, शि. शं. मुंबई, (१९५६) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://vishwakosh.marathi.gov.in/17903/|title=घोष, अरविंद|date=2019-07-04|website=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|language=mr-IN|access-date=2023-05-27}}{{मृत दुवा|date=March 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
* पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य, ले. केशव रघुनाथ काशीकर, उषा प्रकाशन पारडी, जि.सुरत, (१९६०)
* [https://motherandsriaurobindo.in/nvgtr.php?pguri=_StaticContent/SriAurobindoAshram/-09%20E-Library/-08%20Other%20Authors/Gajanan%20Gokhale/-02%20Marathi/Yugadrashte%20Sri%20Arvind.pdf युगद्रष्टे श्रीअरविंद], गजानन गोखले, द्वितीय आवृत्ती १९७२
* Sri Aurobindo - the story of his life - श्रीअरविंदांची जीवनकथा (१९७५) - अनुवादिका - कु.[[विमल भिडे]]
* [[श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन]], डॉ.[[गजानन नारायण जोशी]], [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठ]], १९८२ <ref name=":0" />
* [[अखेरचे पर्व - (श्रीअरविंदांच्या सान्निध्यात बारा वर्षे)]] - ले.[[निरोदबरन]], मराठी अनुवाद - सुनीती रे.देशपांडे (१९९५)
* उत्तरयोगी - [[ज्योत्स्ना देवधर]]
* [[श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी (चरित्र)|श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी]] - प्रभाकर नुलकर, कर्मयोगी प्रकाशन
* तेजाचा वारसा: योगी अरविंद, लेखिका [[सुरेखा दीक्षित]]
* योगी अरविंद - प्र.ग.सहस्रबुद्धे
* योगी अरविंद - सरल नागराज
* श्रीअरविंद - जीवन व योग (प्रमोदकुमार सेन) (श्रीअरविंद: जीबोन ओ जोग या बंगाली चरित्राचा अनुवाद) - अनुवाद - विलास गीते
*[[मुक्तिगाथा महामानवाची (चरित्र)|मुक्तिगाथा महामानवाची]] - प्रा.[[शिवाजीराव अनंतराव भोसले]]
*श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस - ले.[[सत्प्रेम]], मराठी भाषांतर - श्री.भा.वि.कुलकर्णी - ISBN 81-85137-67-6
*श्रीअरविंद - शरद कुलकर्णी
*[[commons:File:महाराजा_सयाजीराव_आणि_योगी_अरविंद_घोष.pdf|महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष]] - (महाराजा सयाजीराव ज्ञानमाला: १३), डॉ.राजेंद्र मगर, महाराजा सयाजीराव संशोधन संस्था, पहिली आवृत्ती २०२१
*[https://www.evivek.com/Encyc/2021/11/9/Contemplation-of-Indian-Literature-by-Yogi-Arvind.html योगी अरविंद यांचे भारतीय साहित्य चिंतन] - (लेख) - ले.श्रीपाद कोठे, [[साप्ताहिक विवेक]], ०९ नोव्हेंबर २०२१
*[[श्रीअरविंद आणि महाराष्ट्र (पुस्तक)|श्रीअरविंद आणि महाराष्ट्र]] - ले. [[सुहासिनी देशपांडे]], प्रकाशक - [[श्रीअरविंद सोसायटी]], मुंबई शाखा (प्रकाशन - दि. १३.०१.२०२३)
*श्रीअरविंद - नवजात, अनुवाद - म.अ.करंदीकर, [[नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया]], ISBN 978-81-237-2275-7 <ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी पुस्तके सूची २०१५|publisher=नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया|year=२०१५|location=नवी दिल्ली}}</ref>
== चित्रदालन ==
<gallery widths="240" heights="240">
चित्र:Sri Aurobindo presiding over a meeting of the Nationalists after the Surat Congress, with Tilak speaking, 1907.jpg|श्रीअरविंद आणि लोकमान्य टिळक
</gallery>
== इतर मान्यवर यांचा अनुबंध ==
==== श्रीअरविंद आणि [[महाराजा सयाजीराव गायकवाड]] ====
अरविंद घोष हे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना त्यांचा तेथे महाराजा [[सयाजीराव गायकवाड]] यांच्याशी परिचय झाला. आणि त्यातून त्यांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली. बडोदानरेशांच्या सचिवालयात त्यांनी काही काळ नोकरी केली. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत. त्यांच्याबरोबर ते [[काश्मीर]] दौऱ्याला [[सचिव]] म्हणून गेले होते.<ref name="ReferenceA"/>
==== श्रीअरविंद आणि [[लोकमान्य टिळक]] ====
अहमदाबाद येथे इ.स. १९०२ साली झालेल्या कांग्रेस परिषदेमध्ये अरविंद घोष हे लोकमान्य टिळक यांना प्रथम भेटले. पुढे १९०७ सालच्या सुरत कांग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. सुरत कांग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते. त्यांनीच टिळकांशी सल्लामसलत न करता मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला, आणि परिणामतः कांग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी दुफळी निर्माण झाली.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 35 : Pg 26</ref>
अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक एक प्रकारे समानधर्मा असल्याने, त्यांच्यामध्ये विलक्षण अनुबंध निर्माण झाला होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा लिहिलेला सोळा पानी दीर्घ लेख याची साक्ष देतो. तसेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर अरविंद घोष यांनी 'A GREAT MIND, A GREAT WILL' या शीर्षकाचा मृत्युलेख लिहिला होता. <ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 01|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref> १९१७ साली प्रकाशित झालेल्या 'लो.टिळकांचे लेख नि भाषणे' या ग्रंथास श्रीअरविंद यांची प्रस्तावना आहे. <ref name=":2" />
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी (पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक झालेले) डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार]] आणि (पुढील काळात भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक झालेले) डॉ. [[बाळकृष्ण शिवराम मुंजे]] हे दोघेही अरविंद घोष यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हणले, <nowiki>''मी टिळकांचे स्थान घेऊ शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची निवड साफ चुकली असे मला स्पष्ट म्हणावेसे वाटते. मी तर सोडाच, पण त्यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीच व्यक्ती मला तरी दिसत नाही.''</nowiki><ref>{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 36|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[रवींद्रनाथ टागोर]] ====
दि. ०८ सप्टेंबर १९०७ रोजीच्या वंदे मातरमच्या अंकामध्ये गुरुदेव [[रवींद्रनाथ टागोर|रवीन्द्रनाथ टागोर]] यांनी बंगालीतून लिहिलेली अरविंदांना अभिवादन करणारी कविता प्रकाशित झाली होती. 'Salutation' या नावाने असलेल्या या कवितेमध्ये त्यांनी अरविंदांना उद्देशून ‘देशमित्र’, ‘अवतारी व्यक्तिमत्त्व’, ‘भारताचा आत्मा’ अशी विविध विशेषणे योजिली आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Sri Aurobindo - a biography and a history|last=K.R.Srinivasa Iyengar|publisher=Sri Aurobindo International Centre of Education|year=1945|isbn=81-7058-813-8|location=Pondicherry - 605 002}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[स्वामी विवेकानंद]] ====
अलिपूरच्या कारागृहात असताना श्रीअरविंद यांना [[स्वामी विवेकानंद]] यांची वाणी ऐकू येत असे. श्रीअरविंद यांनी याविषयी असे म्हणले आहे, ''कारावासामध्ये असताना, एकांतात माझी जी ध्यानसाधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा मला सातत्याने विवेकानंदांची वाणी ऐकू येत असे, त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट, मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी माझ्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सांगण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली.'' <ref>Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 98-99</ref>
==== श्रीअरविंद आणि [[भगिनी निवेदिता]] ====
[[भगिनी निवेदिता]] बडोद्याला व्याख्याने देण्यासाठी आल्या असताना त्यांची व अरविंद घोष यांची पहिली भेट झाली. कालीभक्त आणि शक्तीवर श्रद्धा असणारा म्हणून, म्हणजेच एक क्रांतिकारक म्हणून निवेदिता त्यांना ओळखत होत्या. निवेदितांचे ‘काली द मदर’ हे पुस्तक अरविंद यांनी वाचले होते. या भेटीदरम्यानच त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले.<ref>Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 99</ref>
ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. आणि आता त्यांनी ब्रिटिश भारतामध्ये राहू नये, असा सल्लाही दिला होता, पण अरविंदांनी तो सल्ला मानला नाही. पुढे ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या 'कर्मयोगिन्' या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत सांभाळली होती.<ref>{{स्रोत पुस्तक|title=The Complete Works of Sri Aurobindo : Vol 36|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|location=Pondicherry}}</ref>
==== श्रीअरविंद आणि [[महादेव गोविंद रानडे]] ====
श्रीअरविंद भारतात आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. तेव्हा दि. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०५ मार्च १८९४ या दरम्यान त्यांनी [[इंदुप्रकाश]]मध्ये “New lamps for old” ही लेखमाला चालविली. त्यातून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच विशेषतः इंग्रज सरकारचे लक्ष त्याकडे वेधले गेले. तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी श्री. के. जी. देशपांडे (इंदुप्रकाशचे चालक) यांच्या मार्फत असे जहाल लिखाण लिहू नये, असा निरोप श्रीअरविंदांना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, त्यांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली.<ref name=":3">{{स्रोत पुस्तक|title=Evening talks with Sri Aurobindo|last=A.B.Purani|year=1982|isbn=81-7060-093-6|location=Pondicherry}}</ref> “What would Maharashtra of today have been without Mahadev Govind Ranade and what would India of today be without Maharashtra?” असे गौरवोद्गार श्रीअरविंद यांनी रानडे यांच्याविषयी काढले होते. <ref name=":2">{{स्रोत पुस्तक|title=THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2003|volume=01|location=Pondicherry|pages=}}</ref>
==== श्रीअरविंद आणि देशबंधू [[चित्तरंजन दास]] ====
अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, ”हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधुम, ही सगळी आंदोलने थंड झाली असतील, जेव्हा श्रीअरविंद निधन पावलेले असतील तेव्हा देशभक्त कवी, राष्ट्रवादाचे प्रणेते आणि मानवतेचे प्रेमी म्हणून ते ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनःपुन्हा या भारतातच नव्हे, तर दूरदेशी आणि साता समुद्रापारही घुमत राहतील.“<ref>(Mother’s chronicles Book Five by Sujata Nahar : 478-479)</ref>
पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.<ref>Perspectives of Savitri - Part I by R.Y. Deshpande</ref>
== उल्लेखनीय अनुयायी ==
श्री.[[नोलिनी कांत गुप्ता]] (१८८९–१९८३) - नोलिनी कांत गुप्ता हे क्रांतिकारक, भाषाशास्त्रज्ञ, विद्वान, समीक्षक, तत्त्वज्ञानी आणि योगी होते. श्रीअरविंद यांच्या ज्येष्ठ अनुयायांपैकी ते एक होते. श्रीअरविंद यांच्यासमवेत ते क्रांतिकार्यात सहभागी होते. पुढे [[साप्ताहिक धर्म|धर्म]] आणि [[कर्मयोगिन्|कर्मयोगिन]] या श्रीअरविंद संचालित नियतकालिकांचे ते सह-संपादक म्हणून काम पाहत होते. श्रीअरविंद आश्रमाचे सचिव व विश्वस्त होते. त्यांनी इंग्रजीमध्ये १६ आणि बंगाली भाषेत ४४ पुस्तके लिहिली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Nolini_Kanta_Gupta|title=en.wikipedia.org/|last=Nolini_Kanta_Gupta|url-status=live}}</ref>
श्री. [[निरोदबरन]] (१९०३–२००६) - एडिनबर्ग येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर होते. श्रीअरविंद यांनी निरोदबरन यांच्यासोबत केलेल्या तोंडी व लेखी संवादामधून, पूर्णयोगासंबंधीचे अनेक पैलू सहजतेने स्पष्ट झालेले आहेत. Correspondence with Sri Aurobindo (दोन भाग) आणि Talks with Sri Aurobindo (तीन भाग), Twelve years with Sri Aurobindo ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्रीअरविंद यांच्या 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक होण्याची संधी श्री.निरोदबरन यांना प्राप्त झाली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Nirodbaran|title=en.wikipedia.org|last=Nirodbaran|url-status=live}}</ref>
श्री. [[माधव पु. पंडित]] (१९१८ – १९९३) - हे आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. त्यांनी श्रीअरविंद आश्रम आणि श्रीमाताजी यांचे सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळली होती.
श्री. [[पवित्र (फिलीप बार्बियर सेंट हिलरी)|पवित्र]] (१८९४ – १९६९) - मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire), हे पॅरिस निवासी, शिक्षण व व्यवसायाने अभियंता होते. झेन आणि तंत्रशास्त्राचा अभ्यास करून १९२५ साली श्रीअरविंद आश्रमात आले आणि पुढील सर्व जीवन तेथेच व्यतीत केले. नव्याने स्थापन केलेल्या Sri Aurobindo International University Centre च्या संचालकपदाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी १८ वर्षे सांभाळली. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Pavitra|title=en.wikipedia.org/|last=Pavitra|url-status=live}}</ref>
श्री. [[दिलीप कुमार रॉय]] (१८९७ – १९८०) बंगाली गायक, कादंबरीकार, कवी आणि निबंधकार.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Dilipkumar_Roy|title=DilipKumar Roy|url-status=live}}</ref>
श्री. [[कपाली शास्त्री|टी.व्ही. कपाली शास्त्री]] (१८८६ – १९५३) हे संस्कृतचे विद्वान अभ्यासक होते, सुविख्यात लेखक होते. १९२९ साली ते श्रीअरविंद आश्रमात दाखल झाले, त्यांनी श्रीअरविंद यांच्या विचार-प्रकाशात वेदांवर भाष्य केले.
श्री. [[सत्प्रेम]] (१९२३ – २००७) हे फ्रेंच लेखक होते आणि श्रीमाताजींच्या निकटवर्ती शिष्यांपैकी एक होते. त्यांचे श्रीमाताजींबरोबर झालेले संवाद 'मदर्स अजेंडा' या नावाने प्रकाशित झाले आहेत. त्याचे १३ खंड आहेत.
श्री. [[इंद्रा सेन]] (१९०३ – १९९४) सर्वांगीण मानसशास्त्र आणि सर्वांगीण तत्त्वज्ञान यावर लेखन करणारे ते पहिले लेखक होत.
श्री. [[के. डी. सेठना]] (१९०४ – २०११) ऊर्फ अमल किरण - [[मदर इंडिया (मासिक)|मदर इंडिया]] या इंग्रजी पाक्षिकाचे संस्थापक, संपादक
श्रीमती [[मार्गारेट वूड्रो विल्सन (निष्ठा)|मार्गारेट वूड्रो विल्सन]] (१८८६ – १९४४) - यांना श्रीमती निष्ठा या नावाने संबोधले जात असे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मि.वूड्रो विल्सन यांच्या या कन्या होत्या. त्या १९३८ साली श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या आणि अखेरपर्यंत तेथेच राहिल्या. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/wiki/Margaret_Woodrow_Wilson|title=en.wikipedia.org/|last=Margaret_Woodrow_Wilson|url-status=live}}</ref>
== संदर्भ सूची ==
* श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन (लेखक - डॉ.गजानन नारायण जोशी; पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२)
* राष्ट्र रचनेचे ईश्वरी कार्य (संकलन - गजानन गोखले)
* महायोगी अरविंद, (लेखक - दिवाकर, रं. रा. अनु. आपटे, शि. शं.) मुंबई, १९५६.
* [[वंदे मातरम् - (श्रीअरविंद घोष यांच्या प्रेरक लेखांचा संग्रह)]], महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, १५ ऑगस्ट १९९७
== संदर्भ ==
{{संदर्भ यादी}}
== बाह्य दुवे ==
*[https://auromarathi.org/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a/ ऑरोमराठी]
* [http://www.sriaurobindoashram.org/ श्री ऑरोबिंदो आश्रम]
* [https://www.auroville.org/ ऑरोविल] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20191008072451/https://www.auroville.org/ |date=2019-10-08 }}
*[https://www.youtube.com/watch?v=MbW5UemBkus क्रांतदर्शी श्रीअरविंद (माहितीपट)]
*[https://archive.org/search?query=%28%28subject%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+subject%3A%22Sri+Aurobindo%22+OR+creator%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+creator%3A%22Sri+Aurobindo%22+OR+creator%3A%22Aurobindo%2C+S.%22+OR+title%3A%22Sri+Aurobindo%22+OR+description%3A%22Aurobindo%2C+Sri%22+OR+description%3A%22Sri+Aurobindo%22%29+OR+%28%221872-1950%22+AND+Aurobindo%29%29+AND+%28-mediatype%3Asoftware%29 Internet Archive वर उपलब्ध असणारे श्रीअरविंदांचे किंवा श्रीअरविंद यांच्याविषयीचे साहित्य] (विविध भाषांमधील)
{| class="wikitable"
|+
!पुरस्कार व सन्मान
भारत सरकारने योगी श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ व गौरवार्थ वेळोवेळी पोस्टाची तिकीटे काढली आहेत.
![[चित्र:Sri Aurobindo 1964 stamp of India.jpg|अल्ट=श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट|इवलेसे|श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
|-
![[चित्र:Stamp of India - 1972 - Colnect 372280 - Birth Centenary Sri Aurobindo - Symbol of Aurobindo.jpeg|इवलेसे|श्रीअरविंद जन्मशताब्दी निमित्त पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
![[चित्र:Aurobindo 2022 stamp of India.jpg|इवलेसे|श्रीअरविंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पोस्टाचे तिकीट|मध्यवर्ती]]
|}{{पूर्णयोग}}
{{DEFAULTSORT:घोष, अरविंद }}
[[वर्ग: पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८७२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]]
[[वर्ग:पूर्णयोग]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:आध्यात्मिक व्यक्ती]]
[[वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य]]
[[वर्ग:भारतीय शिक्षणतज्ज्ञ]]
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
[[वर्ग:योगी]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
[[वर्ग:भारतीय संस्कृती]]
[[वर्ग:इंग्लिश भाषी भारतीय लेखक]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:बहुभाषाविद]]
[[वर्ग:भाष्यकार]]
tgee1w9d6n5lsml2kur8fi3ptsqfced
सयाजीराव गायकवाड तृतीय
0
42174
2680897
2634707
2026-04-25T12:26:55Z
Ketaki Modak
21590
2680897
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सयाजीराव गायकवाड
| पदवी =
| चित्र = Sayajirao_Gaekwad_III,_Maharaja_of_Baroda,_1919.jpg
| चित्र_शीर्षक = <nowiki>महाराज श्रीमंत तिसरे सयाजीराव गायकवाड, बडोदा संस्थानाचे अधिपती (चित्र: इ.स. १९१९)]]</nowiki>
| राजध्वज_चित्र = Baroda_flag.svg
| राजध्वज_चित्र_शीर्षक = बडोद्याचा ध्वज
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = १८७५-१९३९
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक =
| राज्यव्याप्ती = गुजरात
| राजधानी = बडोदा
| पूर्ण_नाव = गोपाळराव ऊर्फ सयाजीराव गायकवाड
| जन्म_दिनांक = ११ मार्च १८६३
| जन्म_स्थान = कौळाणे, ता. मालेगांव (नाशिक जिल्हा)
| मृत्यू_दिनांक = ६ फेब्रुवारी १९३९
| मृत्यू_स्थान = मुंबई
| पूर्वाधिकारी =
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = प्रतापसिंह गायकवाड
| वडील = खंडेराव सयाजीराव गायकवाड (दत्तक वडील)
| आई = जमनाबाई खंडेराव गायकवाड
| पत्नी = चिमणाबाई प्रथम, चिमणाबाई द्वितीय
| संतति =
| राजवंश =
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
}}
{{कॉमन्स|Category:Books published by Maharaja Sayajirao Gaekwad Sanshodhan and Prashikshan Sanstha}}
''महाराज श्रीमंत'' '''सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे)''', जन्मनाव '''गोपाळराव काशीराव गायकवाड''', (जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३; - मुंबई, ६ फेब्रुवारी १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान [[बडोदा संस्थान|बडोदा संस्थानचे]] अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्त्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
सयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी चिमणाबाई प्रथम ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी सयाजीरावांचा दुसरा विवाह तंजावरच्या राजकुमारी लक्ष्मीबाई चव्हाण मोहिते यांच्याशी झाला आणि त्या चिमणाबाई द्वितीय झाल्या. त्यांची तीन तरुण मुलेही अकालीच मरण पावली. सयाजीराव ७६वर्षाचे होऊन निधन पावले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा|last=भांड|first=बाबा|publisher=महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था|year=२०२१|location=औरंगाबाद|pages=८-१०}}</ref>
दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.
सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).
बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. [[लक्ष्मीविलास पॅलेस|लक्ष्मीविलास राजवाडा]], वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते.
सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली
बडोद्यात १९२७ च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जाऊ जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागे.पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापूरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हाणी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारच्या मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला.
सयाजीराव गायकावाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. [[टिळक]], बाबू [[अरविंद घोष]] या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हणले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित [[मदनमोहन मालवीय]] यांनी केले आहे. मुंबई येथे सयाजीरावांचे निधन झाले.
==महाराजा सयाजीराव गायकवाड यांची चरित्रे==
* जाणता राजा महाराजा सयाजीराव गायकवाड (अजित पाटील)
* महाराजा सयाजीराव : गाथा युगपुरुषाची (२५ खंडी चरित्र, संपादक [[बाबा भांड]])
* स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड (लेखक [[बाबा भांड]])
* आदर्श राजा सयाजीरावांच्या बडोद्यात डाॅ बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडले (भीमराव सरवदे, औरंगाबाद,940466441)
*डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना महाराजा सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली होती का शैक्षणिक कर्ज?(भीमराव सरवदे, औरंगाबाद)
* जेव्हा गुराखी राजा होतो (लेखक - निंबाजीराव पवार, राजहंस प्रकाशन)
== महाराजा सयाजीराव ज्ञानमालेअंतर्गत प्रकाशित झालेली पुस्तके वाचनासाठी उपलब्ध ==
[[commons:Category:Books_by_Devdatta_Kadam|श्री.देवदत्त कदम लिखित पुस्तके]] (६ पुस्तके)
==लघुपट==
* ग्रेट मराठा सयाजीराव गायकवाड (लघुपटाचा कालावधी : अर्धा तास, दिग्दर्शक : नरेंद्र शिंदे, नागपूर)
==हे सुद्धा पहा==
* [[लक्ष्मीविलास पॅलेस]]
{{कॉमन्स वर्ग|Sayajirao Gaekwad III|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:गायकवाड, सयाजीराव, ३}}
[[वर्ग:इ.स. १८६३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:गायकवाड घराणे|सयाजीराव,३]]
[[वर्ग:मराठी राजे]]
[[वर्ग:हिंदू राज्य]]
0eeftqjuscy8jsxowu1ez4dyyqiprt3
2680902
2680897
2026-04-25T12:29:43Z
Ketaki Modak
21590
पुस्तकांचा दुवा जोडला.
2680902
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सयाजीराव गायकवाड
| पदवी =
| चित्र = Sayajirao_Gaekwad_III,_Maharaja_of_Baroda,_1919.jpg
| चित्र_शीर्षक = <nowiki>महाराज श्रीमंत तिसरे सयाजीराव गायकवाड, बडोदा संस्थानाचे अधिपती (चित्र: इ.स. १९१९)]]</nowiki>
| राजध्वज_चित्र = Baroda_flag.svg
| राजध्वज_चित्र_शीर्षक = बडोद्याचा ध्वज
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = १८७५-१९३९
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक =
| राज्यव्याप्ती = गुजरात
| राजधानी = बडोदा
| पूर्ण_नाव = गोपाळराव ऊर्फ सयाजीराव गायकवाड
| जन्म_दिनांक = ११ मार्च १८६३
| जन्म_स्थान = कौळाणे, ता. मालेगांव (नाशिक जिल्हा)
| मृत्यू_दिनांक = ६ फेब्रुवारी १९३९
| मृत्यू_स्थान = मुंबई
| पूर्वाधिकारी =
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = प्रतापसिंह गायकवाड
| वडील = खंडेराव सयाजीराव गायकवाड (दत्तक वडील)
| आई = जमनाबाई खंडेराव गायकवाड
| पत्नी = चिमणाबाई प्रथम, चिमणाबाई द्वितीय
| संतति =
| राजवंश =
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
}}
{{कॉमन्स|Category:Books published by Maharaja Sayajirao Gaekwad Sanshodhan and Prashikshan Sanstha}}
''महाराज श्रीमंत'' '''सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे)''', जन्मनाव '''गोपाळराव काशीराव गायकवाड''', (जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३; - मुंबई, ६ फेब्रुवारी १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान [[बडोदा संस्थान|बडोदा संस्थानचे]] अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्त्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
सयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी चिमणाबाई प्रथम ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी सयाजीरावांचा दुसरा विवाह तंजावरच्या राजकुमारी लक्ष्मीबाई चव्हाण मोहिते यांच्याशी झाला आणि त्या चिमणाबाई द्वितीय झाल्या. त्यांची तीन तरुण मुलेही अकालीच मरण पावली. सयाजीराव ७६वर्षाचे होऊन निधन पावले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा|last=भांड|first=बाबा|publisher=महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था|year=२०२१|location=औरंगाबाद|pages=८-१०}}</ref>
दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.
सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).
बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. [[लक्ष्मीविलास पॅलेस|लक्ष्मीविलास राजवाडा]], वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते.
सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली
बडोद्यात १९२७ च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जाऊ जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागे.पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापूरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हाणी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारच्या मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला.
सयाजीराव गायकावाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. [[टिळक]], बाबू [[अरविंद घोष]] या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हणले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित [[मदनमोहन मालवीय]] यांनी केले आहे. मुंबई येथे सयाजीरावांचे निधन झाले.
==महाराजा सयाजीराव गायकवाड यांची चरित्रे==
* जाणता राजा महाराजा सयाजीराव गायकवाड (अजित पाटील)
* महाराजा सयाजीराव : गाथा युगपुरुषाची (२५ खंडी चरित्र, संपादक [[बाबा भांड]])
* स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड (लेखक [[बाबा भांड]])
* आदर्श राजा सयाजीरावांच्या बडोद्यात डाॅ बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडले (भीमराव सरवदे, औरंगाबाद,940466441)
*डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना महाराजा सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली होती का शैक्षणिक कर्ज?(भीमराव सरवदे, औरंगाबाद)
* जेव्हा गुराखी राजा होतो (लेखक - निंबाजीराव पवार, राजहंस प्रकाशन)
== महाराजा सयाजीराव ज्ञानमालेअंतर्गत प्रकाशित झालेली पुस्तके वाचनासाठी उपलब्ध ==
[[commons:Category:Books_published_by_Maharaja_Sayajirao_Gaekwad_Sanshodhan_and_Prashikshan_Sanstha|५९ पुस्तके]]
==लघुपट==
* ग्रेट मराठा सयाजीराव गायकवाड (लघुपटाचा कालावधी : अर्धा तास, दिग्दर्शक : नरेंद्र शिंदे, नागपूर)
==हे सुद्धा पहा==
* [[लक्ष्मीविलास पॅलेस]]
{{कॉमन्स वर्ग|Sayajirao Gaekwad III|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:गायकवाड, सयाजीराव, ३}}
[[वर्ग:इ.स. १८६३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:गायकवाड घराणे|सयाजीराव,३]]
[[वर्ग:मराठी राजे]]
[[वर्ग:हिंदू राज्य]]
1logubnkwhti7x072ve003mn3z34uca
महादजी शिंदे
0
42490
2681025
2621148
2026-04-26T03:24:13Z
~2026-24679-89
182431
2681025
wikitext
text/x-wiki
{{इतिहासलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Brooklyn Museum - Raja Mahadji Sindhia.jpg|right|250px|thumb|महादजी शिंदे]]
महादजी शिंदे (जन्म : [[इ.स.३ डिसेंबर १७३०]]; - १२ [[फेब्रुवारी]] [[इ.स. १७९४|१७९४]] हे मराठा साम्राज्याचे एक मुत्सद्दी होते. [[पुणे|पुणे शहरात]] त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.
'''महादजी राणोजी शिंदे''' (१७३० - १२ फेब्रुवारी १७९४) हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनानी, मुत्सद्दी आणि उत्तर भारतातील मराठा सत्तेचे पुनरुत्थान करणारे पराक्रमी कूटनीतिज्ञ होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांचा प्रभाव संपुष्टात आला असताना, महादजी शिंदे यांनी अफाट धैर्य, मुत्सद्देगिरी आणि रणकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा उत्तर भारतातील मराठा सत्ता उभी केली.
त्यांचा जन्म १७३० मध्ये साताऱ्याजवळील कन्हेरखेड या गावात झाला. ते शिंदे यांच्या घराण्यातील असून, त्यांच्या वडिलांचे नाव राणोजी शिंदे होते. महादजी शिंदे यांचे बालपण आणि तारुण्य सैनिकी आणि राजकीय शिक्षणात गेले. १७६१ च्या पानिपत युद्धात ते गंभीर जखमी झाले, पण मृत्यूला हरवून ते पुन्हा उभे राहिले. यानंतर त्यांनी ग्वाल्हेरला आपले मुख्य ठिकाण बनवले आणि उत्तरेतल्या राजकारणात मराठ्यांना पुन्हा महत्व प्राप्त करून दिले.
महादजी शिंदे यांनी दिल्लीतील मुघल बादशाह शहाआलम दुसरा याला मराठा छत्राखाली आणले. त्यांनी रोहिल्यांविरुद्ध मोहिम, जाट, राजपूत आणि नवाबांविरुद्ध लष्करी मोहिमा राबवून मराठा सत्तेचा दरारा निर्माण केला. त्यांचा मुघल बादशाहावर इतका प्रभाव होता की इतिहासकार आर एस चौरसिया म्हणतात की जरी मुघल नावाने भारताचा बादशाह होता तरी तो केवळ बाहुली होता महादजी शिंदेंचा . त्यांनी निजाम, हैदराबाद आणि बंगाल प्रांतातीलही अनेक प्रांतांवर प्रभाव टाकला. इंग्रजांशी त्यांनी काटेकोर सामरिक आणि मुत्सद्देगिरीने व्यवहार केला, त्यांच्याशी करार करताना मराठा हिताची तडजोड केली नाही. त्यांनी मराठा दरबारात एक स्वतंत्र मुत्सद्देगिरी यंत्रणा निर्माण केली.
महादजी शिंदे यांनी स्वतःस “वाक्यसामर्थ्यसंपन्न” बनवले होते. दिल्लीपासून अफगाण सीमेपर्यंत मराठा ध्वज फडकवण्याचे जे कार्य त्यांनी केले, ते कोणत्याही मराठा सरदाराला साध्य करता आले नाही. त्यांची मुत्सद्देगिरी केवळ लष्करी विजयापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी राजकारण, अर्थकारण आणि परराष्ट्र संबंधातही अमूल्य योगदान दिले. त्यांनी अनेक वेळा इंग्रज आणि मुघलांना आपले म्हणणे मान्य करायला भाग पाडले. त्यांच्यामुळेच दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे अधिपत्य पुन्हा बसले.
१२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंदे यांचे निधन पुण्याजवळ वनेवाडी येथे झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्थापन केलेल्या सामर्थ्य ग्वाल्हेर संस्थानाने पुढे दीर्घकाळ प्रभाव टिकवून ठेवला.
==सैनिकी कारकीर्द==
===दक्षिण भारत===
महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्त्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या [[निजाम]]ा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व [[त्रिंबक किन्नड]] यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये [[बेळूर]]च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
===उत्तर भारत===
१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.
मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
==ग्वाल्हेरचे शासक==
जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.
==पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द==
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.
==पहिले इंग्रज-मराठा युद्ध==
{{main|पहिले इंग्रज-मराठा युद्ध}}
१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरून हटवले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
===वडगावची लढाई===
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटिश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटिश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटिशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटिशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटिश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली
सिप्री येथील हार
ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगावचा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरू करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६०००ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं (?) बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.
===सालबाईचा तह १७ मे १७८२===
{{main|सालबाईचा तह}}
महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.
इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास|शिंदे,महादजी]]
[[वर्ग:शिंदे घराणे]]
[[वर्ग:इ.स. १७९४ मधील मृत्यू|शिंदे,महादजी]]
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १७३० मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदू साम्राज्ये]]
[[वर्ग:हिंदू योद्धे]]
snnbyz2ygqfuecbnb9t65gxzkc50p1e
2681026
2681025
2026-04-26T03:25:35Z
~2026-24679-89
182431
/* ग्वाल्हेरचे शासक */
2681026
wikitext
text/x-wiki
{{इतिहासलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Brooklyn Museum - Raja Mahadji Sindhia.jpg|right|250px|thumb|महादजी शिंदे]]
महादजी शिंदे (जन्म : [[इ.स.३ डिसेंबर १७३०]]; - १२ [[फेब्रुवारी]] [[इ.स. १७९४|१७९४]] हे मराठा साम्राज्याचे एक मुत्सद्दी होते. [[पुणे|पुणे शहरात]] त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.
'''महादजी राणोजी शिंदे''' (१७३० - १२ फेब्रुवारी १७९४) हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनानी, मुत्सद्दी आणि उत्तर भारतातील मराठा सत्तेचे पुनरुत्थान करणारे पराक्रमी कूटनीतिज्ञ होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांचा प्रभाव संपुष्टात आला असताना, महादजी शिंदे यांनी अफाट धैर्य, मुत्सद्देगिरी आणि रणकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा उत्तर भारतातील मराठा सत्ता उभी केली.
त्यांचा जन्म १७३० मध्ये साताऱ्याजवळील कन्हेरखेड या गावात झाला. ते शिंदे यांच्या घराण्यातील असून, त्यांच्या वडिलांचे नाव राणोजी शिंदे होते. महादजी शिंदे यांचे बालपण आणि तारुण्य सैनिकी आणि राजकीय शिक्षणात गेले. १७६१ च्या पानिपत युद्धात ते गंभीर जखमी झाले, पण मृत्यूला हरवून ते पुन्हा उभे राहिले. यानंतर त्यांनी ग्वाल्हेरला आपले मुख्य ठिकाण बनवले आणि उत्तरेतल्या राजकारणात मराठ्यांना पुन्हा महत्व प्राप्त करून दिले.
महादजी शिंदे यांनी दिल्लीतील मुघल बादशाह शहाआलम दुसरा याला मराठा छत्राखाली आणले. त्यांनी रोहिल्यांविरुद्ध मोहिम, जाट, राजपूत आणि नवाबांविरुद्ध लष्करी मोहिमा राबवून मराठा सत्तेचा दरारा निर्माण केला. त्यांचा मुघल बादशाहावर इतका प्रभाव होता की इतिहासकार आर एस चौरसिया म्हणतात की जरी मुघल नावाने भारताचा बादशाह होता तरी तो केवळ बाहुली होता महादजी शिंदेंचा . त्यांनी निजाम, हैदराबाद आणि बंगाल प्रांतातीलही अनेक प्रांतांवर प्रभाव टाकला. इंग्रजांशी त्यांनी काटेकोर सामरिक आणि मुत्सद्देगिरीने व्यवहार केला, त्यांच्याशी करार करताना मराठा हिताची तडजोड केली नाही. त्यांनी मराठा दरबारात एक स्वतंत्र मुत्सद्देगिरी यंत्रणा निर्माण केली.
महादजी शिंदे यांनी स्वतःस “वाक्यसामर्थ्यसंपन्न” बनवले होते. दिल्लीपासून अफगाण सीमेपर्यंत मराठा ध्वज फडकवण्याचे जे कार्य त्यांनी केले, ते कोणत्याही मराठा सरदाराला साध्य करता आले नाही. त्यांची मुत्सद्देगिरी केवळ लष्करी विजयापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी राजकारण, अर्थकारण आणि परराष्ट्र संबंधातही अमूल्य योगदान दिले. त्यांनी अनेक वेळा इंग्रज आणि मुघलांना आपले म्हणणे मान्य करायला भाग पाडले. त्यांच्यामुळेच दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे अधिपत्य पुन्हा बसले.
१२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंदे यांचे निधन पुण्याजवळ वनेवाडी येथे झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्थापन केलेल्या सामर्थ्य ग्वाल्हेर संस्थानाने पुढे दीर्घकाळ प्रभाव टिकवून ठेवला.
==सैनिकी कारकीर्द==
===दक्षिण भारत===
महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्त्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या [[निजाम]]ा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व [[त्रिंबक किन्नड]] यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये [[बेळूर]]च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
===उत्तर भारत===
१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.
मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
==ग्वाल्हेरचे शासक==
जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली.
* मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.
==पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द==
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.
==पहिले इंग्रज-मराठा युद्ध==
{{main|पहिले इंग्रज-मराठा युद्ध}}
१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरून हटवले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
===वडगावची लढाई===
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटिश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटिश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटिशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटिशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटिश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली
सिप्री येथील हार
ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगावचा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरू करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६०००ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं (?) बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.
===सालबाईचा तह १७ मे १७८२===
{{main|सालबाईचा तह}}
महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.
इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास|शिंदे,महादजी]]
[[वर्ग:शिंदे घराणे]]
[[वर्ग:इ.स. १७९४ मधील मृत्यू|शिंदे,महादजी]]
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १७३० मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदू साम्राज्ये]]
[[वर्ग:हिंदू योद्धे]]
qr8mrtesag77v8uc6glcv7s80rj910k
2681027
2681026
2026-04-26T03:27:04Z
~2026-24679-89
182431
/* पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द */
2681027
wikitext
text/x-wiki
{{इतिहासलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Brooklyn Museum - Raja Mahadji Sindhia.jpg|right|250px|thumb|महादजी शिंदे]]
महादजी शिंदे (जन्म : [[इ.स.३ डिसेंबर १७३०]]; - १२ [[फेब्रुवारी]] [[इ.स. १७९४|१७९४]] हे मराठा साम्राज्याचे एक मुत्सद्दी होते. [[पुणे|पुणे शहरात]] त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.
'''महादजी राणोजी शिंदे''' (१७३० - १२ फेब्रुवारी १७९४) हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनानी, मुत्सद्दी आणि उत्तर भारतातील मराठा सत्तेचे पुनरुत्थान करणारे पराक्रमी कूटनीतिज्ञ होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांचा प्रभाव संपुष्टात आला असताना, महादजी शिंदे यांनी अफाट धैर्य, मुत्सद्देगिरी आणि रणकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा उत्तर भारतातील मराठा सत्ता उभी केली.
त्यांचा जन्म १७३० मध्ये साताऱ्याजवळील कन्हेरखेड या गावात झाला. ते शिंदे यांच्या घराण्यातील असून, त्यांच्या वडिलांचे नाव राणोजी शिंदे होते. महादजी शिंदे यांचे बालपण आणि तारुण्य सैनिकी आणि राजकीय शिक्षणात गेले. १७६१ च्या पानिपत युद्धात ते गंभीर जखमी झाले, पण मृत्यूला हरवून ते पुन्हा उभे राहिले. यानंतर त्यांनी ग्वाल्हेरला आपले मुख्य ठिकाण बनवले आणि उत्तरेतल्या राजकारणात मराठ्यांना पुन्हा महत्व प्राप्त करून दिले.
महादजी शिंदे यांनी दिल्लीतील मुघल बादशाह शहाआलम दुसरा याला मराठा छत्राखाली आणले. त्यांनी रोहिल्यांविरुद्ध मोहिम, जाट, राजपूत आणि नवाबांविरुद्ध लष्करी मोहिमा राबवून मराठा सत्तेचा दरारा निर्माण केला. त्यांचा मुघल बादशाहावर इतका प्रभाव होता की इतिहासकार आर एस चौरसिया म्हणतात की जरी मुघल नावाने भारताचा बादशाह होता तरी तो केवळ बाहुली होता महादजी शिंदेंचा . त्यांनी निजाम, हैदराबाद आणि बंगाल प्रांतातीलही अनेक प्रांतांवर प्रभाव टाकला. इंग्रजांशी त्यांनी काटेकोर सामरिक आणि मुत्सद्देगिरीने व्यवहार केला, त्यांच्याशी करार करताना मराठा हिताची तडजोड केली नाही. त्यांनी मराठा दरबारात एक स्वतंत्र मुत्सद्देगिरी यंत्रणा निर्माण केली.
महादजी शिंदे यांनी स्वतःस “वाक्यसामर्थ्यसंपन्न” बनवले होते. दिल्लीपासून अफगाण सीमेपर्यंत मराठा ध्वज फडकवण्याचे जे कार्य त्यांनी केले, ते कोणत्याही मराठा सरदाराला साध्य करता आले नाही. त्यांची मुत्सद्देगिरी केवळ लष्करी विजयापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी राजकारण, अर्थकारण आणि परराष्ट्र संबंधातही अमूल्य योगदान दिले. त्यांनी अनेक वेळा इंग्रज आणि मुघलांना आपले म्हणणे मान्य करायला भाग पाडले. त्यांच्यामुळेच दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे अधिपत्य पुन्हा बसले.
१२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंदे यांचे निधन पुण्याजवळ वनेवाडी येथे झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्थापन केलेल्या सामर्थ्य ग्वाल्हेर संस्थानाने पुढे दीर्घकाळ प्रभाव टिकवून ठेवला.
==सैनिकी कारकीर्द==
===दक्षिण भारत===
महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्त्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या [[निजाम]]ा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व [[त्रिंबक किन्नड]] यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये [[बेळूर]]च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
===उत्तर भारत===
१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.
मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
==ग्वाल्हेरचे शासक==
जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली.
* मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.
==पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द==
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले.
* १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.
==पहिले इंग्रज-मराठा युद्ध==
{{main|पहिले इंग्रज-मराठा युद्ध}}
१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरून हटवले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
===वडगावची लढाई===
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटिश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटिश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटिशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटिशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटिश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली
सिप्री येथील हार
ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगावचा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरू करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६०००ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं (?) बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.
===सालबाईचा तह १७ मे १७८२===
{{main|सालबाईचा तह}}
महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.
इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास|शिंदे,महादजी]]
[[वर्ग:शिंदे घराणे]]
[[वर्ग:इ.स. १७९४ मधील मृत्यू|शिंदे,महादजी]]
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १७३० मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदू साम्राज्ये]]
[[वर्ग:हिंदू योद्धे]]
dpdmaz6pwdo829174osm5obt5puzwvs
2681028
2681027
2026-04-26T03:27:54Z
~2026-24679-89
182431
/* पहिले इंग्रज-मराठा युद्ध */
2681028
wikitext
text/x-wiki
{{इतिहासलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Brooklyn Museum - Raja Mahadji Sindhia.jpg|right|250px|thumb|महादजी शिंदे]]
महादजी शिंदे (जन्म : [[इ.स.३ डिसेंबर १७३०]]; - १२ [[फेब्रुवारी]] [[इ.स. १७९४|१७९४]] हे मराठा साम्राज्याचे एक मुत्सद्दी होते. [[पुणे|पुणे शहरात]] त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.
'''महादजी राणोजी शिंदे''' (१७३० - १२ फेब्रुवारी १७९४) हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनानी, मुत्सद्दी आणि उत्तर भारतातील मराठा सत्तेचे पुनरुत्थान करणारे पराक्रमी कूटनीतिज्ञ होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांचा प्रभाव संपुष्टात आला असताना, महादजी शिंदे यांनी अफाट धैर्य, मुत्सद्देगिरी आणि रणकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा उत्तर भारतातील मराठा सत्ता उभी केली.
त्यांचा जन्म १७३० मध्ये साताऱ्याजवळील कन्हेरखेड या गावात झाला. ते शिंदे यांच्या घराण्यातील असून, त्यांच्या वडिलांचे नाव राणोजी शिंदे होते. महादजी शिंदे यांचे बालपण आणि तारुण्य सैनिकी आणि राजकीय शिक्षणात गेले. १७६१ च्या पानिपत युद्धात ते गंभीर जखमी झाले, पण मृत्यूला हरवून ते पुन्हा उभे राहिले. यानंतर त्यांनी ग्वाल्हेरला आपले मुख्य ठिकाण बनवले आणि उत्तरेतल्या राजकारणात मराठ्यांना पुन्हा महत्व प्राप्त करून दिले.
महादजी शिंदे यांनी दिल्लीतील मुघल बादशाह शहाआलम दुसरा याला मराठा छत्राखाली आणले. त्यांनी रोहिल्यांविरुद्ध मोहिम, जाट, राजपूत आणि नवाबांविरुद्ध लष्करी मोहिमा राबवून मराठा सत्तेचा दरारा निर्माण केला. त्यांचा मुघल बादशाहावर इतका प्रभाव होता की इतिहासकार आर एस चौरसिया म्हणतात की जरी मुघल नावाने भारताचा बादशाह होता तरी तो केवळ बाहुली होता महादजी शिंदेंचा . त्यांनी निजाम, हैदराबाद आणि बंगाल प्रांतातीलही अनेक प्रांतांवर प्रभाव टाकला. इंग्रजांशी त्यांनी काटेकोर सामरिक आणि मुत्सद्देगिरीने व्यवहार केला, त्यांच्याशी करार करताना मराठा हिताची तडजोड केली नाही. त्यांनी मराठा दरबारात एक स्वतंत्र मुत्सद्देगिरी यंत्रणा निर्माण केली.
महादजी शिंदे यांनी स्वतःस “वाक्यसामर्थ्यसंपन्न” बनवले होते. दिल्लीपासून अफगाण सीमेपर्यंत मराठा ध्वज फडकवण्याचे जे कार्य त्यांनी केले, ते कोणत्याही मराठा सरदाराला साध्य करता आले नाही. त्यांची मुत्सद्देगिरी केवळ लष्करी विजयापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी राजकारण, अर्थकारण आणि परराष्ट्र संबंधातही अमूल्य योगदान दिले. त्यांनी अनेक वेळा इंग्रज आणि मुघलांना आपले म्हणणे मान्य करायला भाग पाडले. त्यांच्यामुळेच दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे अधिपत्य पुन्हा बसले.
१२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंदे यांचे निधन पुण्याजवळ वनेवाडी येथे झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्थापन केलेल्या सामर्थ्य ग्वाल्हेर संस्थानाने पुढे दीर्घकाळ प्रभाव टिकवून ठेवला.
==सैनिकी कारकीर्द==
===दक्षिण भारत===
महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्त्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या [[निजाम]]ा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व [[त्रिंबक किन्नड]] यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये [[बेळूर]]च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
===उत्तर भारत===
१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.
मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
==ग्वाल्हेरचे शासक==
जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली.
* मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.
==पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द==
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले.
* १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.
==पहिले इंग्रज-मराठा युद्ध==
{{main|पहिले इंग्रज-मराठा युद्ध}}
१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला.
* बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरून हटवले.
** या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती.
रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
===वडगावची लढाई===
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटिश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटिश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटिशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटिशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटिश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली
सिप्री येथील हार
ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगावचा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरू करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६०००ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं (?) बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.
===सालबाईचा तह १७ मे १७८२===
{{main|सालबाईचा तह}}
महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.
इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास|शिंदे,महादजी]]
[[वर्ग:शिंदे घराणे]]
[[वर्ग:इ.स. १७९४ मधील मृत्यू|शिंदे,महादजी]]
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १७३० मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदू साम्राज्ये]]
[[वर्ग:हिंदू योद्धे]]
08hnl63gjc09y1598nnnhmw4grqw6gm
2681029
2681028
2026-04-26T03:31:08Z
~2026-24679-89
182431
/* पहिले इंग्रज-मराठा युद्ध */
2681029
wikitext
text/x-wiki
{{इतिहासलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Brooklyn Museum - Raja Mahadji Sindhia.jpg|right|250px|thumb|महादजी शिंदे]]
महादजी शिंदे (जन्म : [[इ.स.३ डिसेंबर १७३०]]; - १२ [[फेब्रुवारी]] [[इ.स. १७९४|१७९४]] हे मराठा साम्राज्याचे एक मुत्सद्दी होते. [[पुणे|पुणे शहरात]] त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.
'''महादजी राणोजी शिंदे''' (१७३० - १२ फेब्रुवारी १७९४) हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनानी, मुत्सद्दी आणि उत्तर भारतातील मराठा सत्तेचे पुनरुत्थान करणारे पराक्रमी कूटनीतिज्ञ होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांचा प्रभाव संपुष्टात आला असताना, महादजी शिंदे यांनी अफाट धैर्य, मुत्सद्देगिरी आणि रणकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा उत्तर भारतातील मराठा सत्ता उभी केली.
त्यांचा जन्म १७३० मध्ये साताऱ्याजवळील कन्हेरखेड या गावात झाला. ते शिंदे यांच्या घराण्यातील असून, त्यांच्या वडिलांचे नाव राणोजी शिंदे होते. महादजी शिंदे यांचे बालपण आणि तारुण्य सैनिकी आणि राजकीय शिक्षणात गेले. १७६१ च्या पानिपत युद्धात ते गंभीर जखमी झाले, पण मृत्यूला हरवून ते पुन्हा उभे राहिले. यानंतर त्यांनी ग्वाल्हेरला आपले मुख्य ठिकाण बनवले आणि उत्तरेतल्या राजकारणात मराठ्यांना पुन्हा महत्व प्राप्त करून दिले.
महादजी शिंदे यांनी दिल्लीतील मुघल बादशाह शहाआलम दुसरा याला मराठा छत्राखाली आणले. त्यांनी रोहिल्यांविरुद्ध मोहिम, जाट, राजपूत आणि नवाबांविरुद्ध लष्करी मोहिमा राबवून मराठा सत्तेचा दरारा निर्माण केला. त्यांचा मुघल बादशाहावर इतका प्रभाव होता की इतिहासकार आर एस चौरसिया म्हणतात की जरी मुघल नावाने भारताचा बादशाह होता तरी तो केवळ बाहुली होता महादजी शिंदेंचा . त्यांनी निजाम, हैदराबाद आणि बंगाल प्रांतातीलही अनेक प्रांतांवर प्रभाव टाकला. इंग्रजांशी त्यांनी काटेकोर सामरिक आणि मुत्सद्देगिरीने व्यवहार केला, त्यांच्याशी करार करताना मराठा हिताची तडजोड केली नाही. त्यांनी मराठा दरबारात एक स्वतंत्र मुत्सद्देगिरी यंत्रणा निर्माण केली.
महादजी शिंदे यांनी स्वतःस “वाक्यसामर्थ्यसंपन्न” बनवले होते. दिल्लीपासून अफगाण सीमेपर्यंत मराठा ध्वज फडकवण्याचे जे कार्य त्यांनी केले, ते कोणत्याही मराठा सरदाराला साध्य करता आले नाही. त्यांची मुत्सद्देगिरी केवळ लष्करी विजयापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी राजकारण, अर्थकारण आणि परराष्ट्र संबंधातही अमूल्य योगदान दिले. त्यांनी अनेक वेळा इंग्रज आणि मुघलांना आपले म्हणणे मान्य करायला भाग पाडले. त्यांच्यामुळेच दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे अधिपत्य पुन्हा बसले.
१२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंदे यांचे निधन पुण्याजवळ वनेवाडी येथे झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्थापन केलेल्या सामर्थ्य ग्वाल्हेर संस्थानाने पुढे दीर्घकाळ प्रभाव टिकवून ठेवला.
==सैनिकी कारकीर्द==
===दक्षिण भारत===
महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्त्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या [[निजाम]]ा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व [[त्रिंबक किन्नड]] यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये [[बेळूर]]च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
===उत्तर भारत===
१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.
मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
==ग्वाल्हेरचे शासक==
जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली.
* मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.
==पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द==
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले.
* १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.
==पहिले इंग्रज-मराठा युद्ध==
{{main|पहिले इंग्रज-मराठा युद्ध}}
१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला.
* बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरून हटवले.
** या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती.
रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
===वडगावची लढाई===
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटिश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटिश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटिशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटिशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटिश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली
¶सिप्री येथील हार
ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगावचा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरू करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६०००ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं (?) बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.
===सालबाईचा तह १७ मे १७८२===
{{main|सालबाईचा तह}}
महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.
इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास|शिंदे,महादजी]]
[[वर्ग:शिंदे घराणे]]
[[वर्ग:इ.स. १७९४ मधील मृत्यू|शिंदे,महादजी]]
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १७३० मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदू साम्राज्ये]]
[[वर्ग:हिंदू योद्धे]]
nr02gfts3e1nxwbe8lrs7c9zrksvoq5
गोविंद सखाराम सरदेसाई
0
48283
2680927
2543941
2026-04-25T13:55:57Z
Ketaki Modak
21590
पुस्तकांचा दुवा जोडला.
2680927
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र = G.S.Sardesai.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = गोविंद सखाराम सरदेसाई
| टोपण_नाव = रियासतकार
| जन्म_दिनांक = [[१७ मे]], [[इ.स. १८६५]]
| जन्म_स्थान = गोविल, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[२९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]
| मृत्यू_स्थान = कामशेत, [[महाराष्ट्र]]
| कार्यक्षेत्र = इतिहास, साहित्य
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = [[इतिहास]]
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = मराठी रियासत (८ खंड)<br />मुसलमानी रियासत (२ खंड)<br />ब्रिटिश रियासत (२ खंड)
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = पद्मभूषण पुरस्कारविजेते
| वडील_नाव = सखाराम
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
''रियासतकार'' '''गोविंद सखाराम सरदेसाई''' (जन्म : गोविल, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]], १७ मे १८६५; - कामशेत,([[महाराष्ट्र|खडकाळे)]], ता, मावळ.जिल्हा,पुणे.९ नोव्हेंबर १९५९) हे [[मराठा|मराठी]] इतिहासकार व लेखक होते. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] इतिहासाविषयीची (आठ) ८ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ''मुसलमानी रियासत'' व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला. [[भारतीय केंद्रशासन|भारतीय केंद्रशासनाने]] इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी यांना इ.स. १९५७ साली [[पद्मभूषण पुरस्कार]] देऊन गौरविले.
{{विस्तार}}
== गोविंद सखाराम सरदेसाई लिखित पुस्तके ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध ==
[[commons:Category:Books_by_Govind_Sakharam_Sardesai|६ पुस्तके]]{{DEFAULTSORT:सरदेसाई,गोविंद सखाराम}}
[[वर्ग:इ.स. १८६५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इतिहासकार]]
pkucvqe1mixc9qyp54twox8q0wg1z4f
2680928
2680927
2026-04-25T13:58:04Z
Ketaki Modak
21590
2680928
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र = G.S.Sardesai.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = गोविंद सखाराम सरदेसाई
| टोपण_नाव = रियासतकार
| जन्म_दिनांक = [[१७ मे]], [[इ.स. १८६५]]
| जन्म_स्थान = गोविल, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[२९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]
| मृत्यू_स्थान = कामशेत, [[महाराष्ट्र]]
| कार्यक्षेत्र = इतिहास, साहित्य
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = [[इतिहास]]
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = मराठी रियासत (८ खंड)<br />मुसलमानी रियासत (२ खंड)<br />ब्रिटिश रियासत (२ खंड)
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = पद्मभूषण पुरस्कारविजेते
| वडील_नाव = सखाराम
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
''रियासतकार'' '''गोविंद सखाराम सरदेसाई''' (जन्म : गोविल, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]], १७ मे १८६५; - कामशेत,([[महाराष्ट्र|खडकाळे)]], ता, मावळ.जिल्हा,पुणे.९ नोव्हेंबर १९५९) हे [[मराठा|मराठी]] इतिहासकार व लेखक होते. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] इतिहासाविषयीची (आठ) ८ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ''मुसलमानी रियासत'' व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला. [[भारतीय केंद्रशासन|भारतीय केंद्रशासनाने]] इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी यांना इ.स. १९५७ साली [[पद्मभूषण पुरस्कार]] देऊन गौरविले.
{{कॉमन्स|https://commons.wikimedia.org/wiki/Category:Books_by_Govind_Sakharam_Sardesai}}{{विस्तार}}
== गोविंद सखाराम सरदेसाई लिखित पुस्तके ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध ==
[[commons:Category:Books_by_Govind_Sakharam_Sardesai|६ पुस्तके]]{{DEFAULTSORT:सरदेसाई,गोविंद सखाराम}}
[[वर्ग:इ.स. १८६५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इतिहासकार]]
ialfg9cna66ybzhkumyqu1nkf2afxyt
2680929
2680928
2026-04-25T13:59:03Z
Ketaki Modak
21590
2680929
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र = G.S.Sardesai.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = गोविंद सखाराम सरदेसाई
| टोपण_नाव = रियासतकार
| जन्म_दिनांक = [[१७ मे]], [[इ.स. १८६५]]
| जन्म_स्थान = गोविल, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[२९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]
| मृत्यू_स्थान = कामशेत, [[महाराष्ट्र]]
| कार्यक्षेत्र = इतिहास, साहित्य
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = [[इतिहास]]
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = मराठी रियासत (८ खंड)<br />मुसलमानी रियासत (२ खंड)<br />ब्रिटिश रियासत (२ खंड)
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = पद्मभूषण पुरस्कारविजेते
| वडील_नाव = सखाराम
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
''रियासतकार'' '''गोविंद सखाराम सरदेसाई''' (जन्म : गोविल, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]], १७ मे १८६५; - कामशेत,([[महाराष्ट्र|खडकाळे)]], ता, मावळ.जिल्हा,पुणे.९ नोव्हेंबर १९५९) हे [[मराठा|मराठी]] इतिहासकार व लेखक होते. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] इतिहासाविषयीची (आठ) ८ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ''मुसलमानी रियासत'' व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला. [[भारतीय केंद्रशासन|भारतीय केंद्रशासनाने]] इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी यांना इ.स. १९५७ साली [[पद्मभूषण पुरस्कार]] देऊन गौरविले.
{{कॉमन्स}}{{विस्तार}}
== गोविंद सखाराम सरदेसाई लिखित पुस्तके ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध ==
[[commons:Category:Books_by_Govind_Sakharam_Sardesai|६ पुस्तके]]{{DEFAULTSORT:सरदेसाई,गोविंद सखाराम}}
[[वर्ग:इ.स. १८६५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इतिहासकार]]
gqvhb1s623fdi672kka933szejj8x6y
2680930
2680929
2026-04-25T14:02:43Z
Ketaki Modak
21590
2680930
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र = G.S.Sardesai.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = गोविंद सखाराम सरदेसाई
| टोपण_नाव = रियासतकार
| जन्म_दिनांक = [[१७ मे]], [[इ.स. १८६५]]
| जन्म_स्थान = गोविल, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[२९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]
| मृत्यू_स्थान = कामशेत, [[महाराष्ट्र]]
| कार्यक्षेत्र = इतिहास, साहित्य
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = [[इतिहास]]
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = मराठी रियासत (८ खंड)<br />मुसलमानी रियासत (२ खंड)<br />ब्रिटिश रियासत (२ खंड)
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = पद्मभूषण पुरस्कारविजेते
| वडील_नाव = सखाराम
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
''रियासतकार'' '''गोविंद सखाराम सरदेसाई''' (जन्म : गोविल, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]], १७ मे १८६५; - कामशेत,([[महाराष्ट्र|खडकाळे)]], ता, मावळ.जिल्हा,पुणे.९ नोव्हेंबर १९५९) हे [[मराठा|मराठी]] इतिहासकार व लेखक होते. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] इतिहासाविषयीची (आठ) ८ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ''मुसलमानी रियासत'' व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला. [[भारतीय केंद्रशासन|भारतीय केंद्रशासनाने]] इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी यांना इ.स. १९५७ साली [[पद्मभूषण पुरस्कार]] देऊन गौरविले.
{{कॉमन्स|Category:Books by Govind Sakharam Sardesai}}{{विस्तार}}
== गोविंद सखाराम सरदेसाई लिखित पुस्तके ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध ==
[[commons:Category:Books_by_Govind_Sakharam_Sardesai|६ पुस्तके]]{{DEFAULTSORT:सरदेसाई,गोविंद सखाराम}}
[[वर्ग:इ.स. १८६५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इतिहासकार]]
isckvyp8k3ry74m4w5xww11azl4q6b4
क्रिस्चियान चिवु
0
48412
2680999
1412348
2026-04-25T20:39:45Z
~2026-25187-00
182524
Photo
2680999
wikitext
text/x-wiki
{{Infobox Football biography |
playername = क्रिस्टियन चिवु |
image =[[File:Chivu2018.jpg]] |
fullname = क्रिस्चियान चिवु |
height = {{height|m=1.84}} |
dateofbirth = {{birth date and age|1980|10|26}} |
cityofbirth = [[रेसिता]] |
countryofbirth = {{deshen2mr|Romania}} |
currentclub = [[एफ.सी. इंटरनॅझियोनाल मिलानो|इंटरनॅझियोनाल]] |
clubcrest = |
clubnumber = 26 |
position = [[Defender (football)#Fullback|Centre-back]] / [[Defender (football)#Fullback|Left-back]]|
years = 1996–1998<br/>1998–1999<br/>1999–2003<br/>2003–2007<br/>2007–|
clubs = [[FCM Reşiţa|CSM Reşiţa]] <br/> [[Universitatea Craiova]] <br/> [[Ajax Amsterdam|Ajax]] <br/> [[AS Roma]]<br/> [[एफ.सी. इंटरनॅझियोनाल मिलानो|इंटरनॅझियोनाल]]|
caps(goals) = {{0}} 24 (2)<br/>{{0}} 32 (3)<br/>107 (13)<br/>{{0}} 85 (6)<br/>{{0}} 26 (0)|
nationalyears = 1999– |
nationalteam = {{fb|Romania}} |
nationalcaps(goals) = {{0}}60 {{0}}(3) |
pcupdate = [[ऑगस्ट 27]] [[2007]] |
ntupdate = [[जून 9]], [[2008]]
}}
{{विस्तार}}
[[वर्ग:रोमेनियाचे फुटबॉल खेळाडू]]
cgqu8gaqpljk7nka2glz7izuw1we3id
व्लादिवोस्तोक एर
0
49765
2680983
2614163
2026-04-25T18:23:59Z
अभय नातू
206
प्रस्तावना
2680983
wikitext
text/x-wiki
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{langx|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
ti6y5ki1h5pk602jelf6lk6qibmxxz8
2680984
2680983
2026-04-25T18:25:39Z
अभय नातू
206
साचा
2680984
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
7dfrtsddcklhtn52gr2kauztcu9j2l0
2680985
2680984
2026-04-25T18:26:19Z
अभय नातू
206
संदर्भ
2680985
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
er35r82ztt4ygsmrjj9qtiiw0zz1dlv
2680986
2680985
2026-04-25T18:39:54Z
अभय नातू
206
/* संदर्भ आणि नोंदी */
2680986
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
== विमानताफा<ref>{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}</ref><ref>{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}}</ref> ==
[[File:Vladivostok Air A320-200 VP-BEQ PKC 2011-6-13.png|thumb|right|२०११ मध्ये [[येलीझोवो विमानतळ|येलीझोवो विमानतळावर]] व्लादिवोस्तोक एरचे [[एरबस ए३२०-२००|एरबस ए३२०-२००]]]]
{| class="wikitable" style="border-collapse:collapse"
|+ व्लादिवोस्तोक एअरचा ताफा
|-
! rowspan="2"| विमान
! rowspan="2"| एकूण
! rowspan="2"| ऑर्डर
! colspan="3"| प्रवासी संख्या
! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title=Business>J</abbr>
! <abbr title=Economy>Y</abbr>
! एकूण
|-
| [[एरबस ए३२० कुटुंब|एरबस ए३२०-२००]]
| ६
| —
| १२
| १३८
| १५०
|
|-
| [[अँटोनोव्ह एन-१४८|अँटोनोव्ह एन-१४८]]
| ४
| —
| colspan="3" style="text-align:center;"| जाहीर केले जाईल
| याक-४० ची जागा घेण्यासाठी.
|-
| rowspan="4" | [[मिल एमआय-८|मिल एमआय-८]]
| rowspan="4" |११
| rowspan="4" |—
| १६
| —
| १६
| rowspan="4" |
|-
| rowspan="3" |—
| २१
| २१
|-
| २८
| २८
|-
| ३२
| ३२
|-
| [[याकोवलेव याक-४०|याकोवलेव याक-४०]]
| ९
| —
| —
| ३२
| ३२
| अँटोनोव्ह एन-१४८ द्वारे बदलले गेले.
|-
! एकूण !! २६ !! — !! colspan=4|
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
khdvldqwz4lysm1360vbbcsk2i1gszg
2680987
2680986
2026-04-25T18:40:19Z
अभय नातू
206
/* विमानताफा{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}} */
2680987
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
== विमानताफा<ref>{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}</ref><ref>{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}}</ref> ==
[[File:Vladivostok Air A320-200 VP-BEQ PKC 2011-6-13.png|thumb|right|२०११ मध्ये [[येलीझोवो विमानतळ|येलीझोवो विमानतळावर]] व्लादिवोस्तोक एरचे [[एरबस ए३२०-२००|एरबस ए३२०-२००]]]]
{| class="wikitable" style="border-collapse:collapse"
|+ व्लादिवोस्तोक एअरचा ताफा
|-
! rowspan="2"| विमान
! rowspan="2"| एकूण
! rowspan="2"| ऑर्डर
! colspan="3"| प्रवासी संख्या
! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title=Business>J</abbr>
! <abbr title=Economy>Y</abbr>
! एकूण
|-
| [[एरबस ए३२०-२००]]
| ६
| —
| १२
| १३८
| १५०
|
|-
| [[अँटोनोव्ह एन-१४८|अँटोनोव्ह एन-१४८]]
| ४
| —
| colspan="3" style="text-align:center;"| जाहीर केले जाईल
| याक-४० ची जागा घेण्यासाठी.
|-
| rowspan="4" | [[मिल एमआय-८|मिल एमआय-८]]
| rowspan="4" |११
| rowspan="4" |—
| १६
| —
| १६
| rowspan="4" |
|-
| rowspan="3" |—
| २१
| २१
|-
| २८
| २८
|-
| ३२
| ३२
|-
| [[याकोवलेव याक-४०|याकोवलेव याक-४०]]
| ९
| —
| —
| ३२
| ३२
| अँतोनोव्ह एन-१४८ द्वारे बदलले गेले.
|-
! एकूण !! २६ !! — !! colspan=4|
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
40o9qfloz5cqd7uwlbtltjtu5jbsu2p
2680988
2680987
2026-04-25T18:40:59Z
अभय नातू
206
/* विमानताफा{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}} */
2680988
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
== विमानताफा<ref>{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}</ref><ref>{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}}</ref> ==
[[File:Vladivostok Air A320-200 VP-BEQ PKC 2011-6-13.png|thumb|right|डावे|२०११ मध्ये [[येलीझोवो विमानतळ|येलीझोवो विमानतळावर]] व्लादिवोस्तोक एरचे [[एरबस ए३२०-२००|एरबस ए३२०-२००]]]]
{| class="wikitable" style="border-collapse:collapse"
|+ व्लादिवोस्तोक एअरचा ताफा
|-
! rowspan="2"| विमान
! rowspan="2"| एकूण
! rowspan="2"| ऑर्डर
! colspan="3"| प्रवासी संख्या
! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title=Business>J</abbr>
! <abbr title=Economy>Y</abbr>
! एकूण
|-
| [[एरबस ए३२०-२००]]
| ६
| —
| १२
| १३८
| १५०
|
|-
| [[अँटोनोव्ह एन-१४८|अँटोनोव्ह एन-१४८]]
| ४
| —
| colspan="3" style="text-align:center;"| जाहीर केले जाईल
| याक-४० ची जागा घेण्यासाठी.
|-
| rowspan="4" | [[मिल एमआय-८|मिल एमआय-८]]
| rowspan="4" |११
| rowspan="4" |—
| १६
| —
| १६
| rowspan="4" |
|-
| rowspan="3" |—
| २१
| २१
|-
| २८
| २८
|-
| ३२
| ३२
|-
| [[याकोवलेव याक-४०|याकोवलेव याक-४०]]
| ९
| —
| —
| ३२
| ३२
| अँतोनोव्ह एन-१४८ द्वारे बदलले गेले.
|-
! एकूण !! २६ !! — !! colspan=4|
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
fl4jdvj0ypmjbriklrtbodg7apd9ybz
2680989
2680988
2026-04-25T18:41:13Z
अभय नातू
206
/* विमानताफा{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}} */
2680989
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
== विमानताफा<ref>{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}</ref><ref>{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}}</ref> ==
[[File:Vladivostok Air A320-200 VP-BEQ PKC 2011-6-13.png|thumb|डावे|२०११ मध्ये [[येलीझोवो विमानतळ|येलीझोवो विमानतळावर]] व्लादिवोस्तोक एरचे [[एरबस ए३२०-२००|एरबस ए३२०-२००]]]]
{| class="wikitable" style="border-collapse:collapse"
|+ व्लादिवोस्तोक एअरचा ताफा
|-
! rowspan="2"| विमान
! rowspan="2"| एकूण
! rowspan="2"| ऑर्डर
! colspan="3"| प्रवासी संख्या
! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title=Business>J</abbr>
! <abbr title=Economy>Y</abbr>
! एकूण
|-
| [[एरबस ए३२०-२००]]
| ६
| —
| १२
| १३८
| १५०
|
|-
| [[अँटोनोव्ह एन-१४८|अँटोनोव्ह एन-१४८]]
| ४
| —
| colspan="3" style="text-align:center;"| जाहीर केले जाईल
| याक-४० ची जागा घेण्यासाठी.
|-
| rowspan="4" | [[मिल एमआय-८|मिल एमआय-८]]
| rowspan="4" |११
| rowspan="4" |—
| १६
| —
| १६
| rowspan="4" |
|-
| rowspan="3" |—
| २१
| २१
|-
| २८
| २८
|-
| ३२
| ३२
|-
| [[याकोवलेव याक-४०|याकोवलेव याक-४०]]
| ९
| —
| —
| ३२
| ३२
| अँतोनोव्ह एन-१४८ द्वारे बदलले गेले.
|-
! एकूण !! २६ !! — !! colspan=4|
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
6yi7jwdujx89z3pxtm7muuz0tjkyq7r
2680990
2680989
2026-04-25T18:42:27Z
अभय नातू
206
/* विमानताफा{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}} */
2680990
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
== विमानताफा<ref>{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}</ref><ref>{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}}</ref> ==
[[File:Vladivostok Air A320-200 VP-BEQ PKC 2011-6-13.png|thumb|डावे|२०११ मध्ये [[येलीझोवो विमानतळ|येलीझोवो विमानतळावर]] व्लादिवोस्तोक एरचे [[एरबस ए३२०-२००|एरबस ए३२०-२००]]]]
{| class="wikitable" style="border-collapse:collapse"
|+ व्लादिवोस्तोक एअरचा ताफा
|-
! rowspan="2"| विमान
! rowspan="2"| एकूण
! rowspan="2"| ऑर्डर
! colspan="3"| प्रवासी संख्या
! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title=Business>J</abbr>
! <abbr title=Economy>Y</abbr>
! एकूण
|-
| [[एरबस ए३२०-२००]]
| ६
| —
| १२
| १३८
| १५०
|
|-
| [[अँटोनोव्ह एन-१४८|अँटोनोव्ह एन-१४८]]
| ४
| —
| colspan="3" style="text-align:center;"| जाहीर केले जाईल
| याक-४० ची जागा घेण्यासाठी.
|-
| rowspan="4" | [[मिल एमआय-८|मिल एमआय-८]]
| rowspan="4" |११
| rowspan="4" |—
| १६
| —
| १६
| rowspan="4" |
|-
| rowspan="3" |—
| २१
| २१
|-
| २८
| २८
|-
| ३२
| ३२
|-
| [[याकोवलेव याक-४०|याकोवलेव याक-४०]]
| ९
| —
| —
| ३२
| ३२
| अँतोनोव्ह एन-१४८ द्वारे बदलले गेले.
|-
! एकूण !! २६ !! — !! colspan=4|
|}
=== निवृत्त विामने===
* [[तुपोलेव्ह टीयू-१५४|तुपोलेव्ह टीयू-१५४]]
* [[तुपोलेव्ह टीयू-२०४|तुपोलेव्ह टीयू-२०४-३००]]
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
pksoasdl2eub1ywk8rgl6uqgxo0o8ll
2680991
2680990
2026-04-25T18:44:31Z
अभय नातू
206
/* निवृत्त विामने */
2680991
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
== विमानताफा<ref>{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}</ref><ref>{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}}</ref> ==
[[File:Vladivostok Air A320-200 VP-BEQ PKC 2011-6-13.png|thumb|डावे|२०११ मध्ये [[येलीझोवो विमानतळ|येलीझोवो विमानतळावर]] व्लादिवोस्तोक एरचे [[एरबस ए३२०-२००|एरबस ए३२०-२००]]]]
{| class="wikitable" style="border-collapse:collapse"
|+ व्लादिवोस्तोक एअरचा ताफा
|-
! rowspan="2"| विमान
! rowspan="2"| एकूण
! rowspan="2"| ऑर्डर
! colspan="3"| प्रवासी संख्या
! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title=Business>J</abbr>
! <abbr title=Economy>Y</abbr>
! एकूण
|-
| [[एरबस ए३२०-२००]]
| ६
| —
| १२
| १३८
| १५०
|
|-
| [[अँटोनोव्ह एन-१४८|अँटोनोव्ह एन-१४८]]
| ४
| —
| colspan="3" style="text-align:center;"| जाहीर केले जाईल
| याक-४० ची जागा घेण्यासाठी.
|-
| rowspan="4" | [[मिल एमआय-८|मिल एमआय-८]]
| rowspan="4" |११
| rowspan="4" |—
| १६
| —
| १६
| rowspan="4" |
|-
| rowspan="3" |—
| २१
| २१
|-
| २८
| २८
|-
| ३२
| ३२
|-
| [[याकोवलेव याक-४०|याकोवलेव याक-४०]]
| ९
| —
| —
| ३२
| ३२
| अँतोनोव्ह एन-१४८ द्वारे बदलले गेले.
|-
! एकूण !! २६ !! — !! colspan=4|
|}
=== निवृत्त विामने===
* [[तुपोलेव्ह टीयू-१५४|तुपोलेव्ह टीयू-१५४]]
* [[तुपोलेव्ह टीयू-२०४|तुपोलेव्ह टीयू-२०४-३००]]
== अपघात आणि दुर्घटना ==
जुलै २००१ मध्ये [[व्लादिवोस्तोक एर फ्लाइट ३५२]] हे [[तुपोलेव तू-१५४|तुपोलेव तू-१५४]] प्रकारचे विमान रशियामधील [[इर्कुत्स्क]] येथे उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोसळले. या अपघातात विमानावरील सर्व १४५ लोकांचा मृत्यू झाला.<ref>{{cite news |title=Russians search for aircraft crash clues |url=http://news.bbc.co.uk/2/hi/europe/1421319.stm |date=4 July 2001 |publisher=BBC |access-date=21 August 2009}}</ref> एका रशियन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या अपघातात १२ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला.<ref>{{cite web |title=Engine Failed on Russian Plane, 12 Chinese Among Victims |url=http://english.peopledaily.com.cn/200107/04/eng20010704_74103.html |date=4 July 2001 |work= People's Daily |access-date=21 August 2009}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
i17k4nj9z6ehzmrnvfo6qhihwv3u9g2
2680993
2680991
2026-04-25T18:56:35Z
अभय नातू
206
/* विमानताफा{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}} */
2680993
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
== इतिहास ==
=== सुरुवात ===
१९३० च्या दशकात संपूर्ण [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघातील]] प्रजासत्ताकांमध्ये विमानतळांचे सक्रिय बांधकाम झाले. यात १९३१ मध्ये [[प्रिमोर्स्की क्राय|प्रिमोर्ये]] प्रदेशात तीन विमानतळ बांधले गेले. व्लादिवोस्तोकच्या ''सेकंड रिव्हर'' भागात एक पाणविमानतळ आणि [[आर्त्योम]] जवळ [[ओझर्न्ये क्ल्युची]] (Озерные Ключи) नावाच्या विमानतळाचा समावेश होता. हा आता [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ|व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळाचा]] भाग आहे.
२७ ऑगस्ट १९३२ रोजी एका [[पाणविमान|पाणविमानाने]] पहिल्यांदा उड्डाण केले आणि २ सप्टेंबर रोजी या विमानाने [[खाबरोव्स्क]] शहरापासून सेकंड रिव्हर विमानतळावर चार प्रवाशांना आणले. ही व्लादिवोस्तोक एरच्या कामकाजाची अधिकृत सुरुवात मानली जाते. तेव्हापासून खाबरोव्स्क ते [[व्लादिवोस्तोक]] अशी नियमित उड्डाणे सुरू आहेत.<ref name="Vladivostok_Air_History">{{cite web |title=The History Of Former Russian Carrier Vladivostok Air |url=https://simpleflying.com/vladivostok-air-history/ |website=Simple Flying |last=Lohr |first=S. |date=11 July 2022 |access-date=25 April 2026}}</ref>
१९३४ मध्ये सेकंड रिव्हर विमानतळ पाण्यावरुन जमिनीवर हलवण्यात आला. यानंतर [[पोलिकार्पोव पो-२|पोलिकार्पोव पो-२]] विमानांचा वापर सुरु झाला.<ref name="Vladivostok_Air_History"/> तसेच ''इमान'' (आताचे [[दालनेरेचेन्स्क]] म्हणतात) आणि ओझर्न्ये क्ल्युची येथे नवीन विमानतळ उघडले गेले, ज्यामुळे नवीन विमानांसह या नवजात विमान कंपनीच्या वाढीला मोठी चालना मिळाली.<ref name="Vladivostok_Fact_Sheet">{{cite web |title=Vladivostok Air Fact Sheet |url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |website=vladivostokavia.ru |archive-date=26 February 2009 |access-date=25 April 2026}}</ref>
== विमानताफा<ref>{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}</ref><ref>{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}}</ref> ==
[[File:Vladivostok Air A320-200 VP-BEQ PKC 2011-6-13.png|thumb|डावे|२०११ मध्ये [[येलीझोवो विमानतळ|येलीझोवो विमानतळावर]] व्लादिवोस्तोक एरचे [[एरबस ए३२०-२००|एरबस ए३२०-२००]]]]
{| class="wikitable" style="border-collapse:collapse"
|+ व्लादिवोस्तोक एअरचा ताफा
|-
! rowspan="2"| विमान
! rowspan="2"| एकूण
! rowspan="2"| ऑर्डर
! colspan="3"| प्रवासी संख्या
! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title=Business>J</abbr>
! <abbr title=Economy>Y</abbr>
! एकूण
|-
| [[एरबस ए३२०-२००]]
| ६
| —
| १२
| १३८
| १५०
|
|-
| [[अँटोनोव्ह एन-१४८|अँटोनोव्ह एन-१४८]]
| ४
| —
| colspan="3" style="text-align:center;"| जाहीर केले जाईल
| याक-४० ची जागा घेण्यासाठी.
|-
| rowspan="4" | [[मिल एमआय-८|मिल एमआय-८]]
| rowspan="4" |११
| rowspan="4" |—
| १६
| —
| १६
| rowspan="4" |
|-
| rowspan="3" |—
| २१
| २१
|-
| २८
| २८
|-
| ३२
| ३२
|-
| [[याकोवलेव याक-४०|याकोवलेव याक-४०]]
| ९
| —
| —
| ३२
| ३२
| अँतोनोव्ह एन-१४८ द्वारे बदलले गेले.
|-
! एकूण !! २६ !! — !! colspan=4|
|}
=== निवृत्त विमाने===
* [[तुपोलेव्ह टीयू-१५४|तुपोलेव्ह टीयू-१५४]]
* [[तुपोलेव्ह टीयू-२०४|तुपोलेव्ह टीयू-२०४-३००]]
== अपघात आणि दुर्घटना ==
जुलै २००१ मध्ये [[व्लादिवोस्तोक एर फ्लाइट ३५२]] हे [[तुपोलेव तू-१५४|तुपोलेव तू-१५४]] प्रकारचे विमान रशियामधील [[इर्कुत्स्क]] येथे उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोसळले. या अपघातात विमानावरील सर्व १४५ लोकांचा मृत्यू झाला.<ref>{{cite news |title=Russians search for aircraft crash clues |url=http://news.bbc.co.uk/2/hi/europe/1421319.stm |date=4 July 2001 |publisher=BBC |access-date=21 August 2009}}</ref> एका रशियन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या अपघातात १२ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला.<ref>{{cite web |title=Engine Failed on Russian Plane, 12 Chinese Among Victims |url=http://english.peopledaily.com.cn/200107/04/eng20010704_74103.html |date=4 July 2001 |work= People's Daily |access-date=21 August 2009}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
0hbooh6xo2jkg3cwkmhd585tv42ijzl
2680994
2680993
2026-04-25T18:56:37Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — योग्य उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य उकार|अधिक माहिती]])
2680994
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
== इतिहास ==
=== सुरुवात ===
१९३० च्या दशकात संपूर्ण [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघातील]] प्रजासत्ताकांमध्ये विमानतळांचे सक्रिय बांधकाम झाले. यात १९३१ मध्ये [[प्रिमोर्स्की क्राय|प्रिमोर्ये]] प्रदेशात तीन विमानतळ बांधले गेले. व्लादिवोस्तोकच्या ''सेकंड रिव्हर'' भागात एक पाणविमानतळ आणि [[आर्त्योम]] जवळ [[ओझर्न्ये क्ल्युची]] (Озерные Ключи) नावाच्या विमानतळाचा समावेश होता. हा आता [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ|व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळाचा]] भाग आहे.
२७ ऑगस्ट १९३२ रोजी एका [[पाणविमान|पाणविमानाने]] पहिल्यांदा उड्डाण केले आणि २ सप्टेंबर रोजी या विमानाने [[खाबरोव्स्क]] शहरापासून सेकंड रिव्हर विमानतळावर चार प्रवाशांना आणले. ही व्लादिवोस्तोक एरच्या कामकाजाची अधिकृत सुरुवात मानली जाते. तेव्हापासून खाबरोव्स्क ते [[व्लादिवोस्तोक]] अशी नियमित उड्डाणे सुरू आहेत.<ref name="Vladivostok_Air_History">{{cite web |title=The History Of Former Russian Carrier Vladivostok Air |url=https://simpleflying.com/vladivostok-air-history/ |website=Simple Flying |last=Lohr |first=S. |date=11 July 2022 |access-date=25 April 2026}}</ref>
१९३४ मध्ये सेकंड रिव्हर विमानतळ पाण्यावरून जमिनीवर हलवण्यात आला. यानंतर [[पोलिकार्पोव पो-२|पोलिकार्पोव पो-२]] विमानांचा वापर सुरू झाला.<ref name="Vladivostok_Air_History"/> तसेच ''इमान'' (आताचे [[दालनेरेचेन्स्क]] म्हणतात) आणि ओझर्न्ये क्ल्युची येथे नवीन विमानतळ उघडले गेले, ज्यामुळे नवीन विमानांसह या नवजात विमान कंपनीच्या वाढीला मोठी चालना मिळाली.<ref name="Vladivostok_Fact_Sheet">{{cite web |title=Vladivostok Air Fact Sheet |url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |website=vladivostokavia.ru |archive-date=26 February 2009 |access-date=25 April 2026}}</ref>
== विमानताफा<ref>{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}</ref><ref>{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}}</ref> ==
[[File:Vladivostok Air A320-200 VP-BEQ PKC 2011-6-13.png|thumb|डावे|२०११ मध्ये [[येलीझोवो विमानतळ|येलीझोवो विमानतळावर]] व्लादिवोस्तोक एरचे [[एरबस ए३२०-२००|एरबस ए३२०-२००]]]]
{| class="wikitable" style="border-collapse:collapse"
|+ व्लादिवोस्तोक एअरचा ताफा
|-
! rowspan="2"| विमान
! rowspan="2"| एकूण
! rowspan="2"| ऑर्डर
! colspan="3"| प्रवासी संख्या
! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title=Business>J</abbr>
! <abbr title=Economy>Y</abbr>
! एकूण
|-
| [[एरबस ए३२०-२००]]
| ६
| —
| १२
| १३८
| १५०
|
|-
| [[अँटोनोव्ह एन-१४८|अँटोनोव्ह एन-१४८]]
| ४
| —
| colspan="3" style="text-align:center;"| जाहीर केले जाईल
| याक-४० ची जागा घेण्यासाठी.
|-
| rowspan="4" | [[मिल एमआय-८|मिल एमआय-८]]
| rowspan="4" |११
| rowspan="4" |—
| १६
| —
| १६
| rowspan="4" |
|-
| rowspan="3" |—
| २१
| २१
|-
| २८
| २८
|-
| ३२
| ३२
|-
| [[याकोवलेव याक-४०|याकोवलेव याक-४०]]
| ९
| —
| —
| ३२
| ३२
| अँतोनोव्ह एन-१४८ द्वारे बदलले गेले.
|-
! एकूण !! २६ !! — !! colspan=4|
|}
=== निवृत्त विमाने===
* [[तुपोलेव्ह टीयू-१५४|तुपोलेव्ह टीयू-१५४]]
* [[तुपोलेव्ह टीयू-२०४|तुपोलेव्ह टीयू-२०४-३००]]
== अपघात आणि दुर्घटना ==
जुलै २००१ मध्ये [[व्लादिवोस्तोक एर फ्लाइट ३५२]] हे [[तुपोलेव तू-१५४|तुपोलेव तू-१५४]] प्रकारचे विमान रशियामधील [[इर्कुत्स्क]] येथे उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोसळले. या अपघातात विमानावरील सर्व १४५ लोकांचा मृत्यू झाला.<ref>{{cite news |title=Russians search for aircraft crash clues |url=http://news.bbc.co.uk/2/hi/europe/1421319.stm |date=4 July 2001 |publisher=BBC |access-date=21 August 2009}}</ref> एका रशियन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या अपघातात १२ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला.<ref>{{cite web |title=Engine Failed on Russian Plane, 12 Chinese Among Victims |url=http://english.peopledaily.com.cn/200107/04/eng20010704_74103.html |date=4 July 2001 |work= People's Daily |access-date=21 August 2009}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
6nd8gkrhay5qld4dh8x7msa0jaejc8m
2681000
2680994
2026-04-25T21:10:52Z
अभय नातू
206
/* सुरुवात */
2681000
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''[[जॉइंट स्टॉक कंपनी|जेएससी]] व्लादिवोस्तोक एर''' तथा '''व्लादिवोस्तोक एव्हिया''' ({{lang|ru|link=no|'''[[:ru:Владивосток Авиа|ओएओ व्लादिवोस्तोक एव्हिया]]'''}}) ही एक [[रशिया]]ची विमान कंपनी होती. हिचे मुख्यालय [[प्रिमोर्स्की क्राय]] मधील [[आर्त्योम (रशिया)|आर्त्योम]] येथील [[आर्त्योम विमानतळ|विमानतळावर]] होते.<ref>"Directory: World airlines." ''[[फ्लाइट इंटरनॅशनल|फ्लाइट इंटरनॅशनल]]''. 30 March-5 April 2004. [http://www.flightglobal.com/pdfarchive/view/2004/2004-09%20-%200335.html?search=%22Vladivostok%20Air%22 92]. "Portovaya str 41 Airport, Primorski Krai, Artyom, Primorski Region, 692756, Russia"</ref> कालांतराने हे [[व्लादिवोस्तोक आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे हलविण्यात आले.
व्लादिवोस्तोक एर [[रशियन सुदूर पूर्व]] आणि [[सायबेरिया]] मधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती व रशियामध्ये देशांतर्गत नियमित उड्डाणे तसेच [[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[युरोप]]मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत असे. याशिवाय भाड्याने उड्डाणे आणि हेलिकॉप्टर सेवा देखील पुरवत असे. या विमान कंपनीचा मुख्य तळ व्लादिवोस्तोक विमानतळ होता आणि दुय्यम तळ [[शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ|मॉस्को शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[कोल्त्सोवो विमानतळ|येकातेरिनबर्ग कोल्त्सोवो विमानतळ]] आणि [[नोव्ही विमानतळ|खाबरोव्स्क नोव्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] होते .<ref name="Vladivostok_Fact_Sheet">[http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ Vladivostok Air Fact Sheet] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |date=26 February 2009 }}. vladivostokavia.ru.</ref>
सप्टेंबर २००८मध्ये व्लादिवोस्तोक एर फक्त व्लादिवोस्तोक आणि खाबरोव्स्क शहरांदरम्यान सेवा पुरवत असे. जेव्हा रशियन सरकारने कर्जात बुडालेली [[दालाविया]] कंपनी बंद केली तेव्हा व्लादिवोस्तोक एरने लगेच खाबरोव्स्कमधून सात अतिरिक्त देशांतर्गत मार्ग आणि चार नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले.<ref>{{cite web |title=The number of flights from Khabarovsk increased |url=http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683 |publisher=vladivostokavia.ru |access-date=14 November 2008 |archive-url=https://web.archive.org/web/20110807082433/http://www.vladivostokavia.ru/en/about/press-center/news_for_partners/2008-11-14-00683/ |archive-date=7 August 2011 |url-status=dead }}</ref>
२०११ मध्ये [[एरोफ्लोत]] ही कंपनी परत ताब्यात घेतली.
{{विस्तार}}
== इतिहास ==
=== सुरुवात ===
१९३० च्या दशकात संपूर्ण [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघातील]] प्रजासत्ताकांमध्ये विमानतळांचे सक्रिय बांधकाम झाले. यात १९३१ मध्ये [[प्रिमोर्स्की क्राय|प्रिमोर्ये]] प्रदेशात तीन विमानतळ बांधले गेले. व्लादिवोस्तॉकच्या ''सेकंड रिव्हर'' भागात एक पाणविमानतळ आणि [[आर्त्योम]] जवळ [[ओझर्न्ये क्ल्युची]] (Озерные Ключи) नावाच्या विमानतळाचा समावेश होता. हा आता [[व्लादिवोस्तॉक आंतरराष्ट्रीय विमानतळ|व्लादिवोस्तॉक आंतरराष्ट्रीय विमानतळाचा]] भाग आहे.
२७ ऑगस्ट १९३२ रोजी एका [[पाणविमान|पाणविमानाने]] पहिल्यांदा उड्डाण केले आणि २ सप्टेंबर रोजी या विमानाने [[खाबरोव्स्क]] शहरापासून सेकंड रिव्हर विमानतळावर चार प्रवाशांना आणले. ही व्लादिवोस्तॉक एरच्या कामकाजाची अधिकृत सुरुवात मानली जाते. तेव्हापासून खाबरोव्स्क ते [[व्लादिवोस्तॉक]] अशी नियमित उड्डाणे सुरू आहेत.<ref name="Vladivostok_Air_History">{{cite web |title=The History Of Former Russian Carrier Vladivostok Air |url=https://simpleflying.com/vladivostok-air-history/ |website=Simple Flying |last=Lohr |first=S. |date=11 July 2022 |access-date=25 April 2026}}</ref>
१९३४ मध्ये सेकंड रिव्हर विमानतळ पाण्यावरून जमिनीवर हलवण्यात आला. यानंतर [[पोलिकार्पोव पो-२|पोलिकार्पोव पो-२]] विमानांचा वापर सुरू झाला.<ref name="Vladivostok_Air_History"/> तसेच ''इमान'' (आताचे [[दालनेरेचेन्स्क]] म्हणतात) आणि ओझर्न्ये क्ल्युची येथे नवीन विमानतळ उघडले गेले, ज्यामुळे नवीन विमानांसह या नवजात विमान कंपनीच्या वाढीला मोठी चालना मिळाली.<ref name="Vladivostok_Fact_Sheet">{{cite web |title=Vladivostok Air Fact Sheet |url=https://web.archive.org/web/20090226003109/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/ |website=vladivostokavia.ru |archive-date=26 February 2009 |access-date=25 April 2026}}</ref>
=== दुसरे महायुद्ध आणि टर्बोप्रॉप युग ===
दुसऱ्या महायुद्धादरम्यान व्लादिवोस्तॉक एरच्या पीओ-२ विमानांचा वापर कारखान्यांना [[शिसे]]-[[कथील]] मिश्रधातूंचा पुरवठा आणि आघाडीवर दारूगोळा वाहून नेण्यासाठी केला गेला. जुलै १९४१ मध्ये व्लादिवोस्तॉक एरचा [[पोलिकार्पोव यु-२|पोलिकार्पोव यु-२]], [[पोलिकार्पोव पी-५|पोलिकार्पोव पी-५]] आणि [[शावरोव एसएच-२|शावरोव एसएच-२]] विमानांचा ताफा ओझर्न्ये क्ल्युची विमानतळावर हलवण्यात आला.<ref name="Vladivostok_Air_History">{{cite web |title=Vladivostok Air History |url=https://web.archive.org/web/20090905155001/http://www.vladivostokavia.ru/en/about/fact_sheet/company_history/ |website=vladivostokavia.ru |archive-date=5 September 2009 |access-date=25 April 2026}}</ref> दुसऱ्या महायुद्धानंतर प्रिमोर्ये प्रदेशातील वेगाने विकसित होणाऱ्या विमानतळांवरून रासायनिक, सागरी, भूगर्भीय आणि वन व्यवस्थापनाशी संबंधित कामे सुरू झाली. यातील अनेक विमानतळ पुढे १९६० च्या दशकापासून आधुनिक विमानतळ झाले.
१९४८ मध्ये कंपनीने [[इल्युशिन इल-१२|इल्युशिन इल-१२]] विमानांचा वापर करून [[व्लादिवोस्तॉक]] ते मॉस्को अशी प्रवासी उड्डाणे सुरू केली. पाच वर्षांनंतर १९५३ मध्ये, [[अँतोनोव्ह एन-२|अँतोनोव्ह एन-२]] सेवेत दाखल झाले.<ref name="Vladivostok_Air_History"/> यामुळे वैमानिकांना हजारो प्रवाशांची ने-आण करताना उड्डाणाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये अनुभव मिळवता आला. पीओ-२ ची जागा घेणारे हे एन-२ "अन्नुष्का" विमान व्लादिवोस्तॉक एरच्या कृषी क्षेत्रातील चार्टर सेवांसाठी जवळजवळ अपरिहार्य विमान बनले. व्लादिवोस्तॉक एरने [[लिसुनोव ली-२|लिसुनोव ली-२]] विमानाचा पायाभूत वापर देखील सुरू केला, ज्याने पुढील १५ वर्षे ओझर्न्ये क्ल्युची विमानतळावरून [[खाबरोव्स्क]]साठी नियमित प्रवासी उड्डाणे सुरू ठेवली.<ref name="Vladivostok_Air_History"/>
व्लादिवोस्तॉक एरची हेलिकॉप्टर सेवा [[मिल एमआय-१|मिल एमआय-१]], [[कामोव्ह का-१५|कामोव्ह का-१५]] आणि [[मिल एमआय-४|मिल एमआय-४]] ने सुरू झाली. ही हेलिकॉप्टरे साधारण ३० वर्षे सेवेत होती. त्यानंतर त्यांची जागा [[मिल एमआय-८|मिल एमआय-८]], [[कामोव्ह का-२६|कामोव्ह का-२६]] आणि [[कामोव्ह का-३२|कामोव्ह का-३२]] ने घेतली.<ref name="Vladivostok_Air_History"/>
== विमानताफा<ref>{{cite web|url=http://www.aerotransport.org/php/go.php?query=operator&qstring=Vladivostok+Avia&where=101855&luck= |title=Profile for: Vladivostok Avia |publisher=Aerotransport.org |date=23 September 2010 |access-date=2010-10-26}}</ref><ref>{{cite web|url=http://www.ch-aviation.ch/airlinepage.php?code1=XF |title=Vladivostok Air |publisher=Ch-aviation.ch |access-date=2010-10-26}}</ref> ==
[[File:Vladivostok Air A320-200 VP-BEQ PKC 2011-6-13.png|thumb|डावे|२०११ मध्ये [[येलीझोवो विमानतळ|येलीझोवो विमानतळावर]] व्लादिवोस्तोक एरचे [[एरबस ए३२०-२००|एरबस ए३२०-२००]]]]
{| class="wikitable" style="border-collapse:collapse"
|+ व्लादिवोस्तोक एअरचा ताफा
|-
! rowspan="2"| विमान
! rowspan="2"| एकूण
! rowspan="2"| ऑर्डर
! colspan="3"| प्रवासी संख्या
! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title=Business>J</abbr>
! <abbr title=Economy>Y</abbr>
! एकूण
|-
| [[एरबस ए३२०-२००]]
| ६
| —
| १२
| १३८
| १५०
|
|-
| [[अँटोनोव्ह एन-१४८|अँटोनोव्ह एन-१४८]]
| ४
| —
| colspan="3" style="text-align:center;"| जाहीर केले जाईल
| याक-४० ची जागा घेण्यासाठी.
|-
| rowspan="4" | [[मिल एमआय-८|मिल एमआय-८]]
| rowspan="4" |११
| rowspan="4" |—
| १६
| —
| १६
| rowspan="4" |
|-
| rowspan="3" |—
| २१
| २१
|-
| २८
| २८
|-
| ३२
| ३२
|-
| [[याकोवलेव याक-४०|याकोवलेव याक-४०]]
| ९
| —
| —
| ३२
| ३२
| अँतोनोव्ह एन-१४८ द्वारे बदलले गेले.
|-
! एकूण !! २६ !! — !! colspan=4|
|}
=== निवृत्त विमाने===
* [[तुपोलेव्ह टीयू-१५४|तुपोलेव्ह टीयू-१५४]]
* [[तुपोलेव्ह टीयू-२०४|तुपोलेव्ह टीयू-२०४-३००]]
== अपघात आणि दुर्घटना ==
जुलै २००१ मध्ये [[व्लादिवोस्तोक एर फ्लाइट ३५२]] हे [[तुपोलेव तू-१५४|तुपोलेव तू-१५४]] प्रकारचे विमान रशियामधील [[इर्कुत्स्क]] येथे उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोसळले. या अपघातात विमानावरील सर्व १४५ लोकांचा मृत्यू झाला.<ref>{{cite news |title=Russians search for aircraft crash clues |url=http://news.bbc.co.uk/2/hi/europe/1421319.stm |date=4 July 2001 |publisher=BBC |access-date=21 August 2009}}</ref> एका रशियन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या अपघातात १२ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला.<ref>{{cite web |title=Engine Failed on Russian Plane, 12 Chinese Among Victims |url=http://english.peopledaily.com.cn/200107/04/eng20010704_74103.html |date=4 July 2001 |work= People's Daily |access-date=21 August 2009}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील समाप्ती]]
avd7zj35kimsliora3asaj07xfz4hwh
वडगावची लढाई
0
49930
2681035
2100481
2026-04-26T04:07:10Z
~2026-24679-89
182431
/* पार्श्वभूमी */
2681035
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष =वडगावची लढाई
| या युद्धाचा भाग =[[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]]
| चित्र = Vadgao memorial 1 4 x 6.JPG
| चित्र रुंदी = 200 px
| चित्रवर्णन = वडगावच्या मराठ्यांच्या विजयाचे स्मारक
| दिनांक = १२ जानेवारी १७७९
| स्थान =[[वडगाव]], [[पुणे जिल्हा]] [[महाराष्ट्र]]
| परिणती =मराठ्यांचा विजय
| सद्यस्थिती =
| प्रादेशिक बदल =
| पक्ष१ =[[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px|border]] [[मराठा साम्राज्य]]
| पक्ष२ =[[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]
| सेनापती१ =[[तुकोजीराव होळकर]]<br /> [[महादजी शिंदे]]
| सेनापती२ = [[रघुनाथराव पेशवे]]<br /> [[जेम्स स्टुअर्ट]]
| सैन्यबळ१ =
| सैन्यबळ२ =
| बळी१ =
| बळी२ =
| टिपा =
}}
'''वडगावची लढाई''' मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणूनसुद्धा ओळखले जाते. मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झाल्या. भारताच्या इतिहासात या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व [[तुकोजीराव होळकर]] व [[महादजी शिंदे]] यांनी केले. मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन करून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले.
==पार्श्वभूमी==
[[माधवराव पेशवे]] यांच्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने १७७२ला झालेल्या अकाली निधनानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव यांना पेशवेपदी बसवले गेले. पण माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव]] ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना [[शनिवारवाडा|शनिवारवाड्यात]] बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने रघुनाथरावांची सत्तालालसा वाढली व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. पण रघुनाथरावाच्या पत्नी [[आनंदीबाई पेशवे|आनंदीबाई]] यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठीतला मजकूर "नारायण रावांस धरावे" ऐवजी " नारायण रावांस मारावे" असा केला. मराठीतील ''धचा मा करणे'' ही म्हण याच प्रसंगावरून पडली. नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावा पेशवेपद मिळाले. पण बऱ्याच जणांना ते रुचले नाही. [[नाना फडणवीस|नाना फडणवीसांच्या]] नेतृत्वाखाली त्यांनी विरोध केला. नारायणराव पेशव्यांच्या पत्नी गंगाबाई या नारायणरावांच्या खुनावेळी गर्भार होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले. यथावकाश त्यांना ही मुलगाच झाला. त्याचे नामकरण [[सवाई माधवराव]] असे केले गेले. छत्रपतींनीसुद्धा त्यांनाच पेशवे पदासाठी मान्यता दिली. त्यातच रामशास्त्री न्यायमूर्तींनी रघुनाथरावांना खुनासाठी दोषी धरत देहान्त प्रायश्चिताची शिक्षा दिली. ती रघुनाथराव मान्य करणे शक्यच नव्हते. त्यांनी इंग्रजांशी संधान साधून पुणे सरकारच्या विरोधात युद्ध पुकारले.
=== रघुनाथरावांची भूमिका===
पेशवेपदावरचा आपला हक्क सोडण्यास रघुनाथराव तयार नव्हते. मुळात नारायणरावांच्या खुनाच्या आरोपाचा ससेमिरा चुकवण्यासाठी निजामावर मोहिमेची आखणी केली. रघुनाथराव हे परमप्रतापी असल्याने (१७५० च्या दशकात त्यांनीच अटकेपार सैन्य नेत मराठ्यांचा वरचष्मा उत्तर भारतात पुन्हा स्थापन केला होता.) कोणी उघड विरोध केला नाही. पण मुळात निजामाला न दुखावता त्यांनी मोहीम अर्थहीन ठेवली. त्याचाच फायदा घेत बरेच जण साथ सोडून गेले. [[नाना फडणीस]], [[सखाराम बापू]], [[हरिपंत]] खुबीने पुण्यास परत आले. पण सवाई माधवरावांच्या जन्मानंतर त्यांना पेशवे घोषित करून कारभार पाहू लागले. याकाळात रघुनाथराव जास्त सैन्य न उरल्याने सरळ पुण्यावर चालून न येता, त्यांनी शिंदे , होळकरांसोबत बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या दबावामुळे [[शिंदे]] , होळकरांनी त्यांनी सरळ नकार न देता झुलवत ठेवले. अखेर त्यांनी इंग्रजांकडून मदत मिळवण्यासाठी पुण्यातील वकील माष्टीनशी बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या पैशांच्या मागणीवरून आणि इंग्रजांच्या मुलुखाच्या आणि महसुलाच्या मागण्यांवरून करार पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या. अखेर रघुनाथरावांनी गुजराथेतून आपल्या मित्रफौजेसोबत नर्मदा ओलांडून मराठ्यांवर चढाई केली. पण हरिपंत तात्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांचा पराभव केला. कसेबसे तुटपुंज्या सैन्यासह रघुनाथराव सुरतेच्या इंग्रजांकडे पोहोचले. अखेर धर्मबंधन झुगारून त्यांनी समुद्र प्रवास करत मुंबई गाठली. वसई व सालशेत बेटे व गुजराथेतून सुरत ,भडोचचा महसुल इंग्रजांना द्यायचे मान्य करून, बदल्यात इंग्रजांकडून आगाऊ पैसे सैन्य खर्चासाठी घेत करार झाला.
=== इंग्रजांची भूमिका===
त्यावेळी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे तीन विभाग होते. [[मुंबई]] , [[कलकत्ता]], [[मद्रास]]. यातले कलकत्ता, मद्रास भाग सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले होते. तुलनेने मुंबई विभाग उत्पन्नात मागेच होता. त्यामुळे मुंबई विभाग दडपणात आणि मराठी साम्राज्याच्या राजकारणाच्या हस्तक्षेपाच्या संधी शोधत होता. मराठी साम्राज्याच्या [[नारायणराव पेशवे|नारायणराव पेशव्यांच्या]] खुनानंतरच्या परिस्थितीचा फायदा उचलत त्यांनी [[सालशेत]], [[साष्टी]] पूर्वीच ताब्यात घेतले. रघुनाथरावांनी आयती संधी दिली. याचकाळात [[इंग्लंड]]मध्ये कंपनीच्या विभागात मध्यवर्ती निर्णय अधिकार कलकत्याच्या प्रमुखाकडे दिले. मुंबई विभागाने तरीही तांत्रिक बाबींचा फायदा उचलत रघुनाथरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
नाना फडणीसांनी याविरुद्ध कलकत्याच्या कंपनीला तक्रार केली. कलकत्त्याने सुरतेच्या कराराला नामंजूर करत आपला स्वतःचा वकील आप्टन [[पुणे]] दरबारी/[[किल्ले पुरंदर|पुरंदर]] वर पाठवला. नाना फडणीसांनी त्याचे खास जंगी स्वागत करून पुरंदरचा तह (१ मार्च १७७६) केला. यानुसार रघुनाथराव आणि पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेले रघुनाथराव यांना पुणे दरबारी हवाली करायचे होते. तर मुंबई विभागाने बळकावलेले काही भागही परत करायचे होते. मराठ्यांनी सालशेत अन् वसई वरचा दावा बाजूला ठेवला.
पण मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत रघुनाथराव व पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले नाही आणि प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीनेही प्रतिसादात टाळाटाळ केली. अखेर नाना फडणीसानी कलकत्ताला जरब म्हणून फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट, उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती.
=== युद्ध ===
पावसाळा संपल्यानंतर इंगजांनी मुंबईहून साधारण ४००० सैनिकांची फौज घेत प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथरावांना व इंगजांना वाटत होते की [[शिंदे घराणे|शिंदे]], [[होळकर घराणे|होळकर]] हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांनी [[पनवेल]] मार्गे, [[कर्जत]]-[[खंडाळा]]-[[पुणे]] असा मार्ग आखला होता.
मराठा सैन्याचे नेतृत्व [[महादजी शिंदे]] यांनी केले, होळकरही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथरावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्यासारख्या होत्या. [[कार्ले]], खंडाळा या भागात इंग्रज पोहोचेपर्यंत मराठ्यांनी त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, तसतशी मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिके कापून जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीचे वेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्याला आल्यावर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढू दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.
यादरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. [[नागपूर]]च्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिल्यांनाही तशाच सूचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून आवश्यक रसदी इंग्रजांना मिळाल्याच नाहीत. [[३१ डिसेंबर]]ला इंग्रज फौजेने खंडाळ्याला मुक्काम केला. [[४ जानेवारी]]ला फौजा कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर [[जेम्स स्टुअर्ट]] (इस्टुर फाकडा) मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी [[तळेगांव दाभाडे|तळेगावाकडे]] वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. [[११ जानेवारी]] १७७९ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगावचा आश्रय घेतला. [[१३ जानेवारी]]ला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर [[१६ जानेवारी]] १७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांनी १७७३पासून जिंकलेला सर्व मुलूख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चही द्यायचा होता.
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य सहभागी असलेल्या लढाया]]
[[en:First_Anglo-Maratha_War#Battle_of_Wadgaon]]
p0vagvjq0cq23u08vvchl0b4qurk9nt
2681036
2681035
2026-04-26T04:07:28Z
~2026-24679-89
182431
/* पार्श्वभूमी */
2681036
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष =वडगावची लढाई
| या युद्धाचा भाग =[[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]]
| चित्र = Vadgao memorial 1 4 x 6.JPG
| चित्र रुंदी = 200 px
| चित्रवर्णन = वडगावच्या मराठ्यांच्या विजयाचे स्मारक
| दिनांक = १२ जानेवारी १७७९
| स्थान =[[वडगाव]], [[पुणे जिल्हा]] [[महाराष्ट्र]]
| परिणती =मराठ्यांचा विजय
| सद्यस्थिती =
| प्रादेशिक बदल =
| पक्ष१ =[[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px|border]] [[मराठा साम्राज्य]]
| पक्ष२ =[[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]
| सेनापती१ =[[तुकोजीराव होळकर]]<br /> [[महादजी शिंदे]]
| सेनापती२ = [[रघुनाथराव पेशवे]]<br /> [[जेम्स स्टुअर्ट]]
| सैन्यबळ१ =
| सैन्यबळ२ =
| बळी१ =
| बळी२ =
| टिपा =
}}
'''वडगावची लढाई''' मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणूनसुद्धा ओळखले जाते. मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झाल्या. भारताच्या इतिहासात या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व [[तुकोजीराव होळकर]] व [[महादजी शिंदे]] यांनी केले. मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन करून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले.
==पार्श्वभूमी==
[[माधवराव पेशवे]] यांच्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने १७७२ला झालेल्या अकाली निधनानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव यांना पेशवेपदी बसवले गेले. पण माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव]] ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना [[शनिवारवाडा|शनिवारवाड्यात]] बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने रघुनाथरावांची सत्तालालसा वाढली व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. पण रघुनाथरावाच्या पत्नी [[आनंदीबाई पेशवे|आनंदीबाई]] यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठीतला मजकूर "नारायण रावांस धरावे" ऐवजी " नारायण रावांस मारावे" असा केला. मराठीतील ''धचा मा करणे'' ही म्हण याच प्रसंगावरून पडली. नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावा पेशवेपद मिळाले. पण बऱ्याच जणांना ते रुचले नाही. [[नाना फडणवीस|नाना फडणवीसांच्या]] नेतृत्वाखाली त्यांनी विरोध केला. नारायणराव पेशव्यांच्या पत्नी गंगाबाई या नारायणरावांच्या खुनावेळी गर्भार होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले. यथावकाश त्यांना ही मुलगाच झाला. त्याचे नामकरण [[सवाई माधवराव]] असे केले गेले. छत्रपतींनीसुद्धा त्यांनाच पेशवे पदासाठी मान्यता दिली. त्यातच रामशास्त्री न्यायमूर्तींनी रघुनाथरावांना खुनासाठी दोषी धरत देहान्त प्रायश्चिताची शिक्षा दिली. ती रघुनाथराव मान्य करणे शक्यच नव्हते. त्यांनी इंग्रजांशी संधान साधून पुणे सरकारच्या विरोधात युद्ध पुकारले.
=== रघुनाथरावांची भूमिका===
पेशवेपदावरचा आपला हक्क सोडण्यास रघुनाथराव तयार नव्हते. मुळात नारायणरावांच्या खुनाच्या आरोपाचा ससेमिरा चुकवण्यासाठी निजामावर मोहिमेची आखणी केली. रघुनाथराव हे परमप्रतापी असल्याने (१७५० च्या दशकात त्यांनीच अटकेपार सैन्य नेत मराठ्यांचा वरचष्मा उत्तर भारतात पुन्हा स्थापन केला होता.) कोणी उघड विरोध केला नाही. पण मुळात निजामाला न दुखावता त्यांनी मोहीम अर्थहीन ठेवली. त्याचाच फायदा घेत बरेच जण साथ सोडून गेले. [[नाना फडणीस]], [[सखाराम बापू]], [[हरिपंत]] खुबीने पुण्यास परत आले. पण सवाई माधवरावांच्या जन्मानंतर त्यांना पेशवे घोषित करून कारभार पाहू लागले. याकाळात रघुनाथराव जास्त सैन्य न उरल्याने सरळ पुण्यावर चालून न येता, त्यांनी शिंदे , होळकरांसोबत बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या दबावामुळे [[शिंदे]] , होळकरांनी त्यांनी सरळ नकार न देता झुलवत ठेवले. अखेर त्यांनी इंग्रजांकडून मदत मिळवण्यासाठी पुण्यातील वकील माष्टीनशी बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या पैशांच्या मागणीवरून आणि इंग्रजांच्या मुलुखाच्या आणि महसुलाच्या मागण्यांवरून करार पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या. अखेर रघुनाथरावांनी गुजराथेतून आपल्या मित्रफौजेसोबत नर्मदा ओलांडून मराठ्यांवर चढाई केली. पण हरिपंत तात्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांचा पराभव केला. कसेबसे तुटपुंज्या सैन्यासह रघुनाथराव सुरतेच्या इंग्रजांकडे पोहोचले. अखेर धर्मबंधन झुगारून त्यांनी समुद्र प्रवास करत मुंबई गाठली. वसई व सालशेत बेटे व गुजराथेतून सुरत ,भडोचचा महसुल इंग्रजांना द्यायचे मान्य करून, बदल्यात इंग्रजांकडून आगाऊ पैसे सैन्य खर्चासाठी घेत करार झाला.
=== इंग्रजांची भूमिका===
त्यावेळी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे तीन विभाग होते. [[मुंबई]] , [[कलकत्ता]], [[मद्रास]]. यातले कलकत्ता, मद्रास भाग सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले होते. तुलनेने मुंबई विभाग उत्पन्नात मागेच होता. त्यामुळे मुंबई विभाग दडपणात आणि मराठी साम्राज्याच्या राजकारणाच्या हस्तक्षेपाच्या संधी शोधत होता. मराठी साम्राज्याच्या [[नारायणराव पेशवे|नारायणराव पेशव्यांच्या]] खुनानंतरच्या परिस्थितीचा फायदा उचलत त्यांनी [[सालशेत]], [[साष्टी]] पूर्वीच ताब्यात घेतले. रघुनाथरावांनी आयती संधी दिली. याचकाळात [[इंग्लंड]]मध्ये कंपनीच्या विभागात मध्यवर्ती निर्णय अधिकार कलकत्याच्या प्रमुखाकडे दिले. मुंबई विभागाने तरीही तांत्रिक बाबींचा फायदा उचलत रघुनाथरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
नाना फडणीसांनी याविरुद्ध कलकत्याच्या कंपनीला तक्रार केली. कलकत्त्याने सुरतेच्या कराराला नामंजूर करत आपला स्वतःचा वकील आप्टन [[पुणे]] दरबारी/[[किल्ले पुरंदर|पुरंदर]] वर पाठवला. नाना फडणीसांनी त्याचे खास जंगी स्वागत करून पुरंदरचा तह (१ मार्च १७७६) केला. यानुसार रघुनाथराव आणि पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेले रघुनाथराव यांना पुणे दरबारी हवाली करायचे होते. तर मुंबई विभागाने बळकावलेले काही भागही परत करायचे होते. मराठ्यांनी सालशेत अन् वसई वरचा दावा बाजूला ठेवला.
पण मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत रघुनाथराव व पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले नाही आणि प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीनेही प्रतिसादात टाळाटाळ केली. अखेर नाना फडणीसानी कलकत्ताला जरब म्हणून फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट, उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती.
== युद्ध ==
पावसाळा संपल्यानंतर इंगजांनी मुंबईहून साधारण ४००० सैनिकांची फौज घेत प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथरावांना व इंगजांना वाटत होते की [[शिंदे घराणे|शिंदे]], [[होळकर घराणे|होळकर]] हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांनी [[पनवेल]] मार्गे, [[कर्जत]]-[[खंडाळा]]-[[पुणे]] असा मार्ग आखला होता.
मराठा सैन्याचे नेतृत्व [[महादजी शिंदे]] यांनी केले, होळकरही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथरावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्यासारख्या होत्या. [[कार्ले]], खंडाळा या भागात इंग्रज पोहोचेपर्यंत मराठ्यांनी त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, तसतशी मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिके कापून जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीचे वेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्याला आल्यावर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढू दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.
यादरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. [[नागपूर]]च्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिल्यांनाही तशाच सूचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून आवश्यक रसदी इंग्रजांना मिळाल्याच नाहीत. [[३१ डिसेंबर]]ला इंग्रज फौजेने खंडाळ्याला मुक्काम केला. [[४ जानेवारी]]ला फौजा कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर [[जेम्स स्टुअर्ट]] (इस्टुर फाकडा) मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी [[तळेगांव दाभाडे|तळेगावाकडे]] वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. [[११ जानेवारी]] १७७९ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगावचा आश्रय घेतला. [[१३ जानेवारी]]ला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर [[१६ जानेवारी]] १७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांनी १७७३पासून जिंकलेला सर्व मुलूख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चही द्यायचा होता.
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य सहभागी असलेल्या लढाया]]
[[en:First_Anglo-Maratha_War#Battle_of_Wadgaon]]
258zi94nephl1tdkr0m6fl6xwfvhdu8
2681037
2681036
2026-04-26T04:08:01Z
~2026-24679-89
182431
/* पार्श्वभूमी */
2681037
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष =वडगावची लढाई
| या युद्धाचा भाग =[[पहिले इंग्रज-मराठा युद्ध]]
| चित्र = Vadgao memorial 1 4 x 6.JPG
| चित्र रुंदी = 200 px
| चित्रवर्णन = वडगावच्या मराठ्यांच्या विजयाचे स्मारक
| दिनांक = १२ जानेवारी १७७९
| स्थान =[[वडगाव]], [[पुणे जिल्हा]] [[महाराष्ट्र]]
| परिणती =मराठ्यांचा विजय
| सद्यस्थिती =
| प्रादेशिक बदल =
| पक्ष१ =[[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px|border]] [[मराठा साम्राज्य]]
| पक्ष२ =[[चित्र:Flag of the British East India Company (1801).svg|22px]] [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]
| सेनापती१ =[[तुकोजीराव होळकर]]<br /> [[महादजी शिंदे]]
| सेनापती२ = [[रघुनाथराव पेशवे]]<br /> [[जेम्स स्टुअर्ट]]
| सैन्यबळ१ =
| सैन्यबळ२ =
| बळी१ =
| बळी२ =
| टिपा =
}}
'''वडगावची लढाई''' मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणूनसुद्धा ओळखले जाते. मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झाल्या. भारताच्या इतिहासात या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व [[तुकोजीराव होळकर]] व [[महादजी शिंदे]] यांनी केले. मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन करून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले.
==पार्श्वभूमी==
[[माधवराव पेशवे]] यांच्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने १७७२ला झालेल्या अकाली निधनानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव यांना पेशवेपदी बसवले गेले. पण माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव]] ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना [[शनिवारवाडा|शनिवारवाड्यात]] बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने रघुनाथरावांची सत्तालालसा वाढली व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. पण रघुनाथरावाच्या पत्नी [[आनंदीबाई पेशवे|आनंदीबाई]] यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठीतला मजकूर "नारायण रावांस धरावे" ऐवजी " नारायण रावांस मारावे" असा केला. मराठीतील ''धचा मा करणे'' ही म्हण याच प्रसंगावरून पडली. नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावा पेशवेपद मिळाले. पण बऱ्याच जणांना ते रुचले नाही. [[नाना फडणवीस|नाना फडणवीसांच्या]] नेतृत्वाखाली त्यांनी विरोध केला. नारायणराव पेशव्यांच्या पत्नी गंगाबाई या नारायणरावांच्या खुनावेळी गर्भार होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले. यथावकाश त्यांना ही मुलगाच झाला. त्याचे नामकरण [[सवाई माधवराव]] असे केले गेले. छत्रपतींनीसुद्धा त्यांनाच पेशवे पदासाठी मान्यता दिली. त्यातच रामशास्त्री न्यायमूर्तींनी रघुनाथरावांना खुनासाठी दोषी धरत देहान्त प्रायश्चिताची शिक्षा दिली. ती रघुनाथराव मान्य करणे शक्यच नव्हते. त्यांनी इंग्रजांशी संधान साधून पुणे सरकारच्या विरोधात युद्ध पुकारले.
== रघुनाथरावांची भूमिका==
पेशवेपदावरचा आपला हक्क सोडण्यास रघुनाथराव तयार नव्हते. मुळात नारायणरावांच्या खुनाच्या आरोपाचा ससेमिरा चुकवण्यासाठी निजामावर मोहिमेची आखणी केली. रघुनाथराव हे परमप्रतापी असल्याने (१७५० च्या दशकात त्यांनीच अटकेपार सैन्य नेत मराठ्यांचा वरचष्मा उत्तर भारतात पुन्हा स्थापन केला होता.) कोणी उघड विरोध केला नाही. पण मुळात निजामाला न दुखावता त्यांनी मोहीम अर्थहीन ठेवली. त्याचाच फायदा घेत बरेच जण साथ सोडून गेले. [[नाना फडणीस]], [[सखाराम बापू]], [[हरिपंत]] खुबीने पुण्यास परत आले. पण सवाई माधवरावांच्या जन्मानंतर त्यांना पेशवे घोषित करून कारभार पाहू लागले. याकाळात रघुनाथराव जास्त सैन्य न उरल्याने सरळ पुण्यावर चालून न येता, त्यांनी शिंदे , होळकरांसोबत बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या दबावामुळे [[शिंदे]] , होळकरांनी त्यांनी सरळ नकार न देता झुलवत ठेवले. अखेर त्यांनी इंग्रजांकडून मदत मिळवण्यासाठी पुण्यातील वकील माष्टीनशी बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या पैशांच्या मागणीवरून आणि इंग्रजांच्या मुलुखाच्या आणि महसुलाच्या मागण्यांवरून करार पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या. अखेर रघुनाथरावांनी गुजराथेतून आपल्या मित्रफौजेसोबत नर्मदा ओलांडून मराठ्यांवर चढाई केली. पण हरिपंत तात्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांचा पराभव केला. कसेबसे तुटपुंज्या सैन्यासह रघुनाथराव सुरतेच्या इंग्रजांकडे पोहोचले. अखेर धर्मबंधन झुगारून त्यांनी समुद्र प्रवास करत मुंबई गाठली. वसई व सालशेत बेटे व गुजराथेतून सुरत ,भडोचचा महसुल इंग्रजांना द्यायचे मान्य करून, बदल्यात इंग्रजांकडून आगाऊ पैसे सैन्य खर्चासाठी घेत करार झाला.
== इंग्रजांची भूमिका ==
त्यावेळी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे तीन विभाग होते. [[मुंबई]] , [[कलकत्ता]], [[मद्रास]]. यातले कलकत्ता, मद्रास भाग सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले होते. तुलनेने मुंबई विभाग उत्पन्नात मागेच होता. त्यामुळे मुंबई विभाग दडपणात आणि मराठी साम्राज्याच्या राजकारणाच्या हस्तक्षेपाच्या संधी शोधत होता. मराठी साम्राज्याच्या [[नारायणराव पेशवे|नारायणराव पेशव्यांच्या]] खुनानंतरच्या परिस्थितीचा फायदा उचलत त्यांनी [[सालशेत]], [[साष्टी]] पूर्वीच ताब्यात घेतले. रघुनाथरावांनी आयती संधी दिली. याचकाळात [[इंग्लंड]]मध्ये कंपनीच्या विभागात मध्यवर्ती निर्णय अधिकार कलकत्याच्या प्रमुखाकडे दिले. मुंबई विभागाने तरीही तांत्रिक बाबींचा फायदा उचलत रघुनाथरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
नाना फडणीसांनी याविरुद्ध कलकत्याच्या कंपनीला तक्रार केली. कलकत्त्याने सुरतेच्या कराराला नामंजूर करत आपला स्वतःचा वकील आप्टन [[पुणे]] दरबारी/[[किल्ले पुरंदर|पुरंदर]] वर पाठवला. नाना फडणीसांनी त्याचे खास जंगी स्वागत करून पुरंदरचा तह (१ मार्च १७७६) केला. यानुसार रघुनाथराव आणि पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेले रघुनाथराव यांना पुणे दरबारी हवाली करायचे होते. तर मुंबई विभागाने बळकावलेले काही भागही परत करायचे होते. मराठ्यांनी सालशेत अन् वसई वरचा दावा बाजूला ठेवला.
पण मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत रघुनाथराव व पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले नाही आणि प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीनेही प्रतिसादात टाळाटाळ केली. अखेर नाना फडणीसानी कलकत्ताला जरब म्हणून फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट, उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती.
== युद्ध ==
पावसाळा संपल्यानंतर इंगजांनी मुंबईहून साधारण ४००० सैनिकांची फौज घेत प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथरावांना व इंगजांना वाटत होते की [[शिंदे घराणे|शिंदे]], [[होळकर घराणे|होळकर]] हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांनी [[पनवेल]] मार्गे, [[कर्जत]]-[[खंडाळा]]-[[पुणे]] असा मार्ग आखला होता.
मराठा सैन्याचे नेतृत्व [[महादजी शिंदे]] यांनी केले, होळकरही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथरावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्यासारख्या होत्या. [[कार्ले]], खंडाळा या भागात इंग्रज पोहोचेपर्यंत मराठ्यांनी त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, तसतशी मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिके कापून जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीचे वेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्याला आल्यावर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढू दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.
यादरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. [[नागपूर]]च्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिल्यांनाही तशाच सूचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून आवश्यक रसदी इंग्रजांना मिळाल्याच नाहीत. [[३१ डिसेंबर]]ला इंग्रज फौजेने खंडाळ्याला मुक्काम केला. [[४ जानेवारी]]ला फौजा कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर [[जेम्स स्टुअर्ट]] (इस्टुर फाकडा) मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी [[तळेगांव दाभाडे|तळेगावाकडे]] वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. [[११ जानेवारी]] १७७९ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगावचा आश्रय घेतला. [[१३ जानेवारी]]ला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर [[१६ जानेवारी]] १७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांनी १७७३पासून जिंकलेला सर्व मुलूख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चही द्यायचा होता.
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य सहभागी असलेल्या लढाया]]
[[en:First_Anglo-Maratha_War#Battle_of_Wadgaon]]
fxyulpmzchnwcmcbb9pmm9jnpj7q8ej
नरसिंह चिंतामण केळकर
0
56863
2681051
2610224
2026-04-26T07:23:21Z
Ketaki Modak
21590
विकिमिडिया कॉमन्सचा साचा जोडला.
2681051
wikitext
text/x-wiki
'''नरसिंह चिंतामण केळकर''' ऊर्फ '''तात्यासाहेब केळकर''' ([[२४ ऑगस्ट]], [[इ.स. १८७२|१८७२]]; मोडनिंब - [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १९४७|१९४७]]; पुणे) हे [[मराठी]] पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (३ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबऱ्या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हणले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-quality-and-low-quality-chickens-180818/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वतः २४ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=२४ ऑगस्ट २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref>
{{कॉमन्स|Category:Books_by_Narasimha_Chintaman_Kelkar}}{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = न.चिं. केळकर
| चित्र =N. C. Kelkar.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = नरसिंह चिंतामण केळकर
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२४ ऑगस्ट]], [[इ.स. १८७२]]
| जन्म_स्थान = मोडनिंब, [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]]
| मृत्यू_दिनांक = [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १९४७]]
| मृत्यू_स्थान = [[पुणे]]
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र = [[इतिहास]], [[नाटक]], [[पत्रकारिता]], [[राजकारण]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| धर्म = [[हिंदू]]
| भाषा = [[मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कादंबरी]], [[नाटक]], [[चरित्र]]
| विषय = ऐतिहासिक, राजकीय
| चळवळ = [[असहकार चळवळ]]
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = लोकमान्य टिळक यांचे चरित्र<br>मराठे आणि इंग्रज<br>तोतयाचे बंड
| प्रभाव = [[लोकमान्य टिळक]]
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = काशिनाथ, कमलाबाई, [[यशवंत नरसिंह केळकर|यशवंत]]
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
==शिक्षण==
तात्यासाहेबांचे घराणे [[रत्नागिरी]]जवळच्या [[ढोकमळे]] गावचे. त्यांचे वडील [[मिरज]] संस्थानात कारकून, [[फौजदार]], [[मामलेदार]] अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. ते [[मोडनिंब|मोडनिंबला]] असताना न.चिं. केळकरांचा जन्म झाला. तात्यासाहेबांचे प्राथमिक शिक्षण [[मिरज|मिरजेच्या]] सरकारी शाळेत व माध्यमिक शिक्षण [[पुणे|पुण्याच्या]] सरकारी शाळेत झाले. इ.स. १८८७ साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या [[फर्ग्युसन]], [[कोल्हापूर|कोल्हापूरच्या]] [[राजाराम]] आणि नंतर पुण्याच्याच [[डेक्कन]] कॉलेजातून घेतले.6 डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला.{{संदर्भ}}
==राजकीय कारकीर्द==
मुन्सिफाच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते [[लोकमान्य टिळक]] यांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर १८९७ सालापासून संपादक झाले. १९३५ ते १९४७ या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला.{{संदर्भ}}
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे केळकरांच्या हातात आली. १९१८मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९२५ साली मध्य पुण्यातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदेमंदळाचे सदस्य झाले.{{संदर्भ}} केसरी मराठा संस्थेचे ते विश्वस्त होते. [[लंडन]]मध्ये भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेचे ते भारताचे प्रतिनिधी होते.{{संदर्भ}}
बंगालच्या फाणीच्या धर्तीवर न.चिं.केळकर यांनी "मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोखासंख्या एका छत्राखाली असावी" असे मत व्यक्त केले.
==सन्मान==
#केळकर [[इ.स. १९२१]]मध्ये [[वडोदरा|बडोदे]] येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.{{संदर्भ}}
#ते [[इ.स. १९०६]]मध्ये [[नाशिक]] येथे भरलेल्या २ऱ्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.{{संदर्भ}}
#[[मुंबई महानगरपालिका|मुंबई महानगरपालिकेने]] त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन [[दादर]] पश्चिमेला असलेल्या [[पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर|पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिराच्या]] चौक ते [[सेनाभवन]] मार्गाला [[न.चि.केळकर]][[मार्ग]] असे नामकरण केलेले आहे.<ref>महाराष्ट्र टाईम्स,मुंबई टाईम्स, मंगळवार,३ डिसेंबर २०२४ लेखक-प्रविण कदम-मुंबई इतिहास अभ्यासक.</ref>
==न.चिं. केळकरांनी लिहिलेली पुस्तके{{संदर्भ}}==
* अमात्य माधव (नाटक)
* आयर्लंदचा इतिहास
* कृष्णार्जुनयुद्ध (नाटक)
* कोकणचा पोर (कादंबरी)
* ग्यारीबाल्डीचे चरित्र
* चंद्रगुप्त (नाटक)
* तोतयाचे बंड (नाटक)
* नवरदेवाची जोडगोळी (नाटक?)
* बलिदान (कादंबरी)
* भारतीय तत्त्वज्ञान (वैचारिक)
* मराठे आणि इंग्रज (ऐतिहासिक)
* लोकमान्यांचे चरित्र (२ खंड) -चरित्रलेखन
* [[वीर विडंबन]] (नाटक)
* संत भानुदास (नाटक)
* समग्र केळकर वाङ्मय- खंड १ ते १२ (१९३८)
* सरोजिनी (नाटक)
* सुभाषित आणि विनोद
* हास्य विनोद मीमांसा (ललित)
* ज्ञानेश्वरी सर्वस्व
* गतगोष्टी अर्थात माझी जीवनयात्रा (आत्मचरित्र )
==न.चिं. केळकरांसंबंधी पुस्तके{{संदर्भ}}==
* केळकर-चरित्र आणि वाङ्मय (न.चिं. केळकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा, १९४९) (लेखक - [[मा.का. देशपांडे]]
* साहित्यसम्राट न. चिं. केळकर (लेखक - [[अरविंद ताटके]])
* साहित्यसम्राट न.चि.केळकर-एक अभ्यास (लेखक - पंडित आवळीकर)
==न.चिं. केळकर पुरस्कार{{संदर्भ}}==
* केसरी-मराठी संस्थेतर्फे दरवर्षी केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक दिले जाते. हे पारितोषिक मिळालेले लेखक आणि त्यांची पुस्तके : बाळ ज. पंडित (पुस्तक - लोकमान्यांचे मानसपुत्र : श्रीमंत जगन्नाथमहाराज पंडित),
* पुणे मराठी ग्रंथालयातर्फे दरवर्षी न.चिं. केळकर यांच्या नावाचा एक पुरस्कार देते. पाच हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळालेले लेखक - [[उत्तम कांबळे]], [[मीना देशपांडे]], [[वसंत आबाजी डहाके]], [[प्रफुल्ल केशवराव घाणेकर|प्र.के.घाणेकर]], [[श्याम जोशी]] (२०१५)
* महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका पुस्तकाला न.चिं. केळकर यांच्या नावाचा एक लाख रुपयाचा पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : [[बाबा भांड]] (२०१३), प्रा. निलकंठ पोलकर (२०१६),
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{commons category|Narsinha Chintaman Kelkar|नरसिंह चिंतामण केळकर}}
{{DEFAULTSORT:केळकर, नरसिंह चिंतामण}}
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १८७२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४७ मधील मृत्यू]]
[[वर्ग: पुरुष चरित्रलेख]]
qvkzol95nkl8cyi6zl52rb6uyjcnx4x
2681052
2681051
2026-04-26T07:24:27Z
Ketaki Modak
21590
2681052
wikitext
text/x-wiki
'''नरसिंह चिंतामण केळकर''' ऊर्फ '''तात्यासाहेब केळकर''' ([[२४ ऑगस्ट]], [[इ.स. १८७२|१८७२]]; मोडनिंब - [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १९४७|१९४७]]; पुणे) हे [[मराठी]] पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (३ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबऱ्या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हणले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-quality-and-low-quality-chickens-180818/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वतः २४ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=२४ ऑगस्ट २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref>
{{कॉमन्स|Category:Books_by_Narasimha_Chintaman_Kelkar}}{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = न.चिं. केळकर
| चित्र =N. C. Kelkar.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = नरसिंह चिंतामण केळकर
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२४ ऑगस्ट]], [[इ.स. १८७२]]
| जन्म_स्थान = मोडनिंब, [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]]
| मृत्यू_दिनांक = [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १९४७]]
| मृत्यू_स्थान = [[पुणे]]
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र = [[इतिहास]], [[नाटक]], [[पत्रकारिता]], [[राजकारण]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| धर्म = [[हिंदू]]
| भाषा = [[मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कादंबरी]], [[नाटक]], [[चरित्र]]
| विषय = ऐतिहासिक, राजकीय
| चळवळ = [[असहकार चळवळ]]
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = लोकमान्य टिळक यांचे चरित्र<br>मराठे आणि इंग्रज<br>तोतयाचे बंड
| प्रभाव = [[लोकमान्य टिळक]]
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = काशिनाथ, कमलाबाई, [[यशवंत नरसिंह केळकर|यशवंत]]
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
==शिक्षण==
तात्यासाहेबांचे घराणे [[रत्नागिरी]]जवळच्या [[ढोकमळे]] गावचे. त्यांचे वडील [[मिरज]] संस्थानात कारकून, [[फौजदार]], [[मामलेदार]] अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. ते [[मोडनिंब|मोडनिंबला]] असताना न.चिं. केळकरांचा जन्म झाला. तात्यासाहेबांचे प्राथमिक शिक्षण [[मिरज|मिरजेच्या]] सरकारी शाळेत व माध्यमिक शिक्षण [[पुणे|पुण्याच्या]] सरकारी शाळेत झाले. इ.स. १८८७ साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या [[फर्ग्युसन]], [[कोल्हापूर|कोल्हापूरच्या]] [[राजाराम]] आणि नंतर पुण्याच्याच [[डेक्कन]] कॉलेजातून घेतले.6 डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला.{{संदर्भ}}
==राजकीय कारकीर्द==
मुन्सिफाच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते [[लोकमान्य टिळक]] यांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर १८९७ सालापासून संपादक झाले. १९३५ ते १९४७ या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला.{{संदर्भ}}
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे केळकरांच्या हातात आली. १९१८मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९२५ साली मध्य पुण्यातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदेमंदळाचे सदस्य झाले.{{संदर्भ}} केसरी मराठा संस्थेचे ते विश्वस्त होते. [[लंडन]]मध्ये भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेचे ते भारताचे प्रतिनिधी होते.{{संदर्भ}}
बंगालच्या फाणीच्या धर्तीवर न.चिं.केळकर यांनी "मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोखासंख्या एका छत्राखाली असावी" असे मत व्यक्त केले.
==सन्मान==
#केळकर [[इ.स. १९२१]]मध्ये [[वडोदरा|बडोदे]] येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.{{संदर्भ}}
#ते [[इ.स. १९०६]]मध्ये [[नाशिक]] येथे भरलेल्या २ऱ्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.{{संदर्भ}}
#[[मुंबई महानगरपालिका|मुंबई महानगरपालिकेने]] त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन [[दादर]] पश्चिमेला असलेल्या [[पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर|पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिराच्या]] चौक ते [[सेनाभवन]] मार्गाला [[न.चि.केळकर]][[मार्ग]] असे नामकरण केलेले आहे.<ref>महाराष्ट्र टाईम्स,मुंबई टाईम्स, मंगळवार,३ डिसेंबर २०२४ लेखक-प्रविण कदम-मुंबई इतिहास अभ्यासक.</ref>
==न.चिं. केळकरांनी लिहिलेली पुस्तके{{संदर्भ}}==
* अमात्य माधव (नाटक)
* आयर्लंदचा इतिहास
* कृष्णार्जुनयुद्ध (नाटक)
* कोकणचा पोर (कादंबरी)
* ग्यारीबाल्डीचे चरित्र
* चंद्रगुप्त (नाटक)
* तोतयाचे बंड (नाटक)
* नवरदेवाची जोडगोळी (नाटक?)
* बलिदान (कादंबरी)
* भारतीय तत्त्वज्ञान (वैचारिक)
* मराठे आणि इंग्रज (ऐतिहासिक)
* लोकमान्यांचे चरित्र (२ खंड) -चरित्रलेखन
* [[वीर विडंबन]] (नाटक)
* संत भानुदास (नाटक)
* समग्र केळकर वाङ्मय- खंड १ ते १२ (१९३८)
* सरोजिनी (नाटक)
* सुभाषित आणि विनोद
* हास्य विनोद मीमांसा (ललित)
* ज्ञानेश्वरी सर्वस्व
* गतगोष्टी अर्थात माझी जीवनयात्रा (आत्मचरित्र )
* [[commons:Category:Books_by_Narasimha_Chintaman_Kelkar|न.चिं. केळकर लिखित पुस्तके ऑनलाइन वाचण्यासाठी]]
==न.चिं. केळकरांसंबंधी पुस्तके{{संदर्भ}}==
* केळकर-चरित्र आणि वाङ्मय (न.चिं. केळकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा, १९४९) (लेखक - [[मा.का. देशपांडे]]
* साहित्यसम्राट न. चिं. केळकर (लेखक - [[अरविंद ताटके]])
* साहित्यसम्राट न.चि.केळकर-एक अभ्यास (लेखक - पंडित आवळीकर)
==न.चिं. केळकर पुरस्कार{{संदर्भ}}==
* केसरी-मराठी संस्थेतर्फे दरवर्षी केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक दिले जाते. हे पारितोषिक मिळालेले लेखक आणि त्यांची पुस्तके : बाळ ज. पंडित (पुस्तक - लोकमान्यांचे मानसपुत्र : श्रीमंत जगन्नाथमहाराज पंडित),
* पुणे मराठी ग्रंथालयातर्फे दरवर्षी न.चिं. केळकर यांच्या नावाचा एक पुरस्कार देते. पाच हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळालेले लेखक - [[उत्तम कांबळे]], [[मीना देशपांडे]], [[वसंत आबाजी डहाके]], [[प्रफुल्ल केशवराव घाणेकर|प्र.के.घाणेकर]], [[श्याम जोशी]] (२०१५)
* महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका पुस्तकाला न.चिं. केळकर यांच्या नावाचा एक लाख रुपयाचा पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : [[बाबा भांड]] (२०१३), प्रा. निलकंठ पोलकर (२०१६),
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{commons category|Narsinha Chintaman Kelkar|नरसिंह चिंतामण केळकर}}
{{DEFAULTSORT:केळकर, नरसिंह चिंतामण}}
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १८७२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४७ मधील मृत्यू]]
[[वर्ग: पुरुष चरित्रलेख]]
bazogjwfe64qjch83giwaczfdpgb1kt
आगरकर
0
57336
2681091
2163105
2026-04-26T10:14:08Z
Ketaki Modak
21590
2681091
wikitext
text/x-wiki
'''{{लेखनाव}}''' हे [[मराठी]] आडनाव आहे.
== प्रसिद्ध व्यक्ती ==
* [[गोपाळ गणेश आगरकर]] - मराठी समाजसुधारक, लेखक.
* [[यशोदा गोपाळ आगरकर|यशोदा गोपाळआगरकर]] - आगरकरांच्या पत्नी व समाजसुधारक
* [[अजित आगरकर]] - भारतीय क्रिकेटखेळाडू.
[[वर्ग:मराठी आडनावे]]
rjnta0r3z9lxp85uyfei19e3x0c0nx3
काशीबाई कानिटकर
0
58212
2680935
2096846
2026-04-25T14:44:25Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2680935
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = {{लेखनाव}}
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_title =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = इ.स. १८६१
| जन्म_स्थान = अष्टे, [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = इ.स. १९४८
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = [[मराठा|मराठी]] [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]]
| विषय = [[स्त्रीवाद]]
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = गोविंद वासुदेव कानिटकर
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''काशीबाई कानिटकर''' ([[इ.स. १८६१]] - [[इ.स. १९४८]]) या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखिका व [[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला.
== जीवन ==
काशीबाईंचा जन्म वर्तमान [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[सांगली]] जिल्ह्यातील [[अष्टे]] गावी झाला. न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला<ref name="अनगोळ">{{स्रोत पुस्तक | title = ''द इमर्जन्स ऑफ फेमिनिझम इन इंडिया, १८५० - १९२०'' (''स्त्रीवादाचा भारतातील उदय, इ.स. १८५० - इ.स .१९२०'') | दुवा = http://books.google.com.sg/books?id=YICroPrSyz4C&pg=PA231&lpg=PA231&dq=kashibai+kanitkar&source=bl&ots=c_3nx9v5Jx&sig=YMUHs_Mgv8qAvmNIg2A7PchEFq8&hl=mr&ei=JYGpTq2YOoTNrQel3JD2Cw&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=4&ved=0CCQQ6AEwAzhG#v=onepage&q=kashibai%20kanitkar&f=false | लेखक = अनगोळ,पद्मा | प्रकाशक = अॅशगेट पब्लिशिंग कंपनी, बर्लिंग्टन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | पृष्ठ = २३१ | वर्ष = इ.स. २००५ | आयएसबीएन = ०-७५४६-३४११-६ | भाषा = इंग्लिश }}</ref>. गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच [[मराठी भाषा|मराठी]], [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषा शिकवल्या<ref name="सुनीतादेशपांडे">{{स्रोत पुस्तक | title = ''एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर - व्हॉल्यूम १'' (''मराठी साहित्याचा कोशसंग्रह - खंड १'') | दुवा = http://books.google.com.sg/books?id=nrR9D_ydGwoC&pg=PA297&lpg=PA297&dq=kashibai+kanitkar&source=bl&ots=g7hYq_fdcV&sig=Du-w2axWnyL_y1yTedCeFsBwhwQ&hl=mr&ei=W3ypTtWdKM_yrQfa44WiDA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=5&ved=0CDAQ6AEwBDgo#v=onepage&q=kashibai%20kanitkar&f=false | संपादक = [[सुनीता देशपांडे|देशपांडे,सुनीता]] | प्रकाशक = ग्लोबल व्हीजन पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली | पृष्ठ = २९८ | वर्ष = इ.स. २००७ | आयएसबीएन = ८१-८२२०-२२१-१ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
काशीबाई [[बनारस हिंदू विश्वविद्यालय|बनारस हिंदू विश्वविद्यालयात]] मराठी भाषाविषय शिकवीत असत<ref name="सुनीतादेशपांडे"/>. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर [[आनंदीबाई गोपाळराव जोशी]] यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले.
काशीबाई इ.स. १९१० च्या [[भारतीय राष्ट्रीय सभा|भारतीय राष्ट्रीय सभेच्या]] अधिवेशनास हजर होत्या<ref name="सुनीतादेशपांडे"/>.
== कादंबरी ==
* रंगराव
* पालखीचा गोंडा
== कथा संग्रह==
* शेवट तर गोड झाला
* [[commons:Category:Books_by_Kashibai_Kanitkar|चांदण्यातील गप्पा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:कानिटकर,काशीबाई}}
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
[[वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक]]
[[वर्ग:इ.स. १८६१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
2xe56xqy8x351tvkpamr9wf835adbyw
उत्क्रांतिवाद
0
58765
2681095
2520900
2026-04-26T10:27:32Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2681095
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
उत्क्रांतिवाद :
'''सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत [[उत्क्रांती|उत्क्रांत]] होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात.''' असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे.
हा सिद्धान्त [[चार्ल्स डार्विन]] आणि [[आल्फ्रेड रसेल वॉलेस]] यांनी [[जुलै १]] [[इ.स १८५८]]मध्ये मांडला.
[[चार्ल्स डार्विन]] याने 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज् बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन् द स्ट्रगल फॉर लाईफ' नावाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथाचे सार सांगतांना [[लेखक]] [[शास्त्रज्ञ]] [[निरंजन घाटे]] म्हणतात, "प्राणिजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येते. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव".
==उत्क्रांतिवादाचे ऐतिहासिक दाखले==
[[इ.स. १८५८]]पूर्वी मांडला गेलेला उत्क्रांतिवाद.
* [[लामार्क]]
* [[माल्थस]] - 'ऑन पॉप्युलेशन' या निबंधाचे लेखन. जगण्यालायक जीव जगतात. जे प्रचलित परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात ते जगतात, जे जुळवून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होतात असा विचार [[आल्फ्रेड रसेल वॉलेस]] यांच्या मनात प्रवृत्त करणारा [[निबंध]].
* [[थॅलेस]] - एजियन सागर किनाऱ्याची निरीक्षणे
* [[ॲरिस्टॉटल|ऍरिस्टॉटल]] - नैसर्गिक प्रक्रियेने आधी [[वनस्पती]], मग [[प्राणी]] निर्माण होत होत माणूस तयार झाला, असं लिहून ठेवले.
* [[इरॅस्मस डार्विन]]
* [[पॅट्रिक मॅथ्यू]] - स्कॉटिश [[निसर्गशास्त्रज्ञ]] आणि [[फळशेतीतज्ज्ञ]] यांनी नैसर्गिक निवडीचे तत्त्व प्रथम मांडले.
* [[विल्यम चार्ल्स वेल्स]] - मानवी त्वचेचा [[रंग]] व नैसर्गिक निवडींसंबंधी निबंध लेखन व संशोधन.
==उत्क्रांतिवादाचे परिणाम==
===समाजशास्त्रीय===
* धार्मिक विचारांचे उच्चाटन
===जीवशास्त्रीय===
* विविध जीव व त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास
* पुराजीवशास्त्राला चालना
==सूक्ष्मजीवशास्त्र==
* जीन्सचे संशोधन
===मानसशास्त्रीय===
* उत्क्रांतिवादी मानसशास्त्र या विद्याशाखेचा उदय अलीकडचा आहे. डेव्हिड बस (१९८१, १९८५, १९९६, २००९) या मानसशास्त्रज्ञाने या क्षेत्रामध्ये मोलाचे काम केले आहे <ref>डेव्हिड बस. (२००८). इव्होल्युशनरी सायकॉलॉजी."></ref>. कॉस्मिड्स आणि टुबी या दोन मानसशास्त्रज्ञांनी व्होसन निवड पद्धती वापरून काम केले.
===अनुवंशशास्त्रीय===
* अनुवंश शास्त्राचा विकास
* [[योहान ग्रेगॉर मेंडेल]] [[ह्युगो दि फ्रीस]], [[कार्ल कॉरेन्स]] आणि [[एरिख शेरमाख]] यांनी [[अनुवंशशास्त्र|अनुवंशशास्त्राचे]] नियम शोधले. त्यांना ठाम परिणाम मिळाले.
* जीन्सवर संशोधनाची सुरुवात
* [[गुणसूत्रे|गुणसूत्रांचा]] शोध लागला. वॉटसन आणि क्रिक या संशोधकांनी [[डी.एन.ए.]]चे कोडे सोडवले.
===धार्मिक===
* देवाने मानव निर्माण केला नसून मानवाने [[देव]] ही कल्पना केली आहे हे तत्त्व मांडले गेले.
* चर्चचे महत्त्व संपले.
* [[धर्म]] या विचारापलीकडे मानवाची वाटचाल सुरू.
==तंत्रज्ञान उत्क्रांति==
===वाहने===
* विजेवरील मोटार [[टोयोटा प्रियस]]
* इतर मोटार उत्पादकांच्या गाड्या
==इंधन उत्क्रांति==
==संगणक उत्क्रांति==
===तंत्रज्ञान व चिपसेट्स मधील बदल===
===आज्ञावली व प्रणालीची प्रगती===
==चार्ल्स डार्विन आणि त्याच्या उत्क्रांतिवादावरील पुस्तके==
* डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य ([[नंदा खरे]], [[रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ]]) <ref>[[निरंजन घाटे]], अनुभव [[दिवाळी अंक]] २००८.</ref>
* [[commons:File:नराचा_नारायण_(उत्क्रांतिवादाची_वाटचाल_).pdf|नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल)]] - ले. अनिल गोरे
==संदर्भ==
<references/>
[[वर्ग:जीवशास्त्र]]
[[वर्ग:उत्क्रांती]]
c7ti65de9wojfaqv7ijk1ubet3u0zir
घेरंड संहिता
0
59125
2681039
1940829
2026-04-26T04:14:45Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 0 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681039
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''घेरंड संहिता''' हा १७व्या शतकातील [[हठयोग|हठयोगाच्या]] तीन ग्रंथांपैकी एक महत्त्वाचा ग्रंथ आहे (इतर दोन् ग्रंथ [[हठयोग प्रदिपिका]] व [[शिव संहिता]] हे आहेत).
==संदर्भ==
*[http://www.yogavidya.com/Yoga/GherandaSamhita.pdf योगविद्या.कॉम]{{मृत दुवा|date=April 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
{{विस्तार}}
{{वेद}}
[[वर्ग:हिंदू ग्रंथ]]
[[वर्ग:योग]]
m8j1q4hsyyb3hvazzm4iiuum2cmouyo
अजित पवार
0
60490
2680950
2650574
2026-04-25T16:13:37Z
Dr maruti awargand
166544
2680950
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पदाधिकारी
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| नाव = अजित पवार
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र =Ajit Pawar.jpg
| चित्र आकारमान =
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक =
|जन्मनाव= अजित अनंतराव पवार
|जन्मदिनांक={{जन्म दिनांक|1959|7|22}}
|जन्मस्थान=[[देवळाली प्रवरा]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]
|मृत्युदिनांक={{मृत्यू दिनांक आणि वय|2026|1|28|1959|7|22}}
|मृत्युस्थान=[[बारामती]], महाराष्ट्र, भारत
|मृत्युकारण= विमान अपघात
| क्रम =
| पद =[[महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री|महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ =२ जुलै, २०२३
| कार्यकाळ_समाप्ती = २८ जानेवारी, २०२६
| मुख्यमंत्री = [[देवेंद्र फडणवीस]]
| मागील = [[एकनाथ शिंदे]]
| पुढील =
| राज्यपाल ={{*}}[[सी.पी. राधाकृष्णन]] {{*}}[[आचार्य देवव्रत]]
| क्रम2 =
| पद2 =
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| राज्यपाल2 =
| क्रम3 =
| पद3 =
| कार्यकाळ_आरंभ3 =
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| मागील3 =
| पुढील3 =
| राज्यपाल3 =
| क्रम4 =
| पद4 =
| कार्यकाळ_आरंभ4 =
| कार्यकाळ_समाप्ती4 =
| मागील4 =
| पुढील4 =
| राज्यपाल4 =
| मतदारसंघ =
| पक्ष= [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| इतरपक्ष ={{*}}[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी|रालोआ]] (२०२३-२०२६) {{*}}[[संयुक्त पुरोगामी आघाडी|संपुआ]](२००४-२०२२ )
|धर्म=[[हिंदू]]
|पत्नी=[[सुनेत्रा पवार]]
|अपत्ये=पार्थ, जय
|वडील= अनंतराव गोविंदराव पवार
|आई=
|नातेवाईक=[[शरद पवार]] (काका), [[सुप्रिया सुळे]] (चुलत बहिण)
|पुरस्कार=
|स्वाक्षरी=
|स्वाक्षरीशीर्षक_पर्याय=
| तळटीपा = सर्वाधिक-काळ उपमुख्यमंत्रीपदी
|संकेतस्थळ={{url|www.ajitpawar.org}}
}}
'''अजित अनंतराव पवार''' ([[२२ जुलै]], [[इ.स. १९५९|१९५९]] - [[२८ जानेवारी]], [[इ.स. २०२६|२०२६]])<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-dies-in-horrific-plane-crash-near-baramati-a-a301/|title=उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू ! बारामतीजवळ झाला भीषण विमान अपघात; एकूण ६ जण ठार|date=28 January 2026|website=[[लोकमत]]|url-status=live|archive-date=|access-date=28 January 2026}}</ref> हे [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]ा<nowiki/>चे एक राजकारणी होते. २ जुलै २०२३ पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते [[महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री|उपमुख्यमंत्री]] म्हणून काम करत होते.<ref name=":0">{{Cite news|url=https://www.ndtv.com/india-news/ajit-pawars-move-a-major-loss-of-face-for-sharad-pawar-ahead-of-2024-4170701|title=In Ajit Pawar's Shock Switch, A Sharad Pawar Question Ahead of 2024|website=NDTV|language=en}}</ref> २०२२-२३ या काळात त्यांनी [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभे]]<nowiki/>त विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. तसेच [[बारामती लोकसभा मतदारसंघ]]ा<nowiki/>तून खासदार म्हणून काम केले.<ref name=":1">{{cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/india/ajit-pawar-new-opposition-leader-in-maharashtra-assembly/articleshow/92655380.cms|title=Ajit Pawar new Opposition leader in Maharashtra assembly | India News - टाइम्स ऑफ इंडिया|website=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref> त्यांनी १९९१ पासून [[बारामती विधानसभा मतदारसंघ]]ा<nowiki/>चे प्रतिनिधित्व केले.<ref name=":2">{{Cite web|url=https://www.oneindia.com/baramati-assembly-elections-mh-201/|title=Baramati Election Result 2019 Live: Baramati MLA Election Result & Vote Share – Oneindia|website=oneindia.com|language=en|access-date=2021-09-18}}</ref><ref name=":3">{{Cite news|url=https://www.indiatoday.in/india/story/deputy-cm-for-fourth-time-the-return-of-ajit-pawar-1632651-2019-12-30|title=Deputy CM for fourth time: The return of Ajit Pawar|date=December 30, 2019|website=India Today|language=en|access-date=2021-09-18}}</ref> ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, ते ६वेळा या पदाची शपथ घेतली होती<ref name=":4">https://www.loksatta.com/explained/ajit-pawar-revolt-in-ncp-know-deputy-chief-minister-history-and-law-related-to-dcm-prd-96-3764288/</ref>.<ref name=":5">{{Cite news|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/how-sharad-pawar-outwitted-his-nephew-ajit/story-7v57qtLvKZwtoL52ipwTON.html|title=How Sharad Pawar outwitted his nephew Ajit|date=2019-11-27|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-09-18}}</ref>
२०१९ मध्ये, त्यांनी [[भारतीय जनता पक्ष]]ा<nowiki/>चे नेते [[देवेंद्र फडणवीस]] यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना त्यांनी दावा केला की, त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु ३ दिवसात दोघांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे [[२०२३ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच|राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट]] पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले.<ref name=":6" /><ref name=":7">{{Cite web|url=https://m.thewire.in/article/politics/maharashtra-ncp-ajit-sharad-pawar-supriya-sule/amp%26ved%3D2ahUKEwjwn7Owp_n_AhUf-DgGHaXyBx0Q0PADKAB6BAgfEAE%26usg%3DAOvVaw3zr4C_P6CylcI3qtXBUpj6|title=Maharashtra NCP Ajit Pawar...|website=[[The Wire]]|url-status=dead|access-date=2023-07-11|archive-date=2023-07-07|archive-url=https://web.archive.org/web/20230707162323/https://m.thewire.in/article/politics/maharashtra-ncp-ajit-sharad-pawar-supriya-sule/amp%26ved%3D2ahUKEwjwn7Owp_n_AhUf-DgGHaXyBx0Q0PADKAB6BAgfEAE%26usg%3DAOvVaw3zr4C_P6CylcI3qtXBUpj6}}</ref><ref name=":8">{{Cite web|url=https://www.indiatoday.in/india/story/devendra-fadnavis-maharashtra-cm-again-1621847-2019-11-23|title=Surprise, surprise: Devendra Fadnavis sworn in as Maharashtra CM, Ajit Pawar Dy CM|date=November 23, 2019|website=India Today|language=en|access-date=2022-03-06}}</ref>
{{बदल}}
== विशेष माहिती ==
महाराष्ट्रात याना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार. त्यांच्यावर प्रसिद्धी माध्यमांतून व विरोधकांकडून नेहमीच कडाडून टीका होते. अजित पवार यांनी [[पिंपरी चिंचवड]] शहरात भरपूर विकास कामे करून शहराचा कायापालट केला आहे.<ref name=":6">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.wikipediall.com/2019/03/ajit-pawar-biography-in-marathi.html|title=Ajit Pawar biography in marathi|संकेतस्थळ=wikipediall|ॲक्सेसदिनांक=2019-03-26|archive-date=2019-03-26|archive-url=https://web.archive.org/web/20190326064201/https://www.wikipediall.com/2019/03/ajit-pawar-biography-in-marathi.html|url-status=dead}}</ref> कारण, ते पिंपरी- चिंचवडचे महापौर असल्यापासून त्यांचे लक्ष शहरावर लक्ष आहे.
== बालपण व शिक्षण ==
अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[राहुरी]] तालुक्यातील देवळाली (प्रवरा) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.{{संदर्भ हवा}}
== कारकीर्द सुरुवात ==
अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.
== अन्य पदे ==
# विश्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती
# संचालकः छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा, पुणे
# संचालक : रयत शिक्षण संस्था, सातारा
# अध्यक्ष : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ. (सप्टेंबर इ.स. २००६ पासून-)
=== सहकार ===
# माजी संचालक : महानंद
# संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
# संचालक : श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जि. पुणे
# संचालक : माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
# संचालक : सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
# संचालक : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे
# संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, पुणे
# माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
# माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
# अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – (मार्च इ.स. १९९१ ते ऑगस्ट इ.स. १९९१ व डिसेंबर इ.स. १९९४ ते डिसेंबर इ.स. १९९८)
# अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – डिसेंबर, इ.स. १९९८ ते ऑक्टोबर, इ.स. १९९९
=== क्रीडा ===
# अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – (सप्टेंबर इ.स. २००५ ते मार्च २०१३)
# अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – (ऑगस्ट ,इ.स. २००६ पासून-)
# अध्यक्ष : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन - (मार्च २०१३ पासून-)
== संसदीय राजकारण ==
# लोकसभा सदस्य : जून, इ.स. १९९१ ते सप्टेंबर, इ.स. १९९१.
# विधानसभा सदस्य :
इ.स.१९९१
इ.स. १९९५ ते इ.स. १९९९,
इ.स. १९९९ ते इ.स. २००४,
इ.स. २००४ ते इ.स. २००९,
इ.स. २००९ ते २०१४,
इ.स.२०१४ ते २०१९,
इ.स.२०१९ ते २०२४,
२०२४- २८ जानेवारी २०२६
=== मंत्रीपदे ===
# राज्यमंत्री : कृषी, फलोत्पादन आणि उर्जा - इ.स. १९९१ ते नोव्हेंबर इ.स. १९९२.
# राज्यमंत्री : जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते फेब्रुवारी, इ.स. १९९३.
* मंत्री - पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन – ऑक्टोबर इ.स. १९९९ ते जुलै इ.स.२००४.
* मंत्री - ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे) – इ.स. जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४.
* मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – नोव्हेंबर, इ.स. २००४ ते नोव्हेंबर, इ.स. २००९.
* मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा – नोव्हेंबर, इ.स. २००९ ते नोव्हेंबर, इ.स. २०१०.
* उपमुख्यमंत्री पद
# उप मुख्यमंत्री,(वित्त व नियोजन, ऊर्जा) - नोव्हेंबर, इ.स. २०१० ते सप्टेंबर इ.स.२०१२.
# उप मुख्यमंत्री(वित्त व नियोजन, ऊर्जा) - डिसेंबर इ.स. २०१२ ते इ.स. सप्टेंबर २०१४.{{संदर्भ हवा}}
# उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य) - इ.स. २०१९ ते इ.स. २०१९.(२ दिवसाचे)
# उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य ) - जुलै इ.स. २०२३.
# उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य ) – 5 डिसेंबर. 2024 पासुन अर्थमंत्री
== लोक प्रतिनिधित्व ==
* १९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले, नंतर काका [[शरद पवार]] यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.
* अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ असे सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.
* महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
* २००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी काँग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले, तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते.
*२००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.
== मृत्यू==
बारामतीत होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांसाठी २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे VTSSK क्रमांकाच्या, [[लिअरजेट|लिअरजेट ४५]] प्रकारच्या चार्टर विमानाने प्रवास करत असताना बारामती विमानतळावर [[२०२६ बारामती लिअरजेट अपघात|लँडिंगच्या वेळी अपघात]] घडला. रनवेच्या जवळ उतरत असतानाच विमान कोसळले आणि खाली पडताच त्याला आग लागली. हा अपघात सकाळी सुमारे ८ वाजून ४६ मिनिटांनी झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला.<ref>https://www.bbc.com/marathi/articles/cg7yp3nkvkeo?mode=pwa&action=click</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/big-update-in-ajit-pawar-plane-crash-death-three-bodies-found-identities-not-yet-confirmed-a-a607/|title=अजित पवार यांचं विमान अपघातात निधन, राज्यावर शोककळा|date=28 January 2026|website=[[लोकमत]]|url-status=live|access-date=28 January 2026}}</ref>
{{विस्तार}}
== बाह्य दुवे ==
== संदर्भ ==
{{DEFAULTSORT:पवार,अजित}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे विद्यमान आमदार]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
[[वर्ग:बारामतीचे खासदार]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:पवार परिवार]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]]
[[वर्ग:बारामतीचे आमदार]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील मृत्यू]]
8ycry2syvweiibxpo646pxatxqumuhl
2680951
2680950
2026-04-25T16:14:03Z
संतोष गोरे
135680
[[Special:Contributions/Dr maruti awargand|Dr maruti awargand]] ([[User talk:Dr maruti awargand|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:अभय नातू|अभय नातू]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2650574
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पदाधिकारी
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| नाव = अजित पवार
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र =Ajit Pawar.jpg
| चित्र आकारमान =
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक =
|जन्मनाव= अजित अनंतराव पवार
|जन्मदिनांक={{जन्म दिनांक|1959|7|22}}
|जन्मस्थान=[[देवळाली प्रवरा]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]
|मृत्युदिनांक={{मृत्यू दिनांक आणि वय|2026|1|28|1959|7|22}}
|मृत्युस्थान=[[बारामती]], महाराष्ट्र, भारत
|मृत्युकारण= विमान अपघात
| क्रम =
| पद =[[महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री|महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ =२ जुलै, २०२३
| कार्यकाळ_समाप्ती = २८ जानेवारी, २०२६
| मुख्यमंत्री = [[देवेंद्र फडणवीस]]
| मागील = [[एकनाथ शिंदे]]
| पुढील =
| राज्यपाल ={{*}}[[सी.पी. राधाकृष्णन]] {{*}}[[आचार्य देवव्रत]]
| क्रम2 =
| पद2 =
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| राज्यपाल2 =
| क्रम3 =
| पद3 =
| कार्यकाळ_आरंभ3 =
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| मागील3 =
| पुढील3 =
| राज्यपाल3 =
| क्रम4 =
| पद4 =
| कार्यकाळ_आरंभ4 =
| कार्यकाळ_समाप्ती4 =
| मागील4 =
| पुढील4 =
| राज्यपाल4 =
| मतदारसंघ =
| पक्ष= [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| इतरपक्ष ={{*}}[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी|रालोआ]] (२०२३-२०२६) {{*}}[[संयुक्त पुरोगामी आघाडी|संपुआ]](२००४-२०२२ )
|धर्म=[[हिंदू]]
|पत्नी=[[सुनेत्रा पवार]]
|अपत्ये=पार्थ, जय
|वडील= अनंतराव गोविंदराव पवार
|आई=
|नातेवाईक=[[शरद पवार]] (काका), [[सुप्रिया सुळे]] (चुलत बहिण)
|पुरस्कार=
|स्वाक्षरी=
|स्वाक्षरीशीर्षक_पर्याय=
| तळटीपा = सर्वाधिक-काळ उपमुख्यमंत्रीपदी
|संकेतस्थळ={{url|www.ajitpawar.org}}
}}
'''अजित अनंतराव पवार''' ([[२२ जुलै]], [[इ.स. १९५९|१९५९]] - [[२८ जानेवारी]], [[इ.स. २०२६|२०२६]])<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-dies-in-horrific-plane-crash-near-baramati-a-a301/|title=उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू ! बारामतीजवळ झाला भीषण विमान अपघात; एकूण ६ जण ठार|date=28 January 2026|website=[[लोकमत]]|url-status=live|archive-date=|access-date=28 January 2026}}</ref> हे [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]ा<nowiki/>चे एक राजकारणी होते. २ जुलै २०२३ पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते [[महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री|उपमुख्यमंत्री]] म्हणून काम करत होते.<ref name=":0">{{Cite news|url=https://www.ndtv.com/india-news/ajit-pawars-move-a-major-loss-of-face-for-sharad-pawar-ahead-of-2024-4170701|title=In Ajit Pawar's Shock Switch, A Sharad Pawar Question Ahead of 2024|website=NDTV|language=en}}</ref> २०२२-२३ या काळात त्यांनी [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभे]]<nowiki/>त विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. तसेच [[बारामती लोकसभा मतदारसंघ]]ा<nowiki/>तून खासदार म्हणून काम केले.<ref name=":1">{{cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/india/ajit-pawar-new-opposition-leader-in-maharashtra-assembly/articleshow/92655380.cms|title=Ajit Pawar new Opposition leader in Maharashtra assembly | India News - टाइम्स ऑफ इंडिया|website=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref> त्यांनी १९९१ पासून [[बारामती विधानसभा मतदारसंघ]]ा<nowiki/>चे प्रतिनिधित्व केले.<ref name=":2">{{Cite web|url=https://www.oneindia.com/baramati-assembly-elections-mh-201/|title=Baramati Election Result 2019 Live: Baramati MLA Election Result & Vote Share – Oneindia|website=oneindia.com|language=en|access-date=2021-09-18}}</ref><ref name=":3">{{Cite news|url=https://www.indiatoday.in/india/story/deputy-cm-for-fourth-time-the-return-of-ajit-pawar-1632651-2019-12-30|title=Deputy CM for fourth time: The return of Ajit Pawar|date=December 30, 2019|website=India Today|language=en|access-date=2021-09-18}}</ref> ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, ते ६वेळा या पदाची शपथ घेतली होती<ref name=":4">https://www.loksatta.com/explained/ajit-pawar-revolt-in-ncp-know-deputy-chief-minister-history-and-law-related-to-dcm-prd-96-3764288/</ref>.<ref name=":5">{{Cite news|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/how-sharad-pawar-outwitted-his-nephew-ajit/story-7v57qtLvKZwtoL52ipwTON.html|title=How Sharad Pawar outwitted his nephew Ajit|date=2019-11-27|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-09-18}}</ref>
२०१९ मध्ये, त्यांनी [[भारतीय जनता पक्ष]]ा<nowiki/>चे नेते [[देवेंद्र फडणवीस]] यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना त्यांनी दावा केला की, त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु ३ दिवसात दोघांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे [[२०२३ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच|राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट]] पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले.<ref name=":6" /><ref name=":7">{{Cite web|url=https://m.thewire.in/article/politics/maharashtra-ncp-ajit-sharad-pawar-supriya-sule/amp%26ved%3D2ahUKEwjwn7Owp_n_AhUf-DgGHaXyBx0Q0PADKAB6BAgfEAE%26usg%3DAOvVaw3zr4C_P6CylcI3qtXBUpj6|title=Maharashtra NCP Ajit Pawar...|website=[[The Wire]]|url-status=dead|access-date=2023-07-11|archive-date=2023-07-07|archive-url=https://web.archive.org/web/20230707162323/https://m.thewire.in/article/politics/maharashtra-ncp-ajit-sharad-pawar-supriya-sule/amp%26ved%3D2ahUKEwjwn7Owp_n_AhUf-DgGHaXyBx0Q0PADKAB6BAgfEAE%26usg%3DAOvVaw3zr4C_P6CylcI3qtXBUpj6}}</ref><ref name=":8">{{Cite web|url=https://www.indiatoday.in/india/story/devendra-fadnavis-maharashtra-cm-again-1621847-2019-11-23|title=Surprise, surprise: Devendra Fadnavis sworn in as Maharashtra CM, Ajit Pawar Dy CM|date=November 23, 2019|website=India Today|language=en|access-date=2022-03-06}}</ref>
{{बदल}}
== विशेष माहिती ==
महाराष्ट्रात याना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार. त्यांच्यावर प्रसिद्धी माध्यमांतून व विरोधकांकडून नेहमीच कडाडून टीका होते. अजित पवार यांनी [[पिंपरी चिंचवड]] शहरात भरपूर विकास कामे करून शहराचा कायापालट केला आहे.<ref name=":6">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.wikipediall.com/2019/03/ajit-pawar-biography-in-marathi.html|title=Ajit Pawar biography in marathi|संकेतस्थळ=wikipediall|ॲक्सेसदिनांक=2019-03-26|archive-date=2019-03-26|archive-url=https://web.archive.org/web/20190326064201/https://www.wikipediall.com/2019/03/ajit-pawar-biography-in-marathi.html|url-status=dead}}</ref> कारण, ते पिंपरी- चिंचवडचे महापौर असल्यापासून त्यांचे लक्ष शहरावर लक्ष आहे.
== बालपण व शिक्षण ==
अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[राहुरी]] तालुक्यातील देवळाली (प्रवरा) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.{{संदर्भ हवा}}
== कारकीर्द सुरुवात ==
अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.
== अन्य पदे ==
# विश्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती
# संचालकः छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा, पुणे
# संचालक : रयत शिक्षण संस्था, सातारा
# अध्यक्ष : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ. (सप्टेंबर इ.स. २००६ पासून-)
=== सहकार ===
# माजी संचालक : महानंद
# संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
# संचालक : श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जि. पुणे
# संचालक : माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
# संचालक : सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
# संचालक : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे
# संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, पुणे
# माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
# माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
# अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – (मार्च इ.स. १९९१ ते ऑगस्ट इ.स. १९९१ व डिसेंबर इ.स. १९९४ ते डिसेंबर इ.स. १९९८)
# अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – डिसेंबर, इ.स. १९९८ ते ऑक्टोबर, इ.स. १९९९
=== क्रीडा ===
# अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – (सप्टेंबर इ.स. २००५ ते मार्च २०१३)
# अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – (ऑगस्ट ,इ.स. २००६ पासून-)
# अध्यक्ष : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन - (मार्च २०१३ पासून-)
== संसदीय राजकारण ==
# लोकसभा सदस्य : जून, इ.स. १९९१ ते सप्टेंबर, इ.स. १९९१.
# विधानसभा सदस्य :
इ.स.१९९१
इ.स. १९९५ ते इ.स. १९९९,
इ.स. १९९९ ते इ.स. २००४,
इ.स. २००४ ते इ.स. २००९,
इ.स. २००९ ते २०१४,
इ.स.२०१४ ते २०१९,
इ.स.२०१९ ते २०२४,
२०२४- २८ जानेवारी २०२६
=== मंत्रीपदे ===
# राज्यमंत्री : कृषी, फलोत्पादन आणि उर्जा - इ.स. १९९१ ते नोव्हेंबर इ.स. १९९२.
# राज्यमंत्री : जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते फेब्रुवारी, इ.स. १९९३.
* मंत्री - पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन – ऑक्टोबर इ.स. १९९९ ते जुलै इ.स.२००४.
* मंत्री - ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे) – इ.स. जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४.
* मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – नोव्हेंबर, इ.स. २००४ ते नोव्हेंबर, इ.स. २००९.
* मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा – नोव्हेंबर, इ.स. २००९ ते नोव्हेंबर, इ.स. २०१०.
* उपमुख्यमंत्री पद
# उप मुख्यमंत्री,(वित्त व नियोजन, ऊर्जा) - नोव्हेंबर, इ.स. २०१० ते सप्टेंबर इ.स.२०१२.
# उप मुख्यमंत्री(वित्त व नियोजन, ऊर्जा) - डिसेंबर इ.स. २०१२ ते इ.स. सप्टेंबर २०१४.{{संदर्भ हवा}}
# उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य) - इ.स. २०१९ ते इ.स. २०१९.(२ दिवसाचे)
# उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य ) - जुलै इ.स. २०२३.
# उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य ) – 5 डिसेंबर. 2024 पासुन अर्थमंत्री
== लोक प्रतिनिधित्व ==
* १९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले, नंतर काका [[शरद पवार]] यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.
* अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ असे सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.
* महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
* २००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी काँग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले, तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते.
*२००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.
== मृत्यू==
बारामतीत होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांसाठी २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे VTSSK क्रमांकाच्या, [[लिअरजेट|लिअरजेट ४५]] प्रकारच्या चार्टर विमानाने प्रवास करत असताना बारामती विमानतळावर [[२०२६ बारामती लिअरजेट अपघात|लँडिंगच्या वेळी अपघात]] घडला. रनवेच्या जवळ उतरत असतानाच विमान कोसळले आणि खाली पडताच त्याला आग लागली. हा अपघात सकाळी सुमारे ८ वाजून ४६ मिनिटांनी झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला.<ref>https://www.bbc.com/marathi/articles/cg7yp3nkvkeo?mode=pwa&action=click</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/big-update-in-ajit-pawar-plane-crash-death-three-bodies-found-identities-not-yet-confirmed-a-a607/|title=अजित पवार यांचं विमान अपघातात निधन, राज्यावर शोककळा|date=28 January 2026|website=[[लोकमत]]|url-status=live|access-date=28 January 2026}}</ref>
== वादग्रस्त कारकिर्द ==
* पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अर्थिक घोटाळ्याला ते जबाबदार असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. सक्त वसुली संचालनालय (Enforcement Directorate) या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात करणार त्यापूर्वीच अजित पवार यांनी २७ सप्टेंबर २०१९ रोजी आमदारकीचा राजीनामा दिला.
{{विस्तार}}
== बाह्य दुवे ==
== संदर्भ ==
{{DEFAULTSORT:पवार,अजित}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे विद्यमान आमदार]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
[[वर्ग:बारामतीचे खासदार]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:पवार परिवार]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]]
[[वर्ग:बारामतीचे आमदार]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील मृत्यू]]
rh6atsjaszfnvavaxkcazzrpbiyvw2x
वारली
0
61250
2680932
2631409
2026-04-25T14:08:29Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2680932
wikitext
text/x-wiki
[[File:तारपा नृत्य १ Tarpa Dance 1.jpg|thumb|तारपा नृत्य १ Tarpa Dance 1]]
वारली ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक [[आदिवासी]] जमात आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.indiatimes.com/editorial/ravivar-mata/warli-society-of-the-natural-world/articleshow/68537556.cms|title=निसर्गपुत्र वारली समाज|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2024-05-14}}</ref> मुख्यत्वे [[ठाणे]] आणि [[पालघर]] जिल्ह्यात या जमातीचे वास्तव्य दिसून येते.
वारली चित्रकला हे वारली जमातीचे वैशिष्ट्य आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=j465_rJGwSkC&printsec=frontcover&dq=warli+painting&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y#v=onepage&q=warli%20painting&f=false|title=Mythos and Logos of the Warlis: A Tribal Worldview|last=Dandekar|first=Ajay|date=1998|publisher=Concept Publishing Company|isbn=978-81-7022-692-5|language=en}}</ref>या चित्रकलेचा प्रचार जगभरात झालेला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/culture-and-religion/world-tribal-day-vishwa-adivasi-diwas-history-of-warli-painting-in-marathi-dnb85|title=World Tribal Day : आदिवासी संस्कृतीचे कलात्मक चित्रण करणाऱ्या वारली चित्रकलेचा इतिहास माहितीये का?|last=भावसार-बगाडे|first=धनश्री|date=2023-08-09|website=Marathi News Esakal|language=mr|access-date=2024-05-14}}</ref>
==निवासस्थान==
वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, व गुजरात राज्यांत तसेच दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांत असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे, [[पालघर]] व नाशिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते. सात- आठ किंवा दहा-पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. वारली पाड्यांतच राहतात. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले असतात.
==नावाची व्युत्पत्ती==
वारली या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांत मतैक्य नाही आणि तत्संबंधी अनेक कथा, दंतकथा व वदंता प्रसृत झाल्या आहेत. प्राचीन साहित्यातही या जमातीचे भिन्न नावांनी उल्लेख आढळतात. कात्यायनाने वार्तिकात निषाद, व्यास व वरूड या तीन अनार्य जमातींचा उल्लेख केला आहे. त्यांपैकी वरूड म्हणजे वारली होत, असे वि. का. राजवाडे यांनी महिकावतीच्या बखरीत म्हणले आहे. 'वरूड' शब्दावरून वरुडाई-वारुली-वारली अशी त्यांनी व्युत्पत्ती दिली आहे. डॉ. विल्सन यांच्या मते दक्षिणेतील सात कोकणांपैकी वरलाट ह्या कोकणात राहणारे ते वारली, अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. आर्. इ. एन्थोवेन व लॅथॅम हे वारली ही भिल्लांचीच एक पोटजात असल्याचे नमूद करतात.
==वारली चित्रकलेचा प्रसार==
[[File:Warli Paintings SGNP by Raju Kasambe DSCF0200 (1) 05.jpg|thumb|Warli Paintings SGNP by Raju Kasambe DSCF0200 (1) 05]]
* नवी दिल्ली येथील आनंदग्राम येथे वारली संस्कृतीचे संग्रहालय आहे. तेथे वारली चित्रे आहेत.
* यशोधरा दालमिया यांच्या पुस्तकात पुस्तकात वारली चित्रांच्या प्रतिकृती आहेत. मूळ चित्रे इ.स.पू. २५०० ते ३००० वर्षांपूर्वीची असावीत. मध्य प्रदेशातील भीमबेटका तेथील खडकांवरील चित्रे इ.स.पू. ५०० ते १०००० या काळातली असावीत.
[[जिव्या सोमा म्हसे]] या वारली चित्रकलाकाराने वारली चित्रकला जगभरात पोहोचविली.
==वारली चित्रकला==
या चित्रांमधे एक वर्तुळ, एक त्रिकोण आणि एक चौरस असतो. ही अत्यंत प्राथमिक भित्तिचित्रे अतिशय मूलभूत समजली जातात<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=22NDAAAAYAAJ&q=warli+painting&dq=warli+painting&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y|title=The Painted World of the Warlis: Art and Ritual of the Warli Tribes of Maharashtra|last=Dalmia|first=Yashodhara|date=1988|publisher=Lalit Kala Akademi|language=en}}</ref>.या चित्रांचा मध्यवर्ती भाग विशेषकरून शिकार, मासेमारी आणि शेती, उत्सव आणि नृत्य, झाडे आणि प्राणी अशा दृश्यांचा असतो. मानवी आणि प्राणी दोन त्रिकोणाद्वारे प्रस्तुत केले जातात; वरचा त्रिकोण म्हणजे पोट आणि खालचा लहान त्रिकोण म्हणजे ओटीपोट.
विधी चित्रे ही बहुधा झोपड्यांमध्ये आढळतात. भिंती बनवण्यासाठी, झाडाच्या फांद्या, माती आणि शेण यांचे मिश्रण वापरले आहे. लाल गेरूने रंगविलेली भिंत वारली चित्रांची पार्श्वभूमी असते. वारली चित्रकलेत फक्त पांढरा रंग वापरतात. एक पांढरे रंगद्रव्य आणि घट्टपणा यावा म्हणून तांदुळाची पिठी आणि डिंक असतो. कुंचला म्हणून दातांनी चावलेली बांबूची लवचिक काडी वापरतात. भित्तिचित्रे फक्त विवाहसोहळ्यासारख्या विशेष प्रसंगी काढली जातात.
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:Warli Art.jpg|वारली चित्र
File:A Warli painting by Jivya Soma Mashe, Thane district.jpg|जिव्या सोम्या मोशे (ठाणे) याने काढलेले चित्र
चित्र:Oeuvres de Jivya Soma Mashe (Musée du Quai Branly) (4489836226).jpg|जिव्या सोम्या मोशे (ठाणे) याची अजून चित्रे
चित्र:Anonymous Warli painting on paper, 64 x 86 cm.jpg|अनामिकाने काढलेले एक चित्र
चित्र:Painted prayers, Warli paintings, at Sanskriti Kendra, Anandagram, New Delhi.jpg|वारली चित्रशैलीतील 'रंगविलेल्या प्रार्थना'
</gallery>
== संबंधित पुस्तके ==
[[commons:File:विकासवाडीचे_वारली_विद्यार्थी.pdf|विकासवाडीचे वारली विद्यार्थी]]
== संदर्भ ==
[[वर्ग:आदिवासी]]
[[वर्ग:चित्रकला]]
1gxbq61k3criusb34vod6gf4423rlhc
मनामा
0
63778
2681089
1281446
2026-04-26T10:05:22Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681089
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शहर
| नाव = मनामा
| स्थानिक = المنامة
| प्रकार = राजधानी
| चित्र = Road_and_towers_in_Manama.jpg
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = बहरैन
| देश = बहरैन
| राज्य =
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = ३०
| उंची =
| लोकसंख्या = १,५७,४७४
| लोकसंख्यावर्ष = २०११
| घनता = ५,२००
| वेळ = [[यूटीसी+०३:००]]
| वेब = http://www.capital.gov.bh
|latd = 26|latm= 13|latNS=N
|longd = 50|longm= 35|longEW=E
}}
{{गल्लत|पनामा}}
'''मनामा''' ({{lang-ar|المنامة}}) ही [[पश्चिम आशिया]]मधील [[बहरैन]] देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मनमा शहर बहरैन बेटाच्या उत्तर भागात [[इराणचे आखात|इराणच्या आखाताच्या]] किनाऱ्यावर वसले आहे. १९२१ सालापर्यंत बहरैनची राजधानी जवळील [[मुहर्रक]] येथे स्थित होती. विसाव्या शतकामध्ये [[खनिज तेल]] विक्रीमुळे बहरैनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली व मनामा हे देशाचे आर्थिक व वाणिज्य केंद्र बनले. ह्याकारणास्तव १९२१ साली राजधानी मनामाला हलवण्यात आली.
२०१२ साली मनामाला [[अरब लीग]]ने अरबी सांस्कृतिक राजधानी घोषित केले होते.
==वाहतूक==
[[गल्फ एअर]]चा प्रमुख वाहतूकतळ असलेला [[बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] मनामापासून ७ किमी अंतरावर स्थित आहे.
==बाह्य दुवे==
*[http://www.capital.gov.bh अधिकृत संकेतस्थळ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120727122827/http://www.capital.gov.bh/ |date=2012-07-27 }}
{{कॉमन्स|Manama|मनामा}}
*{{wikivoyage|Manama|मनामा}}
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
[[वर्ग:बहरैनमधील शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]
g3tawj45jbj3ymf5shrnxstmahbkok9
मेहरुन्निसा दलवाई
0
66450
2681015
2343868
2026-04-26T02:38:32Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2681015
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = मेहरुन्निसा दलवाई
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = मेहरुन्निसा हमीद दलवाई
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २५ मे १९३०
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = ८ जून २०१७
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = समाज सुधारणा
| राष्ट्रीयत्व =
| धर्म = इस्लाम
| भाषा = उर्दू, मराठी
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ = मुस्लिम सत्यशोधक चळवळ
| प्रसिद्ध_साहित्यकृती = मी भरून पावले आहे
| प्रभाव = हमीद दलवाई
| प्रभावित =
| पुरस्कार = अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (जानेवारी २०१७)
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = रुबिना चव्हाण, इला कांबळी
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
{{विकिस्रोत}}
'''मेहरुन्निसा दलवाई''' (जन्म : २५ मे १९३०; निधन : ८ जून २०१७) या [[हमीद दलवाई]] ह्यांच्या पत्नी असून त्यांच्या पश्चात [[मुस्लिम सत्यशोधक मंडळ|मुस्लिम सत्यशोधक चळवळीच्या]] अग्रणी होत्या.{{संदर्भ हवा}} [[हमीद दलवाई]] यांच्याशी १९५६ मध्ये त्यांचा इस्लामिक पद्धतीने विवाह झाला आणि एक महिन्याच्या आतच त्यांनी विशेष विवाह कायदा १९५४ नुसार विवाहाची नोंदणी केली.{{संदर्भ हवा}} उर्दू भाषिक मेहरुन्निसा दलवाई यांनी काही दिवसांतच [[मराठी भाषा]] अवगत केली.{{संदर्भ हवा}} त्यांच्या दोन्ही मुली, रुबिना आणि इला यांनी [[आंतरधर्मीय विवाह]] केल्याने त्या अनुक्रमे रुबिना चव्हाण आणि इला कांबळी झाल्या.{{संदर्भ हवा}}
शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम रहावा म्हणून मेहरुन्निसा यांनी संघर्ष केला. त्यांनी १९८६-८७ मध्ये महाराष्ट्रात तलाक मुक्ती मोर्चा काढला होता.{{संदर्भ हवा}}
पतीच्या निधनानंतर गेली चाळीस वर्षे त्यांचे विचार सातत्याने पुढे नेण्यात मेहरुन्निसा यांची महत्त्वाची भूमिका होती. 'हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.{{संदर्भ हवा}}
मुस्लिम समाजातील समाजसुधारणा चळवळी, मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांबद्दलच्या चळवळी आणि आंदोलने यांत मेहरुन्निसा यांचा सक्रिय सहभाग असे. आपल्या कार्यात त्या अखेरपर्यंत व्यस्त होत्या.{{संदर्भ हवा}}
हमीद दलवाई यांनी समाजसुधारणेचा पायंडा घालून देण्यासाठी आपल्या अंतिम इच्छेनुसार मुस्लिम असूनही मरणोत्तर आपल्या देहाचे दहन करावे, असे त्याकाळी सांगितले होते.{{संदर्भ हवा}} मेहरुन्निसा दलवाई यांनी त्याही पुढे एक पाऊल पुढे जात, आपल्या देहदानाचा निर्णय आधीच घेतला होता. त्यानुसार, पुणे शहरातल्या हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान केले गेले.{{संदर्भ हवा}}
==प्रकाशित साहित्य==
* [[commons:Category:Books_by_Meharunnisa_Dalwai|मी भरून पावले आहे]] (आठवणी/आत्मचरित्र)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87.pdf|title=अनुक्रमणिका:मी भरून पावले आहे.pdf - विकिस्रोत|website=mr.wikisource.org|access-date=2020-06-05}}</ref>
* मैं कृतार्थ हुई (हिंदी){{संदर्भ हवा}}
==पुरस्कार==
* आंतरभारतीचा सूसन बी. अँथनी पुरस्कार (१९८०)<ref>{{स्रोत पुस्तक|title=मी भरून पावले आहे|last=दलवाई|first=मेहरुन्निसा|publisher=साधना प्रकाशन|year=२०००|isbn=|location=पुणे|pages=१७९}}</ref>
*माईसाहेब पारखे आदर्श माता पुरस्कार (१९८३)<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=मी भरून पावले आहे|last=दलवाई|first=मेहरुन्निसा|publisher=साधना प्रकाशन|year=२०००|isbn=|location=पुणे|pages=१७६}}</ref>
* राजर्षी शाहू छत्रपती स्मारक पुरस्कार (जुलै १९८५)<ref name=":0" />
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (जानेवारी २०१७)
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:दलवाई, मेहरुन्निसा}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मुस्लिम समाजसुधारक]]
tdvz2mmxngeziw17w7htkr0oclusnwj
जगातील शहरांची यादी (लोकसंख्येनुसार)
0
67888
2681040
2541085
2026-04-26T04:42:50Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681040
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Mumbai Downtown.jpg|thumb|right|300 px|[[मुंबई]] हे जगातील व भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.]]
खालील यादीत '''जगातील सर्वाधिक लोकसंख्येची शहरे''' आहेत. लोकसंख्येचे हे आकडे केवळ त्या त्या शहरापुरतेच मर्यादित आहेत, शहराच्या भोवतालच्या महानगराची लोकसंख्या विचारात घेतलेली नाही.
{| class="sortable wikitable"
!स्थान
!शहर
!लोकसंख्या
!प्रकार
!क्षेत्रफळ (वर्ग किमी)
![[लोकसंख्या घनता]] (प्रति वर्ग किमी)
![[देश]]
|-
|१
|[[मुंबई]]
| {{nts|13922125}}<ref name=WG>[http://www.webcitation.org/query?दुवा=http://world-gazetteer.com/wg.php?x=%26men=gcis%26lng=en%26des=wg%26srt=npan%26col=abcdefghinoq%26msz=1500%26pt=c%26va=%26srt=pnan&date=2010-01-10+15:19:25 World Gazetteer estimate for 2009-01-01]{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
| नगर पालिका
| {{nts|603}}
| {{nts|23088}}
| {{IND}}
|-
|२
| [[शांघाय]]
| {{nts|13831900}}<ref>[http://www.stats-sh.gov.cn/2003shtj/tjnj/nje09.htm?d1=2009tjnje/E0305.htm Shanghai Municipal Bureau of Statistics, Shanghai Statistical Yearbook 2009, Total of permanent population (including "floating population")]{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}. Retrieved on 2009-07-17. Total population as of 2008-12-31 of the following districts (core शहर+ inner suburbs): Pudong New Area, Huangpu, Luwan, Xuhui, Changning, Jing'an, Putuo, Zhabei, Hongkou, Yangpu, Baoshan, Minhang, and Jiading.</ref>
| Core जिल्हाs + inner suburbs
| {{nts|1928}}
| {{nts|7174}}
| {{CHN}}
|-
|३
| [[कराची]]
| {{nts|12991000}}<ref name="SindhDistrictPop2008">[https://web.archive.org/web/20080819202254/http://www.sindhbos.gov.pk/publications/district_development_indicators_2008/1.pdf Sindh Bureau of Statistics, Selected Tables of District Development Indicators, 2008; Population (Total) of 1998 Census and 2008 (Projected) ('''pdf-file''')] Retrieved on 2008-08-05. Including three rural towns ([[Gadap Town]], [[Bin Qasim Town]], and [[Kiamari Town]], as well as six [[cantonment]]s ([[Clifton Cantonment]], [[Faisal Cantonment]], [[Karachi Cantonment]], [[Korangi Creek Cantonment]], [[Malir Cantonment]] and [[Manora Cantonment]]) under military jurisdiction.</ref>
| शहरजिल्हा
| {{nts|3527}}
| {{nts|3683}}
| {{PAK}}
|-
|४
| [[दिल्ली]]
| {{nts|12259230}}<ref name=WG/>
| नगर पालिका
| {{nts|431.09}}<ref name="CensusIndia">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://urbanindia.nic.in/moud/theministry/subordinateoff/tcpo/AREA_POP/CHAPTER-4.PDF |title=Area, Population and Density of Cities and Towns of India – 2001, accessed July 19, 2009 |access-date=2009-10-01 |archive-date=2009-04-10 |archive-url=https://web.archive.org/web/20090410000104/http://urbanindia.nic.in/moud/theministry/subordinateoff/tcpo/AREA_POP/CHAPTER-4.PDF |url-status=dead }}</ref>
| {{nts|28438}}
| {{IND}}
|-
|५
| [[इस्तंबूल|इस्तंबुल]]
| {{nts|11372613}}<ref name=turkey><!--Total population of the districts that officially form Istanbul Metropolitan Municipality as reported by TUIK for the 2007 survey. Do not replace with 10,757,327, which is only the total population of the district centers within the Istanbul Metropolitan Municipality. Do not replace with 12,573,836 either. That's for the PROVINCE of Istanbul, not for the city. Also do not replace with 11,174,257, as that's the total population of district centers within the PROVINCE and not the city.-->{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.tuik.gov.tr/jsp/duyuru/upload/adnks_Harita_TR/HaritaTR.html |title=Address-based population registration system: Inside-Outside District Centers Population By Province And Sex And Population Density 2007 |अॅक्सेसदिनांक=2008-01-21 |लेखक=TUIK |प्रकाशक= TUIK |भाषा=Turkish}}</ref>
| Municipality
| {{nts|1831}}
| {{nts|6211}}
| {{TUR}}
|-
|६
| [[साओ पाउलो]]
| {{nts|11037593}}<ref name="IBGEEstPop09">[http://www.ibge.gov.br/home/estatistica/populacao/estimativa2009/POP2009_DOU.pdf Instituto Brasileiro de Geografia e Estatística, Estimativas de População, Estimativas para 1º de julho de 2009] Retrieved on 2009-08-16. Population estimate for 2009-07-01.</ref>
| Municipality
| {{nts|1523}}
| {{nts|7247}}
| {{BRA}}
|-
|७
| [[मॉस्को]]
| {{nts|10508971}}<ref name=TimBespyatov>[http://pop-stat.mashke.org/ Tim Bespyatov, Population Statistics for Eastern Europe] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20171116185019/http://pop-stat.mashke.org/ |date=2017-11-16 }} Population as of 2009-01-01. Retrieved on 2009-08-05.</ref>
| शहरproper (includes [[Zelenograd]])
| {{nts|1081}}
| {{nts|9722}}
| {{RUS}}
|-
|८
| [[सोल]]
| {{nts|10456034}}<ref name="CitypopKoreaSouth">[http://www.citypopulation.de/KoreaSouth-MunRegPop.html Thomas Brinkhoff, www.citypopulation.de; South Korea, The registered population of the South Korean provinces and urban municipalities] Registered population 2008-12-31. Retrieved on 2009-08-05.</ref>
| Special City
| {{nts|605.4}}
| {{nts|17271}}
| {{KOR}}
|-
|९
| [[बीजिंग]]
| {{nts|10123000}}<ref name="BeiStatYear2006pop">[http://www.bjstats.gov.cn/tjnj/2008-tjnj/content/V35_0308.htm Beijing Municipal Bureau of Statistics, Beijing Statistical Yearbook 2008, Total number of permanent population (including "floating population")] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20090704235836/http://www.bjstats.gov.cn/tjnj/2008-tjnj/content/V35_0308.htm |date=2009-07-04 }} Retrieved on 2009-03-14. Total population on 2007-12-31(1% sample census) of the two functional areas of 1) Core Districts of Capital Function and 2) Urban Function Extended Districts, including eight fully urban districts. The data is for so-called 'permanent population'; registered population was 7,323,000 the same year.</ref>
| Core districts + inner suburbs
| {{nts|1368.32}}
| {{nts|7400}}
| {{CHN}}
|-
|१०
| [[मेक्सिको सिटी]]
| {{nts|8841916}}<ref name="CONAPOProy">[http://www.conapo.gob.mx/index.php?option=com_content&view=article&id=36&Itemid=234 Consejo Nacional de Población, México; Proyecciones de la Población de México 2005-2050] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110527065510/http://www.conapo.gob.mx/index.php?option=com_content&view=article&id=36&Itemid=234 |date=2011-05-27 }} Retrieved on 2009-08-05. Projected population on 2009-06-30.</ref>
| [[Federal जिल्हा]]
| {{nts|1485}}
| {{nts|5954}}
| {{MEX}}
|-
|११
| [[तोक्यो]]
| {{nts|8795000}}<ref name="StatJapMonthlyCityTokyo">[http://www.stat.go.jp/data/getujidb/zuhyou/b04.xls Statistics Bureau, Japan, Monthly Statistics, Population of Major Cities ('''excel-file''')] Retrieved on 2009-08-05. Population estimate on 2009-06-01.</ref>
| [[23 special wards]] area
| {{nts|617}}
| {{nts|14254}}
| {{JPN}}
|-
|१२
| [[जाकार्ता]]
| {{nts|8489910}}<ref name=DKCS>[http://www.kependudukancapil.go.id/index.php?option=com_content&view=article&id=4&Itemid=63 Penduduk Provinsi DKI Jakarta: Penduduk Provinsi DKI Jakarta Januari 2008 (Demographics and Civil Records Service: Population of the Province of Jakarta January 2008)] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120408101949/http://www.kependudukancapil.go.id/index.php?option=com_content&view=article&id=4&Itemid=63 |date=2012-04-08 }} Retrieved on 2008-10-25.</ref>
| [[Special capital जिल्हा]]
| {{nts|664}}
| {{nts|12738}}
| {{IDN}}
|-
|१३
| [[न्यू यॉर्क शहर]]
| {{nts|8363710}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.census.gov/popest/cities/tables/SUB-EST2008-01.csv|title=Annual Estimates of the Resident Population for Incorporated Places Over 100,000, Ranked by July 1, 2008 Population: April 1, 2000 to July 1, 2008 |प्रकाशक=US Census Bureau|अॅक्सेसदिनांक=2009-09-30}}</ref>
| शहरproper
| {{nts|789.4}}
| {{nts|10452}}
| {{USA}}
|-
|१४
| [[वुहान]]
| {{nts|8001541}}<ref name=statfi>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.stat.fi/tup/maanum/06_maailman_suurimmat_kaupungit.xls |title=City and region database of Statistics Finland |access-date=2005-05-13 |archive-date=2005-05-13 |archive-url=https://web.archive.org/web/20050513001419/http://www.stat.fi/tup/maanum/06_maailman_suurimmat_kaupungit.xls |url-status=dead }}</ref> <small>(2006-12-31)</small>
| Core जिल्हाs
| {{nts|400}}<ref>citation needed</ref>
| {{nts|20004}}
| {{CHN}}
|-
|१५
| [[लागोस]]
| {{nts|7937932}}<ref name=Metropolitan_Lagos_population>Summing the 16 LGAs making up Metropolitan Lagos (Agege, Ajeromi-Ifelodun, Alimosho, Amuwo-Odofin, Apapa, Eti-Osa, Ifako-Ijaiye, Ikeja, Kosofe, Lagos Island, Lagos Mainland, Mushin, Ojo, Oshodi-Isolo, Shomolu, Surulere) as per:<br />{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.nigerianstat.gov.ng/Connections/Pop2006.pdf| title=Legal Notice on Publication of the Details of the Breakdown of the National and State Provisional Totals 2006 Census| लेखक=Federal Republic of Nigeria Official Gazette| दिनांक=15 May 2007| फॉरमॅट=PDF| अॅक्सेसदिनांक=2007-06-29| archive-date=2007-07-04| archive-url=https://web.archive.org/web/20070704042011/http://www.nigerianstat.gov.ng/Connections/Pop2006.pdf| url-status=dead}}</ref>
| statistical area
| {{nts|999.6}}
| {{nts|7938}}
| {{NGR}}
|-
|१६
| [[तेहरान]]
| {{nts|7873000}}<ref name=UN>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://esa.un.org/unup/index.asp?panel=2 |title=UN world Urbanization Prospects estimate for 2007 |access-date=2009-10-01 |archive-date=2012-07-17 |archive-url=https://web.archive.org/web/20120717030201/http://esa.un.org/unup/index.asp?panel=2 |url-status=dead }}</ref>
| शहरproper
| {{nts|760}}
| {{nts|10359}}
| {{IRN}}
|-
|१७
| [[किन्शासा]]
| {{nts|7843000}}<ref name=UN/>
| City-Province
| {{nts|9965}}
| {{nts|787}}
| {{COD}}
|-
|१८
| [[लिमा]]
| {{nts|7605742}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://censos.inei.gob.pe/censos2007/Documentos/Primresult_CPV2007.pdf |title=INEI 2007 Census Results |access-date=2009-10-01 |archive-date=2008-10-10 |archive-url=https://web.archive.org/web/20081010041120/http://censos.inei.gob.pe/censos2007/Documentos/Primresult_CPV2007.pdf |url-status=dead }}</ref>
| Province<ref>Composed of 43 independent districts</ref>
| {{nts|2670.4}}
| {{nts|2848}}
| {{PER}}
|-
|१९
| [[लंडन]]
| {{nts|7556900}}<ref>[http://neighbourhood.statistics.gov.uk/dissemination/LeadKeyFigures.do?a=7&b=6059498&c=ealing&d=27&e=13&g=336453&i=1001x1003x1004&m=0&r=1&s=1239797906078&enc=1 UK Office of National Statistics -- mid-2007 population estimate for London region]</ref>
| [[Greater London]]<ref>Composed of 32 independent borough councils</ref>
| {{nts|1580}}
| {{nts|4863}}
| {{UK}}
|-
|२०
| [[बोगोता]]
| {{nts|7259597}}<ref name="DANEproj20052009">[http://www.dane.gov.co/files/investigaciones/poblacion/proyepobla06_20/ProyeccionMunicipios2005_2009.xls Departamento Administrativo Nacional de Estadística. Proyecciones de población municipales por área, 2005-2009, a junio 30. ('''excel-file''')] Retrieved on 2009-08-05. Projected population on 2009-06-30.</ref>
| [[Capital जिल्हा]]
| {{nts|1590}}
| {{nts|4566}}
| {{COL}}
|-
|२१
| [[हो चि मिन्ह सिटी]]
| {{nts|7123340}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.chinhphu.vn/portal/page?_pageid=439,1090462&_dad=portal&_schema=PORTAL&pers_id=1091147&item_id=33638381&p_details=1 |title=संग्रहित प्रत |access-date=2009-10-01 |archive-date=2018-12-25 |archive-url=https://web.archive.org/web/20181225115224/http://www.chinhphu.vn/portal/page?_pageid=439,1090462&_dad=portal&_schema=PORTAL&pers_id=1091147&item_id=33638381&p_details=1%20 |url-status=dead }}</ref>
| Province-level municipality
| {{nts|2095.01}}
| {{nts|3401}}
| {{VIE}}
|-
|२२
| [[बँकॉक]]
| {{nts|7025000}}<ref name="ThaiKeyStat2007">[http://web.nso.go.th/eng/pub/keystat/key07/key07.zip National Statistical Office Thailand, Key Statistics of Thailand 2007; Chapter 1.9, Population Projections (1 July) by Region and Sex '''(embedded in huge 121MB zipped file!)'''] Retrieved on 2009-08-05. Projected ''de facto'' population as of 2009. The registered (''de jure'') population was 5,695,956 in 2006.</ref>
| Administrative area
| {{nts|1568.74}}
| {{nts|4478}}
| {{THA}}
|-
|२३
| [[हाँग काँग]]
| {{nts|7008900}}<ref name="HongKongPop">[http://www.censtatd.gov.hk/hong_kong_statistics/statistics_by_subject/index.jsp?subjectID=1&charsetID=1&displayMode=T Census and Statistics Department, Hong Kong; Population and Vital Events] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20080519100835/http://www.censtatd.gov.hk/hong_kong_statistics/statistics_by_subject/index.jsp?subjectID=1&charsetID=1&displayMode=T |date=2008-05-19 }} Retrieved on 2009-08-05. Estimated population on 2008-12-31. Including 'usual' and 'mobile' residents, but excluding temporary visitors.</ref>
| Special Administrative Region
| {{nts|1092}}
| {{nts|6418}}
| {{CHN}}
|-
|२४
| [[ढाका]]
| {{nts|7000940}}<ref name="BangladeshStatPock2008">[https://web.archive.org/web/20090419080055/http://www.bbs.gov.bd/dataindex/pby/pk_book_08.pdf Bangladesh Bureau of Statistics, Statistical Pocket Book, 2008 ('''pdf-file''')] 2008 Population Estimate. Accessed on 2009-08-05.</ref>
| शहरCorporation
| {{nts|154}}<ref name="Bangladesh2001Mun">[https://web.archive.org/web/20070610054152/http://www.bbs.gov.bd/dataindex/census/municip.pdf Bangladesh Bureau of Statistics; Area, Population and Literacy Rate by Paurashava –2001 ('''pdf-file''')] Accessed on 2008-09-27.</ref>
| {{nts|45461}}
| {{BAN}}
|-
|२५
| [[कैरो]]
| {{nts|6758581}}<ref name="Capmas2006">[http://www.msrintranet.capmas.gov.eg/ows-img2/xls/rep1ne.xls Central Agency for Public Mobilisation and Statistics, Population and Housing Census 2006, Governorate level, Population distribution by sex ('''excel-file''')] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20090124144207/http://www.msrintranet.capmas.gov.eg/ows-img2/xls/rep1ne.xls |date=2009-01-24 }} For Cairo, figure is an adjusted census result, as Helwan governorate was created on the 17th of April 2008 from a.o. parts of the Cairo governorate.</ref>
| Governorate
| {{nts|214}}
| {{nts|31582}}
| {{EGY}}
|-
|२६
| [[ग्वांगझू]]
| {{nts|6367700}}<ref name="guangzhou">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.gz.gov.cn/vfs/subsite/JGIN7QPB-AZE4-2MTO-EA6G-R281E8V2SFJH/category/category07.jsp?catId=5713&PageNo=5|title=Area and Population of Guangzhou. 2007 estimate|प्रकाशक=The People`s Government of Guangzhou Municipality|अॅक्सेसदिनांक=2009-09-03|archive-date=2009-02-07|archive-url=https://web.archive.org/web/20090207085321/http://www.gz.gov.cn/vfs/subsite/JGIN7QPB-AZE4-2MTO-EA6G-R281E8V2SFJH/category/category07.jsp?catId=5713&PageNo=5|url-status=dead}}</ref>
| Core जिल्हाs
| {{nts|3843.43}}<ref name="guangzhou"/>
| {{nts|1657}}
| {{CHN}}
|-
|२७
| [[लाहोर]]
| {{nts|6318745}}<ref name="GeoHivePunjabLahore">[http://www.geohive.com/cntry/pakistan.aspx?levels=The%20Punjab GeoHive, Pakistan - The Punjab - Administrative units] 1998 Census result for Lahore District. Accessed on 2008-09-28. The UN estimated the population of Lahore to be 6,577,000 in 2007. However, that estimate is based on now obsolete administrative boundaries for the Lahore Metropolitan Corporation. The administrative boundaries for Lahore was changed in 2001, when it was transformed from Metropolitan Corporation into a City District. The City District includes the old Metropolitan Corporation as well as the surrounding district. The District of Lahore had a total of 6,318,745 inhabitants in 1998, compared to 5,143,495 for the Metropolitan Corporation. Current, but vague, estimates puts the population of the district at somewhere between 7.5 and 10 millions.</ref>
| शहरजिल्हा
| {{nts|1772}}
| {{nts|3566}}
| {{PAK}}
|-
|२८
| [[रियो दि जानेरो]]
| {{nts|6186710}}<ref name="IBGEEstPop09" />
| Municipality
| {{nts|1182}}
| {{nts|5234}}
| {{BRA}}
|-
|२९
| [[तिआंजिन]]
| {{nts|5800000}}<ref>[http://www.stats-tj.gov.cn/Article/tjgb/stjgb/200612/5376.html Tianjin Statistical Information Net] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20080925202711/http://www.stats-tj.gov.cn/Article/tjgb/stjgb/200612/5376.html |date=2008-09-25 }}. Retrieved on 2009-01-29. Total population as of 2005-11-01 of the following districts (core city + inner suburbs): Heping, Hedong, Hexi, Nankai, Hebei, Hongqiao, Dongli, Xiqing, Jinnan, and Beichen. Excludes the separate urban area of [[Binhai New Area|Binhai]].</ref>
| Core जिल्हाs + inner suburbs
| {{nts|2057}}
| {{nts|2820}}
| {{CHN}}
|-
|३०
| [[बगदाद]]
| {{nts|5337684}}<ref name=WG/>
| शहरproper
|
|
| {{IRQ}}
|-
|३१
| [[बंगळूर]]
| {{nts|5310318}}<ref name=WG/>
| नगर पालिका
| {{nts|741}}
| {{nts|7166}}
| {{IND}}
|-
|३२
| [[कोलकाता]]
| {{nts|5080519}}<ref name=WG/>
| नगर पालिका
| {{nts|185}}
| {{nts|27462}}
| {{IND}}
|-
|३३
| [[सांतियागो]]
| {{nts|5012973}}<ref name="ChileProjProv">[http://www.ine.cl/canales/chile_estadistico/demografia_y_vitales/proyecciones/DatProv/SalProvUsuarios-T13OK.xls Instituto Nacional de Estadística, Chile; Proyecciones de población al 30 de Junio 1990-2020, Region Metropolitana de Santiago; Provincias ('''excel-file''')] Retrieved on 2009-08-05. Projected population on 2009-06-30.</ref>
| Province<ref>Composed of 32 independent municipalities</ref>
| {{nts|2030}}
| {{nts|2469}}
| {{CHI}}
|-
|३४
| [[सिंगापूर]]
| {{nts|4987600}}<ref name="Mid-2009 Singapore population">[http://www.singstat.gov.sg/stats/keyind.html#popnarea Statistics Singapore, Population (Mid-Year Estimates)] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20090221030353/http://www.singstat.gov.sg/stats/keyind.html#popnarea |date=2009-02-21 }} Retrieved on 2009. Estimated population on Mid-2009, including Singapore residents plus non-residents. Population of Singapore citizens and residents was 3,642,700 on 2008-06-30.</ref>
| Country/City
| {{nts|710.2}}
| {{nts|6814}}
| {{SIN}}
|-
|३५
| [[चॉंगक्विंग]]
| {{nts|4776027}}<ref name=statfi/>
| Core जिल्हाs
| {{nts|5467.2}}
| {{nts|1057}}
| {{CHN}}
|-
|३६
| [[चेन्नई]]
| {{nts|4590267}}<ref name=WG/>
| नगर पालिका
| {{nts|187}}
| {{nts|24547}}
| {{IND}}
|-
|३७
| [[सेंट पीटर्सबर्ग]]
| {{nts|4581854}}<ref name=TimBespyatov/>
| City proper
| {{nts|1439}} <ref>[http://www.gov.spb.ru/day/ City of Saint Petersburg Official Portal, Statistics]</ref>
| {{nts|3184}}
| {{RUS}}
|-
|३८
| [[सुरत]]
| {{nts|4523022}}<ref name="SuratMunPop">[http://www.suratmunicipal.gov.in/content/city/stmt13.shtml Surat नगर पालिका; Mid-Year Population Estimates] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110412045406/http://www.suratmunicipal.gov.in/content/city/stmt13.shtml |date=2011-04-12 }} Retrieved on 2009-08-05. Projected population as of 2009, including areas within the new and extended city boundaries.</ref>
| नगर पालिका
| {{nts|326.515}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.suratmunicipal.gov.in/content/city/demographics.shtml |title=Demographics: Surat नगर पालिका |access-date=2009-10-01 |archive-date=2009-04-04 |archive-url=https://web.archive.org/web/20090404112933/http://www.suratmunicipal.gov.in/content/city/demographics.shtml |url-status=dead }}</ref>
| {{nts|13852}}
| {{IND}}
|-
|३९
| [[रियाध]]
| {{nts|4465000}}<ref name=UN/>
| शहरproper
| {{nts|800}}
| {{nts|5581}}
| {{KSA}}
|-
|४०
| [[अलेक्झांड्रिया, इजिप्त|अलेक्झांड्रिया]]
| {{nts|4110015}}<ref name="Capmas2006"/>
| Governorate
| {{nts|2680}}
| {{nts|1611}}
| {{EGY}}
|-
|४१
| [[शेनयांग]]
| {{nts|4101197}}<ref name=statfi/> <small>(2006-12-31)</small>
| Core जिल्हाs
| {{nts|3495}}
| {{nts|1173}}
| {{CHN}}
|-
|४२
| [[यांगून]]
| {{nts|4088000}}<ref name=UN/>
| Urban agglomeration
| {{nts|598.75}}<ref>[https://web.archive.org/web/20090226114154/http://www.uncrd.or.jp/env/3rd-regional-est-forum/doc/23_Myanmar.pdf Third Regional EST Forum, Presentation of Myanmar]. Retrieved 6 June 2009</ref>
| {{nts|6828}}
| {{MYA}}
|-
|४३
| [[हैदराबाद]]
| {{nts|4025335}}<ref name=WG/>
| नगर पालिका
| {{nts|172}}
| {{nts|23403}}
| {{IND}}
|-
|४४
| [[अमदाबाद|अमदावाद]]
| {{nts|3913793}}<ref name=WG/>
| नगर पालिका
| {{nts|204}}
| {{nts|19185}}
| {{IND}}
|-
|४५
| [[अंकारा]]
| {{nts|3901201}}<ref name=turkey/>
| Municipality
| {{nts|2516}}
| {{nts|1551}}
| {{TUR}}
|-
|४६
| [[जोहान्सबर्ग]]
| {{nts|3888180}}<ref name=ZA/>
| City of Johannesburg metropolitan municipality
| {{nts|1644.96}}
| {{nts|2364}}
| {{ZAF}}
|-
|४७
| [[लॉस एंजेल्स]]
| {{nts|3849378}}<ref name=us>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.census.gov/popest/cities/tables/SUB-EST2006-01.xls |title=U.S. Census Bureau estimates for 2006 |access-date=2010-07-02 |archive-date=2010-07-02 |archive-url=https://web.archive.org/web/20100702083922/http://www.census.gov/popest/cities/tables/SUB-EST2006-01.xls |url-status=live }}</ref>
| शहरproper
| {{nts|1290}}
| {{nts|2980}}
| {{USA}}
|-
|४८
| [[आबिजान]]
| {{nts|3802000}}<ref name=UN/>
| Department/जिल्हा
| {{nts|2119}}
| {{nts|1794}}
| {{CIV}}
|-
|४९
| [[योकोहामा]]
| {{nts|3670000}}<ref name="StatJapMonthlyCityYokohama">[http://www.stat.go.jp/data/getujidb/zuhyou/b04.xls Statistics Bureau, Japan, Monthly Statistics, Population of Major Cities ('''excel-file''')] Retrieved on 2009-08-05. Population estimate on 2009-07-01.</ref>
| City proper
| {{nts|437}}
| {{nts|8398}}
| {{JPN}}
|-
|५०
| [[बुसान]]
| {{nts|3596076}}<ref name="CitypopKoreaSouth" />
| Metropolitan City
| {{nts|765.66}}
| {{nts|4697}}
| {{KOR}}
|-
|५१
| [[केप टाउन]]
| {{nts|3497097}}<ref name=ZA>[http://www.statssa.gov.za/Publications/P03011/P030112007.pdf Statistics South Africa, Community Survey, 2007, Basic Results Municipalities ('''pdf-file''')] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20130825124835/http://www.statssa.gov.za/Publications/P03011/P030112007.pdf |date=2013-08-25 }} Retrieved on 2008-03-23.</ref>
| City of Cape Town metropolitan municipality
| {{nts|2454.72}}
| {{nts|1424}}
| {{ZAF}}
|-
|५२
| [[डर्बन]]
| {{nts|3468086}}<ref name=ZA/>
| eThekwini metropolitan municipality
| {{nts|2291.89}}
| {{nts|1513}}
| {{ZAF}}
|-
|५३
| [[बर्लिन]]
| {{nts|3426354}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.statistik-berlin-brandenburg.de/Publikationen/Otab/2008/ot_a01-01-00_124_200807_be.pdf |title=Bevölkerungsstand im Land Berlin |work=Amt für Statistik Berlin-Brandenburg |accessdate=2008-07-31}}</ref>
| शहरand state of जर्मनी
| {{nts|892}}
| {{nts|3842}}
| {{DEU}}
|-
|५४
| [[पुणे]]
| {{nts|3337481}}<ref name=WG/>
| नगर पालिका
| {{nts|450.69}}
| {{nts|7214}}
| {{IND}}
|-
|५५
| [[प्यॉंगयांग]]
| {{nts|3255388}}<ref>[http://unstats.un.org/unsd/demographic/sources/census/2010_PHC/North_Korea/2008_North_Korea_Census.pdf United Nations Statistics Division; Preliminary results of the 2008 Census of Population of the Democratic People’s Republic of Korea conducted on 1-15 October 2008 ('''pdf-file''')] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20090325102712/http://unstats.un.org/unsd/demographic/sources/census/2010_PHC/North_Korea/2008_North_Korea_Census.pdf |date=2009-03-25 }} Retrieved on 2009-03-01.</ref>
| Directly Governed City
| {{nts|3194}}
| {{nts|1019}}
| {{PRK}}
|-
|५६
| [[माद्रिद]]
| {{nts|3213271}}<ref>[http://www.ine.es/jaxi/menu.do?type=pcaxis&path=%2Ft20%2Fe260&file=inebase&L= INE] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20131208094936/http://www.ine.es/jaxi/menu.do?type=pcaxis&path=%2Ft20%2Fe260&file=inebase&L= |date=2013-12-08 }} (2008)</ref>
| Municipality
| {{nts|698}}
| {{nts|4604}}
| {{ESP}}
|-
|५७
| [[कानपूर]]
| {{nts|3144267}}<ref name=WG/>
| नगर पालिका
| {{nts|267}}
| {{nts|11776}}
| {{IND}}
|-
|५८
| [[जयपूर]]
| {{nts|3102808}}<ref name=WG/>
| नगर पालिका
| {{nts|485}}
| {{nts|6398}}
| {{IND}}
|-
|५९
| [[बुएनोस आइरेस]]
| {{nts|3050728}}<ref>[http://www.indec.mecon.ar/nuevaweb/cuadros/2/estimaciones-serie34.pdf Population projections ('''pdf-file''')]</ref>
| Argentine Capital जिल्हा
| {{nts|203}}
| {{nts|15028}}
| {{ARG}}
|-
|६०
|[[नैरोबी]]
|{{nts|3038553}}<ref>[http://ochaonline.un.org/OchaLinkClick.aspx?link=ocha&docid=1085023 UN OCHA] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20090707192344/http://ochaonline.un.org/OchaLinkClick.aspx?link=ocha&docid=1085023 |date=2009-07-07 }}, Estimate for mid-2008</ref>
|Province
|{{nts|696}}
|{{nts|4366}}
|{{KEN}}
|-
|६१
|[[जेद्दाह]]
|{{nts|3012000}}<ref name=UN/>
|City proper
|{{nts|1230}}
|{{nts|2425}}
|{{SAU}}
|-
|}
== हे सुद्धा पहा ==
* [[जगातील देशांची यादी]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|2}}
[[वर्ग:शहरांच्या याद्या]]
qeskkfgnv7az1zpm69qux01eq8spdpf
नारायण वामन टिळक
0
70893
2681053
2594060
2026-04-26T07:27:43Z
Ketaki Modak
21590
विकिमिडिया कॉमन्सचा साचा जोडला.
2681053
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = नारायण वामन टिळक
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[६ डिसेंबर]], [[इ.स. १८६१]]
| जन्म_स्थान = [[करजगाव]], [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[९ मे]], [[इ.स. १९१९]]
| मृत्यू_स्थान = जे.जे. रुग्णालय, भायखळा, मुंबई
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]]
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = वामन सखाराम टिळक
| आई_नाव = जानकीबाई वामन टिळक
| पती_नाव =
| पत्नी_नाव = लक्ष्मीबाई नारायण टिळक
| अपत्ये = देवदत्त नारायण टिळक
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा = [https://www.bbc.com/marathi/amp/india-48173162 नारायण वामन टिळक यांचा जीवनप्रवास BBC article]
}}
'''नारायण वामन टिळक''' ([[जन्म]] - [[६ डिसेंबर]], [[इ.स. १८६१]] - [[९ मे]], [[इ.स. १९१९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]] होते.
{{कॉमन्स|Category:Books_by_Narayan_Vaman_Tilak}}
==बालपण==
'''नारायण वामन टिळक''' उर्फ रेव्हरंड टिळक यांचा जन्म [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[करजगाव]] येथे दि. [[६ डिसेंबर]], [[इ.स. १८६१]] रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलूनही दाखविले. त्यामुळे वडिलांनी कायमच तुच्छतेची वागणूक दिल्याने ना.वा. टिळकांना या प्रकारास हिंदू विचारच कारणीभूत असल्याची समजूत झाली. मुळात ना.वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी व तीक्ष्ण बुद्धीचे होते. ते [[मराठी]], [[संस्कृत]], [[हिंदी]] आणि [[इंग्लिश]] या भाषांचे जाणकार होते. त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. ते शीघ्रकवी होते.
==जीवन==
वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका नारायण गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई नारायण टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या ''स्मृतिचित्रे'' या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. [[नागपूर]] येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले. एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना [[बायबल]] वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. [[१० फेब्रुवारी]] [[इ.स. १८९५]] या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
[[इ.स. १८९५]] पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १००हून अधिक भक्तिगीते, ओव्या व अभंगांची रचना केली. त्यांनी एकूण २,१००हून अधिक कविता रचल्या आणि ''ख्रिस्तायन'' नावाचे महाकाव्यही लिहिले. ते उत्तम वक्ता होते ते ख्रिश्चन धर्मावर कीर्तने करीत. दि. [[९ मे]] [[इ.स. १९१९]] रोजी टिळकांचे निधन झाले.
==रेव्ह. ना.वा. टिळकांचे लेखन==
* दशावतारी नाटकांसाठी काही आख्याने आणि पदे
* सं. गोदुःख विमोचन (हे मराठीतले आद्य पथनाट्य)
* शीलं परं भूषणम् (विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले नाटक)
* स्व-राज्य हे खरे स्वराज्य
* स्वराज्य आणि स्त्रिया (ख्रिस्ती मुलींसाठी लिहिलेली नाटुकली)
* ख्रिस्तायन (महाकाव्य)
* [[commons:Category:Books_by_Narayan_Vaman_Tilak|नारायण वामन टिळक लिखित पुस्तके ऑनलाइन वाचण्यासाठी]]
==सन्मान==
रेव्ह. टिळक हे मुंबईत १९१५ भरलेल्या ११व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
{{विस्तार}}
[[वर्ग:ख्रिश्चन धर्मप्रसारक|इ.स. १८६१ मधील जन्म|इ.स. १९१९ मधील मृत्यु]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:इ.स. १८६१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
ctg3skp8u65k522s9608g4r26fl310a
2681054
2681053
2026-04-26T07:27:45Z
KiranBOT
139572
दुव्यांमधील AMP ट्रॅकिंग काढले ([[:m:User:KiranBOT/AMP|माहिती]]) ([[User talk:Usernamekiran|त्रुटी नोंदवा]]) v2.2.9s
2681054
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = नारायण वामन टिळक
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[६ डिसेंबर]], [[इ.स. १८६१]]
| जन्म_स्थान = [[करजगाव]], [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[९ मे]], [[इ.स. १९१९]]
| मृत्यू_स्थान = जे.जे. रुग्णालय, भायखळा, मुंबई
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]]
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = वामन सखाराम टिळक
| आई_नाव = जानकीबाई वामन टिळक
| पती_नाव =
| पत्नी_नाव = लक्ष्मीबाई नारायण टिळक
| अपत्ये = देवदत्त नारायण टिळक
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा = [https://www.bbc.com/marathi/india-48173162 नारायण वामन टिळक यांचा जीवनप्रवास BBC article]
}}
'''नारायण वामन टिळक''' ([[जन्म]] - [[६ डिसेंबर]], [[इ.स. १८६१]] - [[९ मे]], [[इ.स. १९१९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]] होते.
{{कॉमन्स|Category:Books_by_Narayan_Vaman_Tilak}}
==बालपण==
'''नारायण वामन टिळक''' उर्फ रेव्हरंड टिळक यांचा जन्म [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[करजगाव]] येथे दि. [[६ डिसेंबर]], [[इ.स. १८६१]] रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलूनही दाखविले. त्यामुळे वडिलांनी कायमच तुच्छतेची वागणूक दिल्याने ना.वा. टिळकांना या प्रकारास हिंदू विचारच कारणीभूत असल्याची समजूत झाली. मुळात ना.वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी व तीक्ष्ण बुद्धीचे होते. ते [[मराठी]], [[संस्कृत]], [[हिंदी]] आणि [[इंग्लिश]] या भाषांचे जाणकार होते. त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. ते शीघ्रकवी होते.
==जीवन==
वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका नारायण गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई नारायण टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या ''स्मृतिचित्रे'' या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. [[नागपूर]] येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले. एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना [[बायबल]] वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. [[१० फेब्रुवारी]] [[इ.स. १८९५]] या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
[[इ.स. १८९५]] पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १००हून अधिक भक्तिगीते, ओव्या व अभंगांची रचना केली. त्यांनी एकूण २,१००हून अधिक कविता रचल्या आणि ''ख्रिस्तायन'' नावाचे महाकाव्यही लिहिले. ते उत्तम वक्ता होते ते ख्रिश्चन धर्मावर कीर्तने करीत. दि. [[९ मे]] [[इ.स. १९१९]] रोजी टिळकांचे निधन झाले.
==रेव्ह. ना.वा. टिळकांचे लेखन==
* दशावतारी नाटकांसाठी काही आख्याने आणि पदे
* सं. गोदुःख विमोचन (हे मराठीतले आद्य पथनाट्य)
* शीलं परं भूषणम् (विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले नाटक)
* स्व-राज्य हे खरे स्वराज्य
* स्वराज्य आणि स्त्रिया (ख्रिस्ती मुलींसाठी लिहिलेली नाटुकली)
* ख्रिस्तायन (महाकाव्य)
* [[commons:Category:Books_by_Narayan_Vaman_Tilak|नारायण वामन टिळक लिखित पुस्तके ऑनलाइन वाचण्यासाठी]]
==सन्मान==
रेव्ह. टिळक हे मुंबईत १९१५ भरलेल्या ११व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
{{विस्तार}}
[[वर्ग:ख्रिश्चन धर्मप्रसारक|इ.स. १८६१ मधील जन्म|इ.स. १९१९ मधील मृत्यु]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:इ.स. १८६१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
csu9bmn3kwr1gf3neonzw8l5ju25b4g
शेंगदाणा तेल
0
78469
2680992
1965435
2026-04-25T18:45:55Z
अभय नातू
206
चित्र
2680992
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''शेंगदाणा तेल''' हे [[शेंगदाणा|शेंगदाण्यापासून]] निर्मित तेल आहे. याचा उपयोग स्वयंपाकात केला जातो.
[[File:Groundnut, seeds.jpg|thumb|डावे|शेंगदाणे]]
शेंगदाणा तेलाचा वापर हा साधारणपणे स्वयंपाकासाठी केला जातो एक किलो ग्रॅम शेंगदाण्यापासुन साधारणत 400 ते 500 ग्रॅम शेंगदाणा तेल मिळते.
{{विस्तार}}
[[वर्ग:खाद्यतेले]]
1d0pxgejotuk96j9tcbqtg50up35g1m
भगिनी निवेदिता
0
93778
2681098
2617782
2026-04-26T11:05:08Z
Ketaki Modak
21590
2681098
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = भगिनी निवेदिता
| चित्र = Sister Nivedita image.jpg
| चित्र_आकारमान =
| चित्र_शीर्षक = भगिनी निवेदिता
| चित्रशीर्षक_पर्याय = भगिनी निवेदिता
| जन्मनाव = मार्गारेट नोबल
| जन्म_दिनांक = २८ ऑक्टोबर १८६७
| जन्म_स्थान = अल्स्टर शहर, [[आयर्लंड]]
| मृत्यू_दिनांक = १३ ऑक्टोबर १९११
| मृत्यू_स्थान = [[दार्जीलिंग]], [[भारत]]
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = लेखिका, शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = हिंदू, ख्रिश्चन
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''भगिनी निवेदिता''' (२८ ऑक्टोबर १८६७ – १३ ऑक्टोबर १९११) <ref>Constance Jones; James D. Ryan (2007). ''Encyclopedia of Hinduism''. Infobase Publishing. pp. 316–317. ISBN <bdi>978-0-8160-7564-5</bdi>.</ref> या आयरिश लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व [[स्वामी विवेकानंद]] यांच्या शिष्या होत्या.<ref>Barua, Ankur (January 2020). "द हिंदू Cosmopolitanism of Sister Nivedita (Margaret Elizabeth Noble): An Irish Self in Imperial Currents". ''Harvard Theological Review''. '''113''' (1): 1–23. doi:10.1017/S0017816019000324. ISSN 0017-8160. S2CID 213668994.</ref>
== प्रारंभिक जीवन ==
'''मार्गारेट एलिझाबेथ नोबल''' असे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते. भारतात आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी त्यांना संन्यासदीक्षा दिली, त्यानंतर त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे झाले.
उत्तर आयर्लंड येथे मार्गारेटचा जन्म झाला. सॅम्युएल आणि मेरी यांचे मार्गारेट हे पहिले अपत्य होते. नोबल कुटुंब हे धर्मजिज्ञासा, सुशीलता आणि सात्त्विकता यांच्याविषयी प्रसिद्ध होते. त्याचे वडील व आजोबा धर्मोपदेशक होते.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=विवेकानंद-कन्या निवेदिता|last=वि.वि.पेंडसे|publisher=वि.वि.पेंडसे|year=१९६३|location=पुणे}}</ref>
मार्गारेटचे प्राथमिक शिक्षण मँचेस्टर येथे झाले. देशाविषयी प्रेम, स्वातंत्र्याविषयी लढा आणि जगातील विविध प्रश्न आणि तेथे उत्पन्न होणाऱ्या विविध विचारसरणी यांचा परिणाम त्यांच्या मनावर होत होता. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या लंडन येथे आल्या व शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. हसत-खेळत बालशिक्षण या नव्या प्रयोगाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. १८९२ मध्ये नव्या पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शाळेची स्थापना केली.<ref name=":1" />
शिक्षण क्षेत्रातील अधिकाधिक प्रगती कळावी यासाठी त्यांनी 'सिसेम' मंडळाचे सदस्यत्व घेतले आणि त्यात सक्रिय सहभागही घेतला. इ.स. १८९४ च्या सुमारास क्रांतिकार्यासाठी 'सिनफेन (आमचे आम्ही) ' नावाचा पक्ष कार्यरत झाला आणि मार्गारेट यांनी त्याचे सदस्यत्व घेतले.<ref>"Sister Nivedita Heritage Museum & Knowledge Centre". ''www.sisterniveditahouse.org''. </ref>
== भगिनी निवेदिता व स्वामी विवेकानंद ==
२२ ऑक्टोबर १८९५ रोजी [[स्वामी विवेकानंद]] यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत भारतीय तत्त्वविचार मांडून स्वतःची छाप उमटविली आणि त्यांचे सर्वदूर कौतुक झाले. त्यानंतर काही काळाने स्वामीजी लंडन येथे आले. त्यांची व्याख्याने ऐकायला मार्गारेट जाऊ लागल्या. त्यांना स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वविचारांचे आकर्षण वाटू लागले.<ref>The Complete Works of Sister Nivedita, Vol. I</ref> एक आदर्श दार्शनिक म्हणून स्वामीजींकडे त्या आदराने पाहू लागल्या. आणि त्यामुळेच मार्गारेट या त्यांना अल्पावधीतच सद्गुरू असे संबोधू लागल्या.स्वामीजींनी त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे ठेवले. निवेदिता म्हणजे ईश्वरीय कार्याला समर्पित केलेली!<ref name=":3">Nivedita, Sister. ''Kali the Mother''. Prabhat Prakashan.</ref>
मानवामध्ये चारित्र्य घडण करणारे शिक्षण स्वामीजींना अपेक्षित होते, त्यासाठी महान निश्चयाने कार्य करू शकणाऱ्या व्यक्ती त्यांना हव्या होत्या. त्यांच्या या आवाहनाला मार्गारेट यांनी प्रतिसाद दिला आणि स्वामीजींच्या कार्यात सहभागी होण्याची मनापासून तयारी दाखविली.
२८ जानेवारी १८९८ रोजी मार्गारेट भारतात आल्या. दरम्यानच्या काळात कलकत्यात राहून त्यांनी हिंदू चालीरीती, परंपरा समजावून घेतल्या. १७ मार्च १८९८ रोजी रामकृष्णांच्या पत्नी माता [[शारदामणी देवी|शारदादेवी]] यांच्याशी भेट झाली.<ref name=":1" /><ref name=":2">{{स्रोत पुस्तक|title=निवेदिता ऑफ इंडिया|publisher=द रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर|year=२००२|isbn=81-87332-20-4|location=कलकत्ता}}</ref>
स्वामाजींनी निवेदितांना सांगितले होते की, हिंदुस्थानासाठी कोणाही युरोपियन व्यक्तीला काम करायचे असेल तर त्याने पूर्ण हिंदू झाले पाहिजे. त्याने हिंदू चालीरीती, पद्धती ग्रहण केल्या पाहिजेत. ही साधना अवघड होती पण निवेदितांनी आपलेपणाने ह्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि हिंदुस्थान हे त्यांचे आजीवन कार्यक्षेत्र बनले.
त्यांना ब्रह्मचारिणी व्रताची प्रथम दीक्षा ०८ मार्च १८९८ मध्ये मिळाली <ref name=":1" /> आणि नैष्ठिक ब्रह्मचारिणी दीक्षा (अंतिम दीक्षा) २५ मार्च १८९९ रोजी प्राप्त झाली. त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी त्यांना सांगितले की "मुक्ती नव्हे तर वैराग्य, आत्मसाक्षात्कार नव्हे तर आत्मसमर्पण".
२० जून १८९९ या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी भगिनी निवेदिता व स्वामी तुरीयानंद यांच्या समवेत अमेरिकेला प्रस्थान ठेवले. ते ३१ जुलै ला लंडनला पोहोचले. या प्रवासाचा वृत्तान्त द मास्टर अज आय साॅ हिम या पुस्तकात आला आहे.<ref name=":1" />
== कार्य ==
==== सामाजिक कार्य ====
इ.स. १८९८मध्ये मध्य कलकत्त्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या निवारणाच्या कामी स्वामीजींनी निवेदितांच्या मदतीने केले. त्यामध्ये जनजागृती, स्वच्छता, रोगनिवारण या कामी त्यांनी अपरिमित कष्ट केले. <ref name=":3" /> या कार्यामुळे तेथील लोकांच्या मनात भगिनी निवेदितांबद्दल मोठा विश्वास उत्पन्न झाला. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात निवेदितांचे शिक्षण सुरू होतेच. [[हिंदू धर्म]] व तत्त्वज्ञान यांतील विविध संकल्पना स्वामीजी त्यांना उलगडून दाखवीत होते.
इ.स. १९०६ साली बंगालमध्ये जो दुष्काळ पडला होता, त्यावेळी निवेदिता यांनी गावोगावी जाऊन मदत कार्य केले होते.<ref name=":1" />
==== बालिका विद्यालय ====
१२ नोव्हेंबर १८९८ रोजी [[शारदामणी देवी|शारदामाता]] यांच्या हस्ते निवेदितांच्या 'बालिका विद्यालया'चे उद्घाटन झाले.<ref>''Nivedita of India'', published by Ramakrishna Mission Institute of Culture</ref> लहान मुली, नवविवाहिता, प्रौढा, विधवा स्त्रिया या सर्वांसाठीच ही शाळा होती. या शाळेत मुलीना काय काय शिकविले जावे याविषयी स्वामीजी निवेदितांना मार्गदर्शन करीत असत. चित्रे काढणे, मूर्ती बनवणे, शिवणे, विणणे अशा विविध गोष्टी शिकून मुलींच्या हृदय आणि बुद्धीचा एकत्र व व्यवहार्य विकास कसा होईल असा विचार या शाळेने राबविला. निवेदिता बेलूर येथील आश्रमातील साधकांना शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शिक्षणशास्त्र असे विषयही शिकवीत असत.
==== व्याख्याने आणि जनजागृती ====
निवेदितांनी कलकत्त्यातील विद्वान लोकांच्या ओळखी करून घेतल्या. त्या समाजात देत असलेली व्याख्याने हे या ओळखीचे साधन ठरले. त्यांनी 'काली' या विषयावर दिलेल्या व्याख्यानाने तर त्या समाजात खूप प्रसिद्ध झाल्या आणि त्यांनी हिंदू धर्म अंतर्बाह्य स्वीकारला आहे याची समाजातील लोकांनाही जाणीव झाली. सन १९०१ पासून निवेदितांनी हिंदुस्थानासंबंधी व्याख्याने देण्यास सुरुवात केली आणि लेखनकार्यही केले. या लेखनाचे जे पैसे मिळत ते बालिका विद्यालयासाठी वापरले जात.<ref name=":2" /> त्यांचे हे सर्व कार्य पाहून १९०२ साली त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना मानपत्रही देण्यात आले. सर्व हिंदू समाजाच्या सुख-दुःखाशी तादात्म्य पावलेली हिंदू कन्या, धर्मभगिनी, विदुषी अशा भूमिकेतून हा सत्कार झाला.
==== राष्ट्रजागृतीची विचारधारा जागृत ठेवण्याचे कार्य ====
या सर्व घटनाक्रमात निवेदिताच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली आणि ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांची चिरविश्रांती. ४ जुलै १९०२ ला स्वामीजी अनंताच्या प्रवासाला गेले. त्यांचे निधन ही निवेदिताच्या आयुष्यातील महत्त्वाचीच घटना होती. स्वामीजींची राष्ट्रजागृतीची विचारधारा जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे काम आता निवेदितांनी हाती घेतले. 'मी त्यांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विवेकानंदांची, त्यांच्या अंतरंगाची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही' असा पण करून निवेदितांनी कार्यारंभ केला.
==== राजकीय कार्य ====
हिंदुस्थानचे पुनरुज्जीवन, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य याबद्दलची आस बंगाली युवकांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य निवेदितांनी हाती घेतले. निवेदितांचे हे जहाल विचार आणि हालचाली ब्रिटिश सरकारच्या ध्यानात आल्या. मार्च १९०२ पासून सरकारतर्फे त्यांच्यावर गुप्तहेरांची पाळत राहू लागली. त्यांची पत्रे फोडली जाऊन वाचण्यात येऊ लागली. निवेदितांनी 'आशिया खंडाचे ऐक्य', आधुनिक विज्ञान आणि हिंदू मन ' अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. भारतभर चालू असलेल्या क्रांतिकार्याची ओळख आता निवेदितांना झाली होती. योगी [[अरविंद घोष|अरविंद]] यांचाही क्रांतिकार्यात विशेष सहभाग होता. त्यांना भेटल्यावर निवेदिताने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा तर केलीच पण त्याच्या जोडीने एकत्रितपणे क्रांतिकार्याची धुराही सांभाळण्याचे ठरविले.
[[अनुशीलन समिती]]<nowiki/>ची स्थापना झाल्यावर युवकांच्या गटाला क्रांतिकार्यासाठी निवेदिता मार्गदर्शन करीत. डॉन सोसायटीच्या माध्यमातूनही क्रांतिकार्य चाले. या कार्यातून बंगाली तरुणांना स्वदेशभक्तीचे शिक्षण दिले जाई. निवेदिता या गटालाही मार्गदर्शन करीत असत.<ref>Bonnie G. Smith (23 January 2008). ''The Oxford Encyclopedia of Women in World History''. Oxford University Press. pp. 3–. ISBN <bdi>978-0-19-514890-9</bdi>.</ref>
आपल्या युवकांसमोर आणि हिंदुस्थानासमोरच आपल्या राष्ट्राचे चिह्न असावे या भूमिकेतून निवेदिताने एक वज्रचिह्न असलेला ध्वज तयार केला. सन्मान, पावित्र्य, शहाणपण, अधिकार आणि चेतना यांचा बोध करून देणारा हा ध्वज!
स्वदेशीच्या आंदोलनात निवेदिताने स्वदेशाचा पुरस्कार करणारे लेख लिहिले. घरोघरी जाऊन स्वतः स्वदेशी वस्तुंचा प्रसारही केला. स्वदेशात व्यवसाय काढण्याच्या हेतुने, तरुणांनी परदेशी जाऊन प्रशिक्षण घ्यावे, ही कल्पना त्यांनी मांडली व अमलात आणली.
[[फ्रान्स]], इटली, आयर्लंड, रशिया या देशातील क्रांतिकारक चळवळींची ग्रंथसंपदा मिळवून ती भारतीय तरुणांना देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. <ref name=":1" />
==== संस्कृती व कला ====
भारतीय कलेतील प्राचीन परंपरा,पूर्णत्वाच्या कल्पना, चैतन्य,सर्जनशीलता यांच्याशी निवेदिता एकरूप झाल्या होत्या असे म्हणता येईल.पाश्चात्य कलेची परिमाणे लावून भारतीय कलेची समीक्षा करणे थांबले पाहिजे असे निवेदितांनी आग्रहाने नोंदविले. संस्कृती व कला हे निवेदितांचे आस्थेचे विषय होते. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करून त्याद्वारे समाज परिवर्तन आणि राष्ट्र जागरण करता येईल असे निवेदितांचे मत होते.
१३ ऑक्टोबर १९११ रोजी निवेदिता यांनी आपला इहलोकीचा प्रवास संपविला. त्यांचे अखेरचे वाक्य हे होते की, 'मी आता चालले, तरीसुद्धा या भारतात ध्येयसूर्याचा उदय झालेला मी पाहीनच पाहीन.'<ref name=":1" /> निवेदितांचे कार्य युवकांना आणि युवतींना सतत प्रेरणादायी असेच आहे.<ref name=":0" />
== मान्यवरांचे अनुबंध ==
=== भगिनी निवेदिता व जगदीशचंद्र बसू ===
[[रवींद्रनाथ टागोर|रवीन्द्रनाथ ठाकूर]], त्यांचे बंधू अवनीन्द्रनाथ ठाकूर, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू आणि अबला बसू, यासारख्या अनेक मंडळींशी निवेदितांचे अतिशय सौहार्दपूर्ण नाते होते. [[जगदीशचंद्र बोस|जगदीशचंद्र बसूं]]<nowiki/>ची मानसकन्या असे निवेदितांचे स्थान होते. Response in the Living and Non-Living हा बसूंचा पहिला ग्रंथ लिहिण्याच्या आणि संपादित करण्याच्या कामी निवेदितांचे खूप साहाय्य झाले होते. निवेदितानी बसूंच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख लिहून त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून दिली. बसूंच्या टिपणाच्या आधारे निवेदितांनी 'Plant Response as a Means of Physiological Investigation' हा ग्रंथ पूर्ण लिहिला.जगदीशचंद्र बसूंची 'Comparative Electro-Psysiology', 'Researches on Irritability of Plants" ही पुस्तकेही निवेदितानेच लिहिली आहेत.<ref name=":0" /> बसू विज्ञान मंदिर या संशोधन संस्थेच्या उभारणीमध्ये निवेदिता यांचा मोलाचा वाटा होता.<ref name=":1" />
=== भगिनी निवेदिता व अरविंद घोष ===
भगिनी निवेदिता व [[अरविंद घोष]] यांची पहिली भेट बडोदा येथे झाली होती. निवेदितांचे ‘काली द मदर’ हे पुस्तक अरविंद यांनी वाचले होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://incarnateword.in/other-authors/sister-nivedita/the-master-as-i-saw-him/an-excerpt-taken-from-sri-aurobindo-on-himself-sabcl-vol-26|title=The Incarnate Word|website=incarnateword.in|access-date=2023-03-28}}</ref>
ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. पुढे फेब्रुवारी १९१० मध्ये ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या 'कर्मयोगिन्' या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत म्हणजे २६ मार्च १९१० पर्यंत सांभाळली होती.<ref>{{स्रोत पुस्तक|title=The Complete Works of Sri Aurobindo : Vol 36.|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department.|location=Pondicherry}}</ref><ref>''The Complete Works of Sri Aurobindo: Vol 08. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.''</ref>
=== भगिनी निवेदिता व रवींद्रनाथ टागोर ===
रवीन्द्रनाथ टागोर आणि भगिनी निवेदिता यांच्यात सख्यत्व होते. रवींद्रनाथ यांच्या 'गौरमोहन' या कादंबरीतील गोरा नावाच्या पात्रावर भगिनी निवेदितांची छाप दिसते, असे समीक्षकांचे म्हणणे आहे. १९०४ साली निवेदिता बुद्धगयेच्या यात्रेला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सोबत रवींद्रनाथ टागोर, सर [[यदुनाथ सरकार]] व जगदीशचंद्र बोस पती-पत्नी होते.<ref name=":1" />
=== भगिनी निवेदिता व अवनींद्रनाथ बसू ===
अवनीन्द्रनाथ यांनी चित्रकलेत एक नवा प्रकार रूढ केला होता, त्या चित्रांचे आकलन आणि रसग्रहण करून देण्याचे काम भगिनी निवेदिता करत असत. ही चित्रे वा निवेदिता यांनी केलेले रसग्रहण प्रवासी आणि मॉडर्न रिव्ह्यू या मासिकातून प्रकाशित होत असत.<ref name=":1" />
=== भगिनी निवेदिता व रमेशचंद्र दत्त ===
[[रमेशचंद्र दत्त]] हे सुप्रसिद्ध बंगली इतिहासतज्ज्ञ. यांना बंगालच्या साहित्य-इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. निवेदिता यांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास रमेशचंद्र यांच्या मार्गदर्शनाने केला. निवेदिता यांच्या 'भारतीय जीवनातील सूत्र' या पुस्तकाचे प्रेरणास्थानही रमेशचंद्र हेच होते. निवेदितांची त्यांच्यावर श्रद्धा होती, आणि ते देखील निवेदितांना आपली कन्या समजत असत. निवेदितांच्या विनंतीवरून श्रीअरविंद यांनी रमेशचंद्र दत्त यांच्यावर मृत्युलेख लिहिला होता.<ref name=":1" />
== विचार ==
भगिनी निवेदिता यांचे विचार खालीलप्रमाणे आहेत :
* कला, विज्ञान, शिक्षण उद्योग आणि व्यापार या सर्व गोष्टी यापुढे दुसऱ्या कोणत्या हेतुसाठी नव्हेत, तर भारताच्या, मातृभूमीच्या पुनर्उभारणीच्या हेतुसाठीच करायला हव्यात. <ref name=":0">समग्र निवेदिता पृष्ठ १४ </ref>
* मातृभूमीच्या पुनर्घडणीसाठी कलेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे.
== ग्रंथ व व्याख्याने ==
भगिनी निवेदिता लिखित ग्रंथ, व्याख्याने खालीलप्रमाणे:
* द मास्टर अज आय साॅ हिम - (मी पाहिलेले गुरुदेव)
* द वेब ऑफ इंडियन लाईफ - (भारतीय जीवनातील सूत्र) हा ग्रंथ ०७ सप्टेंबर १९०३ रोजी लिहून पूर्ण झाला. श्री. रमेशचंद्र दत्त यांच्या प्रेरणेने या ग्रंथ-लेखनाला सुरुवात झाली होती. हिंदू संस्कृती आणि समाजपद्धती या विषयावरील इंग्रजी भाषेतील अत्युत्तम ग्रंथ अशी या पुस्तकाची ख्याती होती.
* जगज्जननी काली
* नोट्स ऑफ सम वाँडरिंग्स विथ द स्वामी विवेकानंद <ref name=":2" />
* स्टडीएस फ्रॉम अँन ईस्टर्न होम <ref name=":2" />
* सिविल आयडियल अँड इंडियन नॅशनॅलिटी <ref name=":2" />
* हिंट्स अॉन नॅशनल एज्युकेशन इन इंडिया <ref name=":2" />
* ग्लिम्प्सेस ऑफ फॅमिन अँड फ्लड इन ईस्ट बंगाल - १९०६ <ref name=":2" />
* क्रॅडल टेल्स ऑफ हिंदुइझम (हिंदुत्वातील बालरम्य गोष्टी)
* ०३ फेब्रुवारी १९०२ मद्रास येथे सत्कार, त्यावेळी केलेले भाषण ०८ फेब्रुवारी १९०२ च्या कलकत्त्याच्या अमृतबझार पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले.
* श्री.रामानंद चतर्जी संपादित [[मॉडर्न रिव्ह्यू]] या मासिकाच्या प्रकाशनाची प्रेरणा निवेदिता यांची होती. त्यांनी सातत्याने दोन वर्षे या मासिकात लिखाण केले होते.
* व्हाईसराय आणि बंगालची फाळणी - या नावाचा लेख 'एक अपरिचित कंठस्वर' या टोपणनावाने लिहिला. तो स्टेट्समन या वृत्तपत्रात प्रकाशित झाला.
* स्वामी विवेकानंद यांच्या समग्र साहित्याला भगिनी निवेदिता यांनी प्रस्तावना लिहिली.
* डॉन या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला, 'भारतीय समाज-जीवनातील ऐक्य' हा त्यांचा अखेरचा लेख होता.<ref name=":1" />
* फूटफॉल्स ऑफ इंडियन हिस्टरी, (पदरव भारतीय इतिहासाचे), अनुवाद - [[सुहासिनी देशपांडे (लेखिका)|सुहासिनी देशपांडे]] <ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीअरविंद आणि महाराष्ट्र|last=सुहासिनी देशपांडे|publisher=श्रीअरविंद सोसायटी, मुंबई शाखा|year=२०२३}}</ref>
==चरित्रे आणि निवेदितांचे चिंतनविश्व==
भगिनी निवेदिता यांच्याविषयीची काही पुस्तके खालीलप्रमाणे:
* अग्निशिखा भगिनी निवेदिता (प्रा. प्रमोद डोरले)
* कर्मयोगिनी निवेदिता - डॉ सुरेश शास्त्री
* क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता - मृणालिनी गडकरी
* चिंतन भगिनी निवेदितांचे: कला आणि राष्ट्रविचार (अदिती जोगळेकर-हर्डीकर)
* चिंतन भगिनी निवेदितांचे: भारतीय मूल्यविचार (डॉ. सुरूची पांडे)
* चिंतन भगिनी निवेदितांचे: शिक्षणविचार (डॉ. स्वर्णलता भिशीकर)
* चिंतन भगिनी निवेदितांचे: स्वातंत्र्यलढा सहभाग आणि चिंतन (प्रा. मृणालिनी चितळे)
* भगिनी निवेदिता (म.ना. जोशी)
* भगिनी निवेदिता (सविता ओगीराल)
* भगिनी निवेदिता (सुरेखा महाजन)
* भगिनी निवेदिता - एक चिंतन (दिलीप कुलकर्णी, संध्या गुळवणी, चारुता पुराणिक)
* भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान (डाॅ. सुभाष वामन भावे, डाॅ अश्विनी सोवनी)
* भगिनी निवेदिता: संक्षिप्त चरित्र व कार्य (काशिनाथ विनायक कुलकर्णी).
* भारताच्या पाऊलखुणांवर ... - डॉ. सुरूचि पांडे
* विवेकानंद कन्या - भगिनी निवेदिता (वि.वि. पेंडसे)
* शतरूपे निवेदिता - अनुवादक - साने गुरुजी (डॉ. सुरूचि पांडे, डॉ. य.शं.लेले )
* भगिनी निवेदिता (इंग्रजी चरित्र-ग्रंथ) - ले. प्रव्रज्या आत्मप्राणा, रामकृष्ण आश्रम
* Fille de l’Inde (फ्रेंच), लेखक - Lizelle Reymond, E´ditions Victor Attinger, Paris and Neuchˆatel यांच्यातर्फे प्रकाशित (१९४५).<ref>{{स्रोत पुस्तक|title=Collected Works of Sri Aurobindo - Vol 36|last=Sri Aurobindo|publisher=Sri Aurobindo Ashram Publication Department|year=2006|location=Pondicherry|pages=563}}</ref>
* भगिनी निवेदिता - वसुधा चक्रवर्ती, अनुवाद - प्रभाकर दांडे, [[नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया]], ISBN 978-81-237-5892-3 <ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी पुस्तके सूची २०१५|publisher=नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया|year=२०१५|location=नवी दिल्ली}}</ref>
* [https://commons.wikimedia.org/w/index.php?title=File%3A%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE.pdf&page=1 भगिनी निवेदिता] - ले. पु.पां.गोखले (मोफत वाचनासाठी उपलब्ध)
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Sister Nivedita|भगिनी निवेदिता}}[[iarchive:The.Complete.Works.of.Sister.Nivedita/The.Complete.Works.of.Sister.Nivedita.Vol.2/|द कम्प्लीट वर्क्स ऑफ सिस्टर निवेदिता]]
[[वर्ग:इ.स. १८६७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९११ मधील मृत्यू]]
[[वर्ग:हिंदू लेखिका]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
sftzuj6trh28cxq63zc2kpiu0f9a8ll
समर्थ रामदास स्वामी
0
95317
2681101
2677533
2026-04-26T11:12:40Z
Ketaki Modak
21590
2681101
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|स्वामी समर्थ}}
{{माहितीचौकट हिंदू संत
| नाव = रामदास स्वामी
| चित्र = Samarth_ramdas_swami_original.jpg
| चित्र_शीर्षक = समर्थ रामदास स्वामी - चित्रकार :श्री मेरु स्वामी
| मूळ_पूर्ण_नाव = नारायण सूर्याजीपंत ठोसर
| जन्म_दिनांक = चैत्र शु. ९, शके १५३० (२४ मार्च १६०८)
| जन्म_स्थान = [[जांब]], [[जालना]] जिल्हा, [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = माघ कृ. ९, शके १६०३ (१३ जानेवारी १६८१)
| मृत्यू_स्थान = [[सज्जनगड]], [[सातारा]] जिल्हा, [[महाराष्ट्र]]
| गुरू = प्रभू श्रीरामचंद्र
| पंथ = [[समर्थ संप्रदाय]]
| साहित्यरचना = [[दासबोध]], [[मनाचे श्लोक]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्य = भक्ति-शक्तीचा प्रसार, जनजागृती, समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना
| पेशा =
| वडील_नाव = सूर्याजीपंत ठोसर
| आई_नाव = राणूबाई सूर्याजीपंत ठोसर
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| वचन = जय जय रघुवीर समर्थ
| संबंधित_तीर्थक्षेत्रे = [[सज्जनगड]], [[शिवथर घळ]], [[चाफळ]]
| विशेष =
| स्वाक्षरी_चित्र =
| तळटिपा =
}}
'''समर्थ रामदास''', जन्म नाव - नारायण सूर्याजी ठोसर ([[२४ मार्च]] [[इ.स. १६०८|१६०८]], [[जांब]] - [[१३ जानेवारी]], [[इ.स. १६८२|१६८१]], [[सज्जनगड]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] कवी व [[समर्थ संप्रदाय|समर्थ संप्रदायाचे]] संस्थापक होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=jEE5DwAAQBAJ&pg=PA6&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjJtYqmuuznAhVd63MBHTlpAOAQ6AEINTAB#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80&f=false|title=Samarth Guru Ramdas|last=Sankalit|publisher=Suruchi Prakashan|isbn=978-93-86199-33-1|language=hi}}</ref> [[राम|रामाला]] व [[हनुमंत|हनुमंताला]] उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=UwhaDwAAQBAJ&pg=PA41&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80+%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjHi_WhvOznAhUDIbcAHSxZAZAQ6AEIKDAA#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&f=false|title=Prernaprad Jeewan Charitra: For Students|last=Tiwari|first=Vijay Shankar|date=2015-10-01|publisher=Suruchi Prakashan|isbn=978-93-84414-48-1|language=hi}}</ref> ते [[तुकाराम|संत तुकारामांचे]] समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.<ref>जोशी, लक्ष्मणशास्त्री [[मराठी विश्वकोश]] खंड १४, पृष्ठ ७९४</ref> पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.
== पूर्वाश्रमीचा परिवार ==
समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. ते सूर्योपासक होते. त्यांच्या पत्नीचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव 'राणूबाई' होते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड आठवा|last=जोशी , होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन|year=२००० (पुनर्मुद्रण)|isbn=|location=पुणे|pages=११४-१२३}}</ref>
[[File:Ramdasadhikari.jpg|thumb|सूर्याजीपंत आणि सरकारी अधिकारी]]
== बालपण ==
समर्थ रामदासस्वामी (नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये [[रामनवमी|रामनवमीच्या]] दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्यान्ही झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती, पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर त्याने दिले. या मुलाला संसारांत अडकविले तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.<ref name=":0" />
== तपश्चर्या आणि साधना ==
पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी [[राम|रामाचे]] दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.
नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील [[नंदिनी नदी]]च्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास [[गायत्री मंत्र|गायत्री मंत्रा]]चा तर चार तास 'श्री राम जय राम जय जय राम' या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले असे मानले जाते. समर्थ दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी २ तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर २ तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात.<ref name=":0" /> त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.
== तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण ==
[[File:Ramdas swami.jpg|thumb| तुम्हास जगोद्धार करणे आहे /तुमची तनु ते आमुची तनु पाहे /दोनी तपे तुमची रक्षिली काय हे /धर्मस्थापनेकारणे //]]
समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला.
[[File:Samarth ramdas & guru hargovindaji.jpg|thumb|शिखांचे सहावे धर्मगुरू हरगोविंद आणि समर्थ रामदास ]]
भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले, "आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता?" तेव्हा गुरू हरगोविंद म्हणाले, "एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी." समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले, "आणि हा सारा फौजफाटा?" त्यावर हरगोविंद म्हणाले, "धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे, केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे." 'समान-शीले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरू हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते २ महिने राहिले. तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले. त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी. जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे. समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत. समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्यापाठोपाठ गुरू हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.
==समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुती==
समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. [[सातारा]], [[चाफळ]], [[सज्जनगड]] या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि [[समर्थांचे अकरा मारुती|अकरा मारुतींची]] देवळे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे:
# दास मारुती, [[चाफळ]] (राम मंदिरासमोर)
# वीर मारुती, [[चाफळ]] (राम मंदिरामागे)
# खडीचा मारुती, [[शिंगणवाडी]], [[चाफळ]] (डोंगरावर)
# प्रताप मारुती, [[माजगांव]], [[चाफळ]]
# [[उंब्रज]] मारुती (ता. [[कऱ्हाड|कराड]])
# [[शहापूर]] मारुती ([[उंब्रज]] जवळ)
# [[मसूर]] मारुती (ता. [[कऱ्हाड|कराड]])
# [[बहे]]-[[बोरगांव]] (कृष्णामाई) मारुती (जि. [[सांगली]])
# [[शिराळा]] मारुती ([[बत्तीस शिराळा]], जि. [[सांगली]])
# [[मनपाडळे]] मारुती (जि. [[कोल्हापूर]])
# पारगांव मारुती (जि.[[कोल्हापूर]]).<ref name=":0" />
==समर्थ स्थापित मठ==
# [[जांब]]
# [[चाफळ]]
# [[सज्जनगड]]
# डोमगाव
# शिरगाव
# [[कन्हेरी]]
# दादेगाव<ref name=":0" />
# मादळमोही
समर्थ सांप्रदायांमधील प्रमूख शिष्यांपैकी वासुदेवशास्त्री हे एक होत. यांचा मठ कन्हेरी येथे आहे. कन्हेरी हे गाव मांढरदेवी डोंगराच्या (म्हणजे काळुबाई देवस्थान ज्यावर आहे) तिथे पायथ्याशी आहे. पुणे सातारा रस्त्यावर खंडाळा पारगांव वरून पश्चिमेस ११ किमी अंतरावर हे गाव आहे. शिरवळ वरूनही इथे बसने जाता येते. पुणे येथून ६९ किमी वर हा मठ येतो. अत्यंत रमणीय स्थानी सुंदर असा हा मठ आहे. इथे वासुदेवशास्त्री व भीमस्वामी यांच्या समाधी आहेत. या मठाची समर्थ रामदास - वासुदेव - माधव (महादेव) - पुरुषोत्तम - भीमस्वामी - जयराम व नारायण - गंगाधर अशी गुरुपरंपरा आहे.
समर्थ रामदास स्वामींना ज्यांनी प्रत्यक्ष पाहीले ते गिरिधरस्वामी. त्यांना समर्थांनी वेणीस्वामी शिष्या बाईयाबाई यांच्याकरवी अनुग्रहीत करून बीड (पुर्वीचे चंपावती) या क्षेत्रात कार्यस्थान करा सांगितले. बिंदुसरा नदीतीरावर रामतिर्थ या स्थानी गिरिधर यांची समाधी आहे. या गिरिधरकृत "समर्थप्रताप" या ग्रंथात समास १०, ११ व १२ मध्ये समर्थां रामदासांच्या भारतवर्षा मधील शिष्यसंप्रदाय व स्थाने याचा तपशील आढळतो. दहाव्या समासामध्ये श्लोक १४ वासुदेवस्वामींचा उल्लेख आहे.
''वासुदेव नामा अनुष्ठानी। समर्थप्रतिमा म्हणती जनीं। उत्कट परमार्थ विस्तारुनी। समर्थ चरणी लीन राहे।।१४।।''
तसेच
''वासुदेव असा पंडीत निष्पृह। तेणे शिष्यगण बहु केले। हजारोंहजार शिष्य केलें। मंत्रा पालटले बुद्धीबळें।।''
याशिवाय राजारामप्रसादी कृत ग्रंथात, 'भक्तमंजिरीमाला' यामध्ये, ''राजश्री हातें हा मठ करविला। कण्हेरीचा मठ प्रतापेची केला'', असा उल्लेख आढळतो.
श्रीहनुमंतस्वामींची बखर पान क्रमांक १६७ ते १७६ प्रकरण ९ मध्ये तसेच धाराशिव मठाचे श्री अनंतदास रामदासी यांच्या सप्तकांडात्मक "दासायण" यामधील लोकोद्धारकांड पान ३२१ ते ३३३ या ग्रंथांमध्ये वासुदेवशास्त्रींबाबत अधिक माहीती मिळते.
याच परंपरेमधील हनुमंतअवतार समजले जाणारे भीमस्वामी यांनी रघुनाथस्वामी यांना अनुग्रहीत केले. हे पसरणी मठाचे रघुनाथस्वामी यांच्या १६ अध्यायी चरित्रातील द्वितीय अध्यायी वासुदेवशास्त्रींची माहीती मिळते.
हया चरित्राअंती ''इति श्रीमत् सद्गुरू रघुनाथ कथामृत ग्रंथे तत् पूत्र पौत्रेण रंगनाथेन कृते परिपुर्ण षोडशअध्यायः- संपुर्ण।।'', तसेच ग्रंथाच्या शेवटी गुरुपरंपरा विशद केली आहे: ''श्रीरामदास वासुदेव माधवासी ध्यायिजे। पुरूषोत्तम भिमस्वामी पंचायतन पूजिजे।। नित्यनेम सर्वकाळ दृढ पाय वंदिजे। राघवासी हाचि छंद रामराम बोलिजे।।''
अशाप्रकारे विविध संदर्भ ग्रंथांमधील माहीती अनुसार श्री वासुदेव यांचे मुळ नांव सदाशिवशास्त्री देव येवलेकर असे होते. नाशिक जवळील येवले येथे यजुर्वेदी ब्राह्मण कुटूंबात यांचा जन्म झाला. काशीक्षेत्री राहून त्यांनी सहा शास्त्रांचे अध्ययन केले. पुढे गुरूआज्ञेने शास्त्रार्थ करण्यास सांगितलेवरून जानव्यास एक सुरी व दिवसा मशाल पेटवूून हे शास्त्री गावोगांव शास्त्रार्थ करीत विविध विद्वानांकडून जयपत्र लिहून घेत. सुरी यासाठी बाळगली कि शास्त्रार्थ वादात हरले तर तात्काल जीभ छाटून प्राणत्याग करायचा हा प्रण. ते राजगड परिसरात आले असतां श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनास गेले. त्यावेळी तिथे गागाभट्टही हजर होते. शालिवाहन शके १५८० मधील ही घटना आहे. म्हणजे इस. १६५८ हे वर्ष. गुरू समर्थ रामदास यांचेबरोबर शास्त्रार्थ करायचा यासाठी ते पुढे चाफळ परिसरातील बहीरोबा वाडी जवळील रामघळीजवळ समर्थ एका कातळावर बसले होते तिथे गेले. शास्त्रार्थाची वादभिक्षा मागितली. समर्थ नम्रपणे म्हणाले, आम्ही रामाचे दास ना पंडीत ना विद्वान ना वेदशास्त्र जाणतो. तरी ही अहंकारी सदाशिवशास्त्री ऐकत नाहीत म्हहटल्यावर शिष्य कल्याणाकडे पाहीले. योगीराज कल्याण म्हणाले पात्र बहु शुद्ध आहे कृपा व्हावी. समर्थांनी तेथून एक अंत्यज मोळीविक्या चालला होता त्याला कल्याणाकरवी बोलावून घेतले. आम्ही पात्र नाहीत पण या मोळीविक्या भैरूसोबत आपण शास्त्रार्थ करावा असे ते शास्त्रींना म्हणाले. गुरूचरित्णातील लिलेप्ररमाणे या भैरुने सदाशिवशास्त्रींना हरविले. ही लिला पाहता सदाशिवशास्र्त्री समर्थांना शरण आले व क्षमा मागितली. या सदाशिव शास्त्रींना उपदेश करून वासुदेव गोसावी हे नामाभिधान दिले. कण्हेरी हे कृष्णेच्या उत्तरेस पंचक्रोशीतील ग्राम आहे व तिथे आपण समाजोद्धाराचे काम करावे असी आज्ञा केली. या वासुदेव शास्त्रींनी पुढे माधव, पुरुषोत्तम, भीमराज, असा बहु रामदासी शिष्यगण तयार केला. परिसरामध्ये शिरवळ, येथे २ भुइंज, मर्ढे, पसरणी, बार्शीजवळ महीषगांव येथे उपमठ तयार झाले.
==जीवन==
भारत प्रवास करतांना शेवटी वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी पैठणला परत आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले.
मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्याया गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे मानले जाते.
===जीवनकार्य===
समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होत.समर्थांचे एक वैशिष्ट्य होते - समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती.
आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा रामदासस्वामींना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले.
सर्वस्वी निःसत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुनः जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.
'''केल्याने होत आहे रे ।'''<br/>
आज आपल्या जीवनात अपयश आणि दुःख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच ‘तप’ असे म्हणले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खऱ्या धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले. अंतःकरणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंतःकरणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले -
धिर्धरा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका ।<br/>
केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥
मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राममंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गांवी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण अकराशे मठ आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. <br />
समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दऱ्याखोऱ्यातून, डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगायमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठमहंत निर्माण करून, निःस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभु [[राम|श्रीरामचंद्र]], आदिशक्ति तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी [[मारुती|मारुतीराया]] या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरशः शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदऱ्यांत, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. समर्थावर [[एकनाथ|संत एकनाथाच्या]] वाङ्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. [[भारत|हिंदुस्थान]] बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणाऱ्या समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते छत्रपती [[शिवाजी]] महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावून गेले.
==शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेली सनद==
[[चित्र:Dhurandhar Shivaji Ramdas bhet.jpg|thumb|शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीचे एम.व्ही. धुरंधर यांनी काढलेले चित्र]]
[[छत्रपती शिवाजी महाराज]] हे समर्थ रामदास स्वामींच्या विच्याराचे होते. स्वराज्य रक्षणासाठी समर्थ शिवाजी महाराजांन सोबत होते.<ref name=":0" />
छत्रपती शिवाजी महाराजांनी ३१ नोव्हेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. याबाबतचे एक पत्र इ. स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती.
यानंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय, अनेक नकला पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दफ्तरातही सापडतात; पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते. अखेरीस मे २०१७ मध्ये लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररी’त या मूळ पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली असून, महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे आहेत. पत्राच्या मुख्य बाजूवरचे अक्षर आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे.
‘श्रीसद्गुरुवर्य, श्रीसकळतीर्थरूप, श्रीकैवल्यधाम, श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापनाजे’’, अशा मायन्याने हे पत्र सुरू होते. त्यापुढे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या शब्दात पूर्वी समर्थांनी त्यांना काय उपदेश केला, त्याबद्दल थोडक्यात लिहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=https://abpmajha.abplive.in/mumbai/badlapur-sanad-by-shivaji-maharaj-to-samarth-ramdas-discovered-latest-update-495858 |title=येथे |access-date=2019-05-19 |archive-date=2018-03-08 |archive-url=https://web.archive.org/web/20180308135529/http://abpmajha.abplive.in/mumbai/badlapur-sanad-by-shivaji-maharaj-to-samarth-ramdas-discovered-latest-update-495858 |url-status=dead }}</ref>
===तत्त्वज्ञान===
रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानास [[एकनाथ|संत एकनाथांच्या]] वाङ्मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म<sup>%</sup>, माया, जीव, जगत्, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते सांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभवज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडले.
त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः १२ वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच 'भिकारी' आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली आहे. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात असे त्यांनी सांगितले आहे.
परमात्मा हा चराचरांत भरलेला असून, त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे हे समर्थांनी अनेक स्थळी सांगितले आहे. अनेक उपनिषदांचा संदर्भ देऊन समर्थांनी या जगाचे अनित्यत्व, मिथ्यत्व प्रतिपादन केले आहे. कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गांचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष्य त्यांनी त्यांच्या शिष्यांपुढे ठेवले. सतत ईश्वरचिंतन करावे, सद्गुरूंची सेवा करावी, उपासनेला प्राणपणाने चालवावे, सतत परमार्थ ग्रंथांचे परिशीलन करावे असे अनेक दंडक समर्थांनी घालून दिले आहेत.
पहा : [[चौदा ब्रह्म]]
===व्यक्तिमत्त्व===
मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे.
“शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।” हा श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला आहे.
===साहित्य व काव्यनिर्मिती===
समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या.<ref name=":0" /> आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या; एक श्रीरामचंद्रांची आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यांतील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजा भवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंग्लाई देवीचे मंदिर आजही याची साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावावयाची आणि ती कशी लावावीत या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र प्रकरण आहे. यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेत समर्थांनी सुमारे ३५० वनस्पतींची नवे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी आहे. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.
समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. [[दासबोध]],<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/book/show?id=90|title=दासबोध|last=|first=|date=|website=|archive-url=https://web.archive.org/web/20180704073350/http://web.bookstruck.in/book/show?id=90|archive-date=2018-07-04|dead-url=|access-date=|url-status=dead}}</ref> [[मनाचे श्लोक]],<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/book/show?id=89|title=मनाचे श्लोक|last=|first=|date=|website=|archive-url=https://web.archive.org/web/20180704074926/http://web.bookstruck.in/book/show?id=89|archive-date=2018-07-04|dead-url=|access-date=|url-status=dead}}</ref> [[करुणाष्टके]],<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/book/show?id=225|title=करुणाष्टके|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}{{मृत दुवा|date=August 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref> [[मारुति स्तोत्र|भीमरूपी स्तोत्र]],<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/book/show?id=1128|title=भीमरूपी स्तोत्रे|last=|first=|date=|website=|archive-url=https://web.archive.org/web/20180704085512/http://web.bookstruck.in/book/show?id=1128|archive-date=2018-07-04|dead-url=|access-date=|url-status=dead}}</ref> अनेक आरत्या उदाहरणार्थ 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही [[गणपती|गणपतीची]] आरती, 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' ही [[शंकर|शंकराची]] आरती, कांही पदे इत्यादी त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. [[समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी]] घरांघरांत स्थान मिळवले आहे 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे. याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या.
पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे उत्सव बंद पडले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरती वाङ्मय जनमानसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले. समर्थांनी या वाङ्मयाचे पुनरुज्जीवन केले. आपण ज्या विविध आरत्या म्हणतो, त्यांपैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत.
आपल्या अखंड प्रवासाच्या दरम्यान श्री समर्थ रामदास स्वामी श्रीक्षेत्र मोरगावला येऊन पोहोचले. येथे श्री मयूरेश्वराच्यासमोर उभे राहिल्यानंतर त्यांनी जोरात 'जय जय रघुवीर समर्थ' अशी आरोळी दिली. त्यावेळी महासाधू [[मोरया गोसावी]] महाराज यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव (थोरले) तेथे होते. श्री चिंतामणी महाराजांनी श्री समर्थांना विनंती केली की मोरया च्या समोर मोरया ची आरोळी असावी. ज्या कोणत्या देवतेच्या मंदिरात आपण असू त्या देवतेचाच जयघोष करायला हवा. मात्र श्रीसमर्थांनी ते न ऐकता वारंवार 'जय जय रघुवीर समर्थ" चाच नारा दिला, आणि एक चमत्कार घडला. अचानक श्रीसमर्थांचे डोळ्यास अंधारी आली. हे अजबच संकट आलेले पाहून श्री समर्थ श्रीगणेशांना शरण गेले. या संकटातून वाचविण्यासाठी त्यांनी मयुरेश्वराची करुणा भाकली. आर्तपणे त्यांनी जी साद घातली तीच आपण नेहमी "सुखकर्ता दुखहर्ता..." ह्या आरती रूपात म्हणत असतो. "सुखकर्ता दुखहर्ता..." ही श्री समर्थ रामदास स्वामी निर्मित आरती याच स्थानी, यानिमित्ताने निर्माण झाली.
श्री समर्थांच्या आगमनाचा साक्षीदार म्हणून जसा हनुमंत राया [[मोरगाव]] येथे स्थापित आहे.
तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेतांना समर्थांना 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' ही आरती स्फुरली. 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो.
समर्थांनी शंकराची आरती लिहिली, त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले. तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वराला आले. जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो, अशी या मंदिराची ख्याती होती. हे कळल्यावर समर्थांनी मुद्दाम मंदिरातच झोपायचे ठरवले. ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तसे हट्टी होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीत भीतच प्रवेश केला. पाहतात तर काय! समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते. त्याच वेळी 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत.
रामदासस्वामींनी श्रीमत् ग्रंथराज 'दासबोध’ या पारमार्थिक ग्रंथाची रचना ([[महाड|महाडजवळील]]) शिवथरघळ येथे केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=RPicBQAAQBAJ&pg=PA744&dq=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7+%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjC2uLx1ILoAhXOIbcAHWB6DHQQ6AEIKTAA#v=onepage&q=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%20%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&f=false|title=Dasbodh prakrut-marathi|publisher=Mrs Manasi s. vaidya|language=mr}}</ref>
दासबोधाशिवाय रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक [[अभंग]], [[आरती|आरत्या]], भूपाळ्या, पदे, [[स्तोत्र|स्तोत्रे]], राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्रिपु-विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे.
समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती.
एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शव्दांत सांगता येते - कर्म ,उपासना, ज्ञान, विवेक. भक्ती, प्रयत्न व सावधानता.
समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -<br/>
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।
प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -<br/>
प्रपंची जे सावधान। तोचि परमार्थ करील जाण।<br/>
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।
याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,<br/>
बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।<br/>
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।<br/>
मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,
‘येक म्हणजी [[मराठी|मऱ्हाठी]] काय। हे तो भल्यासी ऐको नये।<br/>
ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।<br/>
लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली।<br/>
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।<br/>
तैसी भाषा प्राकृत।।’
===लेखन===
रामदासस्वामींची वाङ्मय संपदा अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरत्या त्यांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या वाङमयाचे मूल्यमापन भिन्न प्रकारे, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारवंतांनी केले आहे. त्यांच्या एक एक वाङ्मय प्रकाराचा ऊहापोह करून त्या प्रकारच्या वाङ्मयातून समर्थ काय सांगतात, हे पहातानाही त्यांच्या भक्तीचे, शैलीचे, बुद्धिमत्तेचे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषावैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही.
समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची [[मराठी]] भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन् त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.
परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहिले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी, किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.
रामदासांच्या काही साहित्यरचना :-
* [[अस्मानी सुलतानी]]
* [[आत्माराम]]
* [[आनंदवनभुवनी]]
* एकवीरा समाधी अर्थात् जुना दासबोध
* [[करुणाष्टके]]
* [[समर्थ रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र|छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र]]
* [[दासबोध]]
* [[समर्थकृत देवी स्तोत्रे]]
* [[नृसिंहपंचक]] : हे काव्य [[अनुप्रास|लाटानुप्रासाचे]] उत्तम उदाहरण आहे.
* ’भीमरूपी महारुद्रा’ सारखे स्तोत्र
* [[मनाचे श्लोक]]- मनाचे श्लोक एकूण २०५ आहेत.
* [[मारुति स्तोत्र]]
* मुसलमानी अष्टक
* [[रामदास स्वामींचे अभंग]]
* [[राममंत्राचे श्लोक]]
* [[समर्थांच्या उर्दू पदावल्यांचे पुस्तक]]
* [[सवाई]]
* ’सुखकर्ता दुखहर्ता’, ’लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’, ’सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं’, यांसारख्या [[रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्या|सुमारे ६१ आरत्या]]
* [[सोलीव सुख ]] , आणि
* अप्रसिद्ध असलेला हजारो पानी मजकूर
== समर्थांचा अंतिम प्रवास : साहित्यातील वर्णन ==
संवत्सरी दुर्मती । सज्जनगडी हो इमारती । दोन सहस्र निष्क प्रीती ।वेचिली राये ।।<br/>
घर बांधिले विशाले । गृह प्रवेश करतीये वेले । वैशाख मासी भक्तपाले । प्रवेशले ।।<br/>
तेव्हा बोलिले वचन । आम्हास राहाणे स्वल्प जाण ।। <br/>
सांप्रत ज्यास मठ म्हणतात ती इमारत जीर्ण झालेली असल्याने अंगलाई देवालय व शेजारच्या तटातील ओवऱ्यांत समर्थांच्या राहण्याची व्यवस्था केली .१६०३ च्या रामनवमीनंतर चाफळहून समर्थ परत येईपर्यंत इमारत तयार झाली आणि समर्थ आल्यावर वैशाखापासून तेथेच राहू लागले. गृहप्रवेश करतेवेळेसच समर्थ उद्गारले 'येथे आता स्वल्प काळ राहणे आहे; खोलीचे बाहेर येणे किंवा कोणाशी बोलणे बहुतेक कमीच केले. उद्धवस्वामी व आक्काबाई यांशिवाय खोलीत कोणास येऊ देत नसत. कोणी काही कार्यभाग विचारले तर 'राम बुद्धी देईल तसे करा' म्हणून उत्तर देत. <br/>
'कोण्ही विचार पुसले काही । पूर्वीच सांगितले पाही । सांगावया आता काही । उरेचिना ।।' <br/>
पितळेच्या खुराचा पलंग होता, त्यावर नित्य बसून असत. अन्नाचा आहार अगदी टाकला होता. पाच चार महिने तर केवळ दुधावरच होते. जवळ कोणास येऊ देत नसत. एखाद्यास प्रसंगोपात बोलाविले तर त्याने तेवढे येऊन काय आज्ञा आहे ते विचारून जावे. उद्धव अथवा आक्का हे मात्र न विचारता खोलीत ये-जा करत व काय हवे नको ते पाहत. निजले असले तर उठवून दूध देत. पण ते दूधही स्वामींनी मर्जी असली तर घ्यावे नाही तर अपेक्षा नाही म्हणून सांगावे. उद्धव एके दिवशी म्हणाले की व्याधिनिरसनार्थ अनुष्ठान बसवितो व उत्तम वैद्य आणवितो; त्यावर हसून समर्थ म्हणाले आतापर्यंत देहाची ममता टाकण्याचा उपदेश दुसऱ्यास केला त्याचे हे सार्थक की काय? प्रारब्धाने देहाचे जे व्हायचे जेथे व्हायचे ते होत राहील. तेव्हा आक्का म्हणाल्या 'आपली इच्छा नसेल तर राहिला औषधोपचार; पण आता थंडीचे दिवस आले येथे डोंगरावर तर फार थंडी असते. तेव्हा चार दिवस खाली चाफळला किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी चलावे. 'समर्थांनी उत्तर दिले - <br/>
जेथे होईल हे प्रांत (शेवट) । तेथे भजतील हो भक्त । उत्साह चाफळी अद्भुत । राहील तेव्हा ।। <br/>
'आम्ही चाफळास जाण्याने श्री रघुवीराच्या उपासनेकडे लोकांचे दुर्लक्ष होऊ लागेल यासाठी कोठेही आता जाणे नको; <br/>
'म्हणौनी सज्जनगडी वास । आम्हास करणे सावकास । जे होईल देहास । ते येथे घडे ।।' <br/>
अशाही स्थितीत पौषमासी ( मार्गशीर्षाचा क्षयमास होता ) डोमगावहून कल्याण स्वामी आले. त्यांनी लिहिलेली दासबोधाची प्रत तपासून दिली. <br/>
आमची प्रतिज्ञा ऐसी । काही न मागावे शिष्यासी । आपणामागे जगदीशासी । भजत जावे ।।' <br/>
ही शेवटची ओवी करून ती १२-१० मध्ये घातली. <br/>
'मध्यरात्री साहावे तासी । समर्थ पाहती त्या मूर्तीसी । मेण होते जे नयनासी । ते काढविले ।। <br/>
श्रीचे मुखावलोकन केले । परम समाधान झाले । याउपरी आले । राहणे न घडे ।। <br/>
अवकाश पांच दिवस । उरला आहे आम्हास । कोण पुजील त्यास । यश घडो ।। <br/>
करणाऱ्याच्या करविल्या । आणि त्याच्या श्रमाचा । प्रसाद झाला सर्वांचा । मनोरथ ।।
अर्थात हे बोलणे बहुतेक स्वगतच झाले. दुसरे दिवशी सकाळी मूर्ती पाहण्यासाठी खोलीत मंडळी आली असता समर्थांच्या मुखातून एक श्लोकार्ध निघाला - <br/>
रविकुळटिळकाचा वेळ संनिध आला । तदुपरी भजनाशी पाहिजे संग केला ।।समर्थांचे मनोगत जाणून -<br/>
अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी । बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी ।। <br/>
हे दोन चरण उद्धवांनी म्हणून समर्थांचा श्लोक पूर्ण केला. ते पाहून समर्थ फार संतुष्ट होऊन म्हणाले 'उद्धवा शाबास भले शाबास!' आणि नंतर श्रीरामापुढे अखंड नामघोष सुरू केला.<br/>
माघ कृ.८ रोजी दोन प्रहरी निद्रा करून उठले, ते समयी वचने दोनी प्रत्येकी येकादशाक्षरे-- <br/>
देवद्रोहीयांचा नाशची आहे ।। समुद्रातीरस्थांचा नाश आहे ।। बोलिले, असे लेखांक ४३ मध्ये म्हणले आहे. त्यातच शेवटी लिहिले आहे की, <br/>
नवमी दो प्रहरा दर्शनासी बहुत लोक आले । त्यांस स्वमुखे आज्ञा दिली । ते लोक द्वारापासी उभेच आहेत । संनिध कोन्हासही येऊ दिल्हे नाही । तेच समयी पलंगावरून उतरून पादुकावरी उत्तराभिमुखी बैसले । श्रींचे स्मरण केले ।। <br/>
"पलंगाखाली उतरले । पादुका पायी लेइले । उत्तर दिशेकडे केले । मुख बरवे ।।<br/>
भक्तजन विनविती । पलंगावरी बैसावे म्हणती । तेव्हा बोलिले हो प्रीती । बैसाणे नाही ।।<br/>
तुम्ही बैसवाल तरी पहा । म्हणोन उचलती जन दहा । शक्तिवंत करिती अहा । नुचलती आमुते ।।<br/>
करिता बहुतची यत्न । नुचले अनुमात्र आसन । तेव्हा आज्ञापिले वचन । बाहेर बैसां ।। <br/>
आक्का व उद्धव यांखेरीज बाकीचे सगळे बाहेर दाराशीच बसले, आणि समर्थांनी रघुपतीकडे दृष्टी लावून ध्यान धरले; त्याबरोबर आक्का व शिष्य मंडळी घाबरी होऊ लागली. ते पाहून समर्थ म्हणाले ,'इतके दिवस सेवेत राहून वेदान्त श्रवण केल्याचे व अध्यात्माच्या अभ्यासाचे फळ हेच काय? त्यावर आक्कांनी हात जोडून विनंती केली, घाबरे होणे किंवा ममतेत गुंतणे हे काहीच समर्थांनी ठेवले नाही, पण प्रत्यक्ष सेवा व सगुणदर्शन अंतरेल याचे वाईट वाटते'; त्या वेळी त्यांच्या (व आज आपल्याही) समाधानासाठी समर्थांच्या मुखातून पुढील अभंग प्रकटला - <br/>
माझी काया गेली खरे । परी मी आहे जगदाकारे । ऐका स्वहित उत्तरे । सांगेन ती ।।<br/>
नका करू खटपट । पहा माझा ग्रंथ नीट । तेणे सायुज्याची वाट । ठाई पडे ।।<br/>
राहा देहाच्या विसरे । वर्तो नका वाईट बरे । तेणे मुक्तीची द्वारे । चोजविती ।।<br/>
रामीरामदास म्हणे । सदा स्वरूपी अनुसंधान । करा श्री रामाचे ध्यान । निरंतर ।।<br/><br/>
या अभंगाचा आशय भीमस्वामींनी दोन ओव्यांत सांगितला तो असा -<br/>
माझी काया आणि वाणी ।गेली म्हणाल अंतःकरणी । परी मी आहे जग्जीवनी । निरंतर ।।<br/>
आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध । असता न करावा खेद । भक्त जनी ।।<br/><br/>
नंतर श्रीसमर्थांनी रामनामाचा गजर तीन वेळा एवढ्या मोठ्याने केला कI त्या घोषाने मुहूर्तभरपर्यंत गडावरील सर्व आकाश दुमदुमून गेले.<br/>
तीन वेळा स्मरण केले । अंबर अवघे गर्जिनले । रामनामे कोंदाटले । जिकडे तिकडे ।।<br/>
मुहूर्त एक हो गर्जना । गगनी कोंदाटली जाणा । विस्मय पावलो निजजना । प्रेम आले ।।<br/>
ध्वनी जाली संपूर्ण । जाहला अवतार हो पूर्ण । देशोदेशी भक्तजन । जाते जाले ।।<br/>
या प्रकारे श्रीसमर्थांनी 'माघ वद्य नवमी । दिवसा दोन प्रहर नेमी । शनिवारी परंधामी । योग केला ।।{{संदर्भ हवा}}
अंतिम पाच दिवसांमध्ये समर्थांनी अन्नपाणी वर्ज्य केले. त्याच काळात सज्जनगडावर तंजावर येथून श्रीराम पंचायतनाच्या मूर्ती आल्या. समर्थांनी स्वहस्ते त्यांचे पूजन केले. पूर्णपणे एकांतवास स्वीकारला. त्यावेळी त्यांच्याजवळ फक्त [[उद्धव स्वामी]] व [[आक्का बाई]] होते. [[कल्याण स्वामी]] डोमगाव येथे होते. अंतिम दिनी समर्थ पद्मासन घालून उत्तराभिमुख बसले. तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ ' हा घोष करून आत्मा पंचत्वात विलीन केला. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार [[उद्धव स्वामी]] यांनी केले. समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य नवमी शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय.
===समर्थसंप्रदाय===
समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा संप्रदाय आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=pL9HAAAAMAAJ&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjk1KHRvOznAhWk63MBHfm9CzQQ6AEIMjAB|title=Hindī evaṃ Marāṭhī ke Vaishṇava sāhitya kā tulanātmaka adhyayana|last=Jogalekar|first=N. C.|date=1968|publisher=Javāhara Pustakālaya|language=hi}}</ref> समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवाजी महाराजांच्या काळात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी व कवयित्रींनी विपुल लेखन केले आहे. या संप्रदायाची बहुतेक हस्तलिखिते धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात ठेवली आहेत. त्यांचा शोध घेऊन संग्रह करण्यासाठी समर्थ भक्त [[शंकरराव देव]] यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.
===शिष्यमंडळ===
[[File:समर्थ.jpg|thumb|समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा होती.]]
समर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते. कल्याणस्वामी रामदासांचे पट्टशिष्य होते. ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्या वेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई. समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा असे. दासबोधाचे नुसते पारायण करून भागत नव्हते, दासबोध समजावून घेण्यावर समर्थांचा भर होता. अनेक महंतांचा दासबोध कंठस्थ होता. शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती. त्यावेळी ग्रंथ छापले जात नसत. हाताने लिहून ग्रंथांचा नकला केल्या जात. छापील नसल्यामुळे ग्रंथ बांधलेले (बाइंडिंग केलेले) नसत. पानांवर पृष्ठांक देखील नसायचे. अशा वेळी समर्थ त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत. पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सर्व पाने विस्कळीत करत आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगत. ज्या शिष्यांचा दासबोध कंठस्थ नसे त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागे. अशा शिष्याला महंत म्हणून किंवा मठपती पदी नियुक्त केले जात नसे. ज्याला पोथी लावायला विलंब झाला त्यांची निर्भत्सना करताना समर्थ म्हणत," याने दासबोध वाचला नाही केवळ गंधफुले वाहून पूजला."त्या वेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की, जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करील, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल. त्यासाठी वेगळा गुरू करण्याची गरज नाही. ग्रंथ हेच गुरू होत.
* [[अनंत कवी]]
* [[अनंतबुवा मेथवडेकर]]
* [[अंबिकाबाई]]
* [[आक्का बाई]]
* [[उद्धव स्वामी]]
* [[कल्याण स्वामी]]
*[[भीम स्वामी]]
* [[केशव स्वामी]]
* [[गिरिधर स्वामी]]
* [[आचार्य गोपालदास]]
* [[दत्तात्रय स्वामी]]
* [[दिनकर स्वामी]]
* [[दिवाकर स्वामी]]
* भीमदास स्वामी
* [[भोळाराम स्वामी]]
* [[मेरु स्वामी]]
* [[रंगनाथ स्वामी]]
* रघुनाथ स्वामी
* [[रोकडाराम स्वामी ]]
* [[वासुदेव स्वामी]]
* [[वेणा बाई]]
* हणमंत स्वामी
* [[श्री हंसराज स्वामी]]
===रामदासस्वामींची मराठीतील चरित्रे आणि त्यांच्यासंबंधी इतर ग्रंथ===
* आनंदवनभुवनी (कादंबरी, लेखिका : [[शुभांगी भडभडे]])
* ऐसी हे समर्थ पदवी (अशोक प्रभाकर कामत)
* संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक ११-६-२०१७)
* कल्याणा, छाटी उडाली ([[सुनील चिंचोलकर]])
* ग्रंथराज दासबोध खंड १ ([[सुनील चिंचोलकर]])
* तुका राम दास (तुलसी आंबिले, लोकसत्ता दैनिकात २०१६ साली प्रसिद्ध झालेल्या दोन सदरांतील मजकुराचे संकलन)
* तोचि येक रामदास ([[जनार्दन ओक]])
* पत्र समर्थांची ([[सुनील चिंचोलकर]])
* प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास : तुकाराम-रामदास (अच्युत नारायण देशपांडे, १९६६)
* मनाच्या श्लोकातून मनःशांती ([[सुनील चिंचोलकर]])
* मला दासबोधीच लाभेल बोध ([[सुनील चिंचोलकर]])
* राजगुरू समर्थ रामदास (शं.दा. पेंडसे)
* राजवाड्यांचा रामदास : ([[राजवाडे]] लेखसंग्रहाअंतर्गत, संपादन [[द.वा. पोतदार]])
* रामदास (श.श्री. पुराणिक)
* रामदास : वाङ्मय आणि कार्य ([[न.र. फाटक]]) (१९५३)
* श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान ([[श्री.म. माटे]])
* विद्यार्थ्यांचे श्रीरामदास (पुस्तक आणि ऑडिओ बुक) ([[सुनील चिंचोलकर]])
* शिवाजी आणि रामदास ([[सुनील चिंचोलकर]])
* शिष्य समर्थांचे ([[सुनील चिंचोलकर]])
* श्रीसमर्थ चरित्र ([[ज.स. करंदीकर]], १९५३)
* श्रीसमर्थ चरित्र ([[न.र. फाटक]]) (१९५१)
* श्रीसमर्थ चरित्र (सदाशिव खंडो आळतेकर) (दुसरी आवृत्ती, सन १९७४)
* श्रीसमर्थचरित्र (सदाशिव खंडो आळतेकर) (शके १८५५)
* श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन ([[सुनील चिंचोलकर]])
* श्रीसमर्थ चरित्र (अनेक खंड) : खंड १. -श्रीसमर्थावतार ([[बा.सी. बेंद्रे]])
* श्री समर्थ चरित्र (अनेक खंड) : तृतीय खंड -श्री समर्थ संप्रदाय (शंकरराव देव)
* समर्थदर्शन (संपादित लेख संग्रह; लेखक - श्री.र. कावळे, अनिरुद्ध कुलकर्णी, श्या.गो. मुद्गल. प्रस्तावना - [[के.वि. बेलसरे]], नवीन आवृत्ती - १९८२
* श्रीसमर्थप्रताप (समर्थांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले गिरिधरस्वामी)
* समर्थविचार (कॅप्टन आनंद जयराम बोडस)
* समर्थ व्यवस्थापन (दासबोध) लेखक - रमेश कुलकर्णी)
* श्रीसमर्थ रामदास वाङ्मय शब्दार्थ संदर्भकोश (दासबोध वगळून) (संपादक : रा.शं. नगरकर आणि डॉ. मु.श्री. कानडे)
* सद्गुरू समर्थ रामदास और छत्रपति शिवाजी महाराज (हिंदी, लेखक सुरेश तोफखानेवाले)
* समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद ([[सुनील चिंचोलकर]])
* समर्थ रामदास विवेक दर्शन (संत रामदास, साहित्य अकादमी प्रकाशन)
* समर्थ रामदासांचा भक्तियोग (डाॅ. [[शंकर अभ्यंकर]])
* श्रीरामदासस्वामि-चरितम् (संस्कृत, श्रीपादशास्त्री हसुरकर, शके १८४४)
* समर्थ शिकवण (आनंद जयराम बोडस)
* श्रीसमर्थ रामदास : जीवन व तत्त्वज्ञान (?)
* समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज ([[कौस्तुभ कस्तुरे|कौस्तुभ सतीश कस्तुरे]])
* श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान ([[श्री.म. माटे]])
* समर्थ रामदासांचे व्यवस्थापन ([[सुनील चिंचोलकर]])
* समर्थ संदेश (कॅप्टन आनंद जयराम बोडस)
* समर्थ साहित्य (उषा जोशी)
* श्रीसमर्थांचा गाथा (संपादक [[अनंतदास रामदासी]], १९२८)
* समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी (लेखक : [[सुनील चिंचोलकर]]; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
* श्रीसमर्थांची लघुकाव्ये (संपादक - डॉ. सुनीती सहस्रबुद्धे)
* श्री समर्थाचें पुण्य स्मरण (शंकर धोंडो क्षीरसागर)
* साक्षेप समर्थांचा (डॉ. वि. रा करंदीकर)
* [[commons:File:समर्थ_रामदास.pdf|समर्थ रामदास]] - ले.पु.पां.गोखले (वाचनासाठी उपलब्ध)
==समर्थ रामदासांच्या जीवनावरील नाटके/चित्रपट==
* संत रामदास (मराठी चित्रपट, दिग्दर्शक राजा नेने)
* जय जय रघुवीर समर्थ (मराठी लघुपट, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर)
* समर्थ रामदास स्वामी (मराठी चित्रपट, दिग्दर्शक राजू सावंत)
* श्रीशिवसमर्थ (नाटक, लेखक : जयवंत पंदिरकर)
* श्री राम समर्थ (चित्रपट, दिग्दर्शक संतोष तोडणकर)
* रघुवीर
==विसाव्या शतकातील श्रेष्ठ रामदासी==
* [[अण्णाबुवा कालगावकर]]
* [[अनंतदास रामदासी]]
* [[गोंदवलेकर महाराज]]
* [[नानासाहेब धर्माधिकारी]]
* [[नारायण महाराज, हरिहर]]
* [[प्रल्हाद महाराज रामदासी]]
* [[केशव विष्णू बेलसरे]]
* [[मसुरकर महाराज]]
* [[शंकर श्रीकृष्ण देव]]
* [[श्रीधर स्वामी]]
==संस्था==
स्वामी समर्थ रामदास यांचे नाव दिलेल्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही या :-
* स्वामी समर्थ रामदास महापालिका मंडई, वांद्रे (मुंबई)
==रामदास स्वामींनी वास्तव्य केलेल्या ‘घळी’==
तारळेघळ, मोरघळ, रामघळ, [[शिवथरघळ]], हेळवाक घळ, वगैरे
==हे सुद्धा पहा==
* [[काशीबाई साखाजी मिन्धर]]
* [[नारायण विष्णू धर्माधिकारी]]
* [[दासबोध]]
* [[समर्थ पंचायतन]]
* [[परळी वैजनाथ येथील रामदासी मठ]]
* [[अकोला येथील रामदासी मठ]]
==चित्रदालन==
<gallery>
File:Ramdas vardan.jpg|वरदान
File:Ramdastemp.jpg|समर्थहृदय श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी समर्थांच्या जन्मस्थानी उभारलेले समर्थांचे मंदिर
File:Ramdas balpan.jpg|बालपण
File:Sajjangad ramdas.jpg|सज्जनगड येथील राम मूर्ति
File:Sajjangad samadhi.jpg|समर्थ रामदास स्वामींची समाधी सज्जनगड
File:Ramdas tap.jpg|तपश्चर्या आणि साधना
File:Ramdas takali.jpg|हनुमंताची मूर्ती सोन्याची....कि शेणाची?
File:Ramdas shishy.jpg|धोंडिबाच्या मनाची उन्मनी अवस्था झाली
File:Lord Ram at Chaphal -Samarth Ramdas Swami.jpg|चाफळ येथील समर्थ स्थापित श्रीराम मूर्ती
File:Samarth Ramdas Swami sthapit Maruti Varanasi.jpg|काशी येथील समर्थ स्थापित मारुती मूर्ती
File:Ramdas aarati.jpg|श्री लवथवेश्वराचे पूजन.
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
{{विकिक्वोट}}
{{विकिस्रोत साहित्यिक}}
* [[:b:दासबोध|दासबोध]]
* [http://santvenaswami.com/ समर्थशिष्या वेणा स्वामी यांच्यावरील संकेतस्थळ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20110208115808/http://santvenaswami.com/ |date=2011-02-08 }}
* [http://sanskritdocuments.org/marathi/index.html#Dasbodh दासबोध]
* [http://www.aathavanitli-gani.com/Santvani/Samarth_Ramdas 'आठवणीतली गाणी.कॉम' या संकेतस्थळावर समर्थ रामदास यांची काव्ये]
* [http://www.loksatta.com/lokrang-news/samarth-darshan-at-sajjangad-1069441/ समर्थदर्शन-संत रामदासांच्या जीवनपटाचा शोध घेणाऱ्या या संग्रहालयाची सफर]
{{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:रामदास}}
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी संत]]
[[वर्ग:समर्थ संप्रदाय]]
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:समर्थ रामदास]]
[[वर्ग:इ.स. १६०८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६८१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
hdmcfh6w42fhe5rvgx8rbd02dgll7cq
ब्रांडेनबुर्ग गेट
0
96379
2681076
2540808
2026-04-26T09:21:04Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681076
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Braniborská brána.jpg|इवलेसे|300x300अंश|ब्रांडेनबुर्ग फाटक]]
'''ब्रांडेनबुर्ग फाटक''' ({{lang-de|Brandenburger Tor}}) हे [[बर्लिन]] शहरामधील एक ऐतिहासिक फाटक आहे व बर्लिन आणि [[जर्मनी]]मधील सर्वात प्रसिद्ध स्थळचिन्ह आहे. हे फाटक [[प्रशिया]]चा [[फ्रेडरिक विल्यम दुसरा, प्रशिया|फ्रेडरिक विल्यम दुसरा]] ह्याच्या कारकिर्दीत १७८८ ते १७९१ दरम्यान एक शांततेचे प्रातिक म्हणून बांधले गेले.
== बाह्य दुवे ==
{{Commons|Brandenburger Tor|ब्रांडेनबुर्ग फाटक}}
*[http://www.brandenburg-gate.de ब्रांडेनबुर्ग फाटक] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20201201121648/http://www.brandenburg-gate.de/ |date=2020-12-01 }}
*[http://www.stiftung-denkmalschutz-berlin.de/projekte/brandenburger-tor बर्लिन वास्तू जीर्णोद्धार संस्था] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20111017025116/http://www.stiftung-denkmalschutz-berlin.de/projekte/brandenburger-tor |date=2011-10-17 }}
*[http://www.stadtentwicklung.berlin.de/denkmal/denkmale_in_berlin/en/unter_den_linden/brandenburger_tor.shtml ऐतिहासिक माहिती] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20040407190232/http://www.stadtentwicklung.berlin.de/denkmal/denkmale_in_berlin/en/unter_den_linden/brandenburger_tor.shtml |date=2004-04-07 }}
*[http://www.stadtpanoramen.de/en/berlin/brandenburg_gate.html विस्तृता चित्र]
{{coord|52|30|58.58|N|13|22|39.80|E|type:landmark|display=title}}
[[वर्ग:बर्लिनमधील इमारती व वास्तू]]
[[वर्ग:इ.स. १७९१ मधील निर्मिती]]
d05475eze0t9b09xzxd7fzk2qgzefyq
जनार्दन बाळाजी मोडक
0
130386
2681077
2647295
2026-04-26T09:24:48Z
Ketaki Modak
21590
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2681077
wikitext
text/x-wiki
'''जनार्दन बाळाजी मोडक''' ([[३१ डिसेंबर]], [[इ.स. १८४५]]:पंचनदी, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[१९ मार्च]], [[इ.स. १८९२]]:[[ठाणे]], महाराष्ट्र) हे मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक होते. पुणे येथे बी.ए.च्या वर्गात असतानाच [[इ.स. १८७०]]पासून ते मेजर [[थॉमस कॅन्डी]] यांच्या हाताखाली भाषांतरकार म्हणून नोकरीला लागले. नंतर ते [[ठाणे]] शहरातील एका शाळेत शिक्षक झाले. महाराष्ट्र सारस्वतकार [[विनायक लक्ष्मण भावे]] यांच्यावर मोडकांचा मोठा प्रभाव होता.
[[विविधज्ञानविस्तार]] (स्थापना-[[इ.स. १८६८]]) या नियतकालिकाशी मोडक यांचा संबंध १८७४ ते १८९० पर्यंत आला. या काळात मोडकांनी ज्योतिष व गणिताविषयी अनेक लेख मासिकात लिहिले. [[भास्कराचार्य|भास्कराचार्यांच्या]] [[लीलावती (ग्रंथ)|लीलावती]]चे भाषांतरही प्रसिद्ध केले. या शिवाय संस्कृत कवींची चरित्रे, संस्कृत काव्यांतील सौंदर्य, आणि पुस्तकपरीक्षणे आदी विषयांवर त्यांनी [[विविधज्ञानविस्तार|विविधज्ञानविस्तारात]] लेखन केले. याखेरीज त्यांचे मराठी काव्यासंबंधी लेख ‘निबंधमाला’, ‘निबंधचंद्रिका’ ‘शालापत्रक’, ठाण्याचे ‘अरुणोदय’, मुंबईचे ‘इंदुप्रकाश’ आदी मासिकांतून प्रसिद्ध झाले. मोडक हे ‘काव्येतिहाससंग्रह’ व नंतर ‘काव्यसंग्रह’ या मासिकांचे संपादक झाले.
==काव्येतिहास मासिक==
प्राचीन मराठी हस्तलिखित काव्ये, जुन्या बखरी, जुनी ऐतिहासिक कागदपत्रे हे अप्रसिद्ध साहित्य प्रकाशात आणण्यासाठी '''जनार्दन बाळाजी मोडक''' यांनी [[काशिनाथ नारायण साने]] यांच्या सोबत इ.स. १८७८मध्ये ‘काव्येतिहास’ नावाचे मासिक सुरू केले. त्यांच्या या कार्यात त्यांना [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] आणि शंकर तुकाराम शाळिग्राम आदींचे साहाय्य झाले. पुढे [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] यांनी ‘काव्येतिहास’शी संबंध तोडल्यामुळे, '''जनार्दन बाळाजी मोडक''' त्या मासिकातील संस्कृत काव्यविभागाचे कामही पाहू लागले. हे मासिक १८८८पर्यंत चालले. त्यात मोडकांनी संपादन करून प्रकाशित केलेली काव्ये आणि लेख :
* [[मुक्तेश्वर]]कृत [[महाभारत]]-वनपर्व (१८७९)
* [[वामनपंडित]]कृत प्रकरणे (१८८२)
* [[रामदासस्वामी]]कृत [[रामायण]] व इतर प्रकरणे (१८८२)
* [[मोरोपंत|मोरोपंतांचे]] कृष्णविजय-पूर्वार्ध (१८९१)
== '''जनार्दन बाळाजी मोडक''' यांचे अन्य साहित्य==
* जगाच्या इतिहासाचे सामान्य निरूपण (१८७२)
* [[भास्कराचार्य]] व तत्कृत ज्योतिष (१८७७)
* वेदांग ज्योतिषाचे मराठी भाषांतर (१८८५)
==निधन==
मोडक यांचे वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी ठाण्यात निधन झाले.
{{DEFAULTSORT:मोडक, जनार्दन बाळाजी}}
[[वर्ग:इ.स. १८४५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८९२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी समीक्षक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
f6h5ho079kji5ivonxut4xkz86ia691
2681079
2681077
2026-04-26T09:28:05Z
Ketaki Modak
21590
चित्र जोडले.
2681079
wikitext
text/x-wiki
'''जनार्दन बाळाजी मोडक''' ([[३१ डिसेंबर]], [[इ.स. १८४५]]:पंचनदी, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[१९ मार्च]], [[इ.स. १८९२]]:[[ठाणे]], महाराष्ट्र) हे मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक होते. पुणे येथे बी.ए.च्या वर्गात असतानाच [[इ.स. १८७०]]पासून ते मेजर [[थॉमस कॅन्डी]] यांच्या हाताखाली भाषांतरकार म्हणून नोकरीला लागले. नंतर ते [[ठाणे]] शहरातील एका शाळेत शिक्षक झाले. महाराष्ट्र सारस्वतकार [[विनायक लक्ष्मण भावे]] यांच्यावर मोडकांचा मोठा प्रभाव होता.
[[चित्र:Janardan Balaji Modak.jpg|इवलेसे]]
[[विविधज्ञानविस्तार]] (स्थापना-[[इ.स. १८६८]]) या नियतकालिकाशी मोडक यांचा संबंध १८७४ ते १८९० पर्यंत आला. या काळात मोडकांनी ज्योतिष व गणिताविषयी अनेक लेख मासिकात लिहिले. [[भास्कराचार्य|भास्कराचार्यांच्या]] [[लीलावती (ग्रंथ)|लीलावती]]चे भाषांतरही प्रसिद्ध केले. या शिवाय संस्कृत कवींची चरित्रे, संस्कृत काव्यांतील सौंदर्य, आणि पुस्तकपरीक्षणे आदी विषयांवर त्यांनी [[विविधज्ञानविस्तार|विविधज्ञानविस्तारात]] लेखन केले. याखेरीज त्यांचे मराठी काव्यासंबंधी लेख ‘निबंधमाला’, ‘निबंधचंद्रिका’ ‘शालापत्रक’, ठाण्याचे ‘अरुणोदय’, मुंबईचे ‘इंदुप्रकाश’ आदी मासिकांतून प्रसिद्ध झाले. मोडक हे ‘काव्येतिहाससंग्रह’ व नंतर ‘काव्यसंग्रह’ या मासिकांचे संपादक झाले.
==काव्येतिहास मासिक==
प्राचीन मराठी हस्तलिखित काव्ये, जुन्या बखरी, जुनी ऐतिहासिक कागदपत्रे हे अप्रसिद्ध साहित्य प्रकाशात आणण्यासाठी '''जनार्दन बाळाजी मोडक''' यांनी [[काशिनाथ नारायण साने]] यांच्या सोबत इ.स. १८७८मध्ये ‘काव्येतिहास’ नावाचे मासिक सुरू केले. त्यांच्या या कार्यात त्यांना [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] आणि शंकर तुकाराम शाळिग्राम आदींचे साहाय्य झाले. पुढे [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] यांनी ‘काव्येतिहास’शी संबंध तोडल्यामुळे, '''जनार्दन बाळाजी मोडक''' त्या मासिकातील संस्कृत काव्यविभागाचे कामही पाहू लागले. हे मासिक १८८८पर्यंत चालले. त्यात मोडकांनी संपादन करून प्रकाशित केलेली काव्ये आणि लेख :
* [[मुक्तेश्वर]]कृत [[महाभारत]]-वनपर्व (१८७९)
* [[वामनपंडित]]कृत प्रकरणे (१८८२)
* [[रामदासस्वामी]]कृत [[रामायण]] व इतर प्रकरणे (१८८२)
* [[मोरोपंत|मोरोपंतांचे]] कृष्णविजय-पूर्वार्ध (१८९१)
== '''जनार्दन बाळाजी मोडक''' यांचे अन्य साहित्य==
* जगाच्या इतिहासाचे सामान्य निरूपण (१८७२)
* [[भास्कराचार्य]] व तत्कृत ज्योतिष (१८७७)
* वेदांग ज्योतिषाचे मराठी भाषांतर (१८८५)
==निधन==
मोडक यांचे वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी ठाण्यात निधन झाले.
{{DEFAULTSORT:मोडक, जनार्दन बाळाजी}}
[[वर्ग:इ.स. १८४५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८९२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी समीक्षक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
j8o0tapcqpssha48396cp4vu2xkx1i9
2681080
2681079
2026-04-26T09:29:56Z
Ketaki Modak
21590
चित्र जोडले.
2681080
wikitext
text/x-wiki
'''जनार्दन बाळाजी मोडक''' ([[३१ डिसेंबर]], [[इ.स. १८४५]]:पंचनदी, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[१९ मार्च]], [[इ.स. १८९२]]:[[ठाणे]], महाराष्ट्र) हे मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक होते. पुणे येथे बी.ए.च्या वर्गात असतानाच [[इ.स. १८७०]]पासून ते मेजर [[थॉमस कॅन्डी]] यांच्या हाताखाली भाषांतरकार म्हणून नोकरीला लागले. नंतर ते [[ठाणे]] शहरातील एका शाळेत शिक्षक झाले. महाराष्ट्र सारस्वतकार [[विनायक लक्ष्मण भावे]] यांच्यावर मोडकांचा मोठा प्रभाव होता.
[[चित्र:Janardan Balaji Modak.jpg|इवलेसे]]
[[विविधज्ञानविस्तार]] (स्थापना-[[इ.स. १८६८]]) या नियतकालिकाशी मोडक यांचा संबंध १८७४ ते १८९० पर्यंत आला. या काळात मोडकांनी ज्योतिष व गणिताविषयी अनेक लेख मासिकात लिहिले. [[भास्कराचार्य|भास्कराचार्यांच्या]] [[लीलावती (ग्रंथ)|लीलावती]]चे भाषांतरही प्रसिद्ध केले. या शिवाय संस्कृत कवींची चरित्रे, संस्कृत काव्यांतील सौंदर्य, आणि पुस्तकपरीक्षणे आदी विषयांवर त्यांनी [[विविधज्ञानविस्तार|विविधज्ञानविस्तारात]] लेखन केले. याखेरीज त्यांचे मराठी काव्यासंबंधी लेख ‘निबंधमाला’, ‘निबंधचंद्रिका’ ‘शालापत्रक’, ठाण्याचे ‘अरुणोदय’, मुंबईचे ‘इंदुप्रकाश’ आदी मासिकांतून प्रसिद्ध झाले. मोडक हे ‘काव्येतिहाससंग्रह’ व नंतर ‘काव्यसंग्रह’ या मासिकांचे संपादक झाले.
==काव्येतिहास मासिक==
प्राचीन मराठी हस्तलिखित काव्ये, जुन्या बखरी, जुनी ऐतिहासिक कागदपत्रे हे अप्रसिद्ध साहित्य प्रकाशात आणण्यासाठी '''जनार्दन बाळाजी मोडक''' यांनी [[काशिनाथ नारायण साने]] यांच्या सोबत इ.स. १८७८मध्ये ‘काव्येतिहास’ नावाचे मासिक सुरू केले. त्यांच्या या कार्यात त्यांना [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] आणि शंकर तुकाराम शाळिग्राम आदींचे साहाय्य झाले. पुढे [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] यांनी ‘काव्येतिहास’शी संबंध तोडल्यामुळे, '''जनार्दन बाळाजी मोडक''' त्या मासिकातील संस्कृत काव्यविभागाचे कामही पाहू लागले. हे मासिक १८८८पर्यंत चालले. त्यात मोडकांनी संपादन करून प्रकाशित केलेली काव्ये आणि लेख :
* [[मुक्तेश्वर]]कृत [[महाभारत]]-वनपर्व (१८७९)
* [[वामनपंडित]]कृत प्रकरणे (१८८२)
* [[रामदासस्वामी]]कृत [[रामायण]] व इतर प्रकरणे (१८८२)
* [[मोरोपंत|मोरोपंतांचे]] कृष्णविजय-पूर्वार्ध (१८९१)
[[चित्र:चार चरित्रात्मक लेख १९०८.pdf|इवलेसे|जनार्दन बाळाजी मोडक यांच्यावरील चरित्रात्मक लेख - मुखपृष्ठ]]
== '''जनार्दन बाळाजी मोडक''' यांचे अन्य साहित्य==
* जगाच्या इतिहासाचे सामान्य निरूपण (१८७२)
* [[भास्कराचार्य]] व तत्कृत ज्योतिष (१८७७)
* वेदांग ज्योतिषाचे मराठी भाषांतर (१८८५)
==निधन==
मोडक यांचे वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी ठाण्यात निधन झाले.
{{DEFAULTSORT:मोडक, जनार्दन बाळाजी}}
[[वर्ग:इ.स. १८४५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८९२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी समीक्षक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
0f3u5oax53ih4565u4xpeembbohhe7l
2681081
2681080
2026-04-26T09:30:47Z
Ketaki Modak
21590
2681081
wikitext
text/x-wiki
'''जनार्दन बाळाजी मोडक''' ([[३१ डिसेंबर]], [[इ.स. १८४५]]:पंचनदी, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[१९ मार्च]], [[इ.स. १८९२]]:[[ठाणे]], महाराष्ट्र) हे मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक होते. पुणे येथे बी.ए.च्या वर्गात असतानाच [[इ.स. १८७०]]पासून ते मेजर [[थॉमस कॅन्डी]] यांच्या हाताखाली भाषांतरकार म्हणून नोकरीला लागले. नंतर ते [[ठाणे]] शहरातील एका शाळेत शिक्षक झाले. महाराष्ट्र सारस्वतकार [[विनायक लक्ष्मण भावे]] यांच्यावर मोडकांचा मोठा प्रभाव होता.
[[चित्र:Janardan Balaji Modak.jpg|इवलेसे]]
[[विविधज्ञानविस्तार]] (स्थापना-[[इ.स. १८६८]]) या नियतकालिकाशी मोडक यांचा संबंध १८७४ ते १८९० पर्यंत आला. या काळात मोडकांनी ज्योतिष व गणिताविषयी अनेक लेख मासिकात लिहिले. [[भास्कराचार्य|भास्कराचार्यांच्या]] [[लीलावती (ग्रंथ)|लीलावती]]चे भाषांतरही प्रसिद्ध केले. या शिवाय संस्कृत कवींची चरित्रे, संस्कृत काव्यांतील सौंदर्य, आणि पुस्तकपरीक्षणे आदी विषयांवर त्यांनी [[विविधज्ञानविस्तार|विविधज्ञानविस्तारात]] लेखन केले. याखेरीज त्यांचे मराठी काव्यासंबंधी लेख ‘निबंधमाला’, ‘निबंधचंद्रिका’ ‘शालापत्रक’, ठाण्याचे ‘अरुणोदय’, मुंबईचे ‘इंदुप्रकाश’ आदी मासिकांतून प्रसिद्ध झाले. मोडक हे ‘काव्येतिहाससंग्रह’ व नंतर ‘काव्यसंग्रह’ या मासिकांचे संपादक झाले.
==काव्येतिहास मासिक==
प्राचीन मराठी हस्तलिखित काव्ये, जुन्या बखरी, जुनी ऐतिहासिक कागदपत्रे हे अप्रसिद्ध साहित्य प्रकाशात आणण्यासाठी '''जनार्दन बाळाजी मोडक''' यांनी [[काशिनाथ नारायण साने]] यांच्या सोबत इ.स. १८७८मध्ये ‘काव्येतिहास’ नावाचे मासिक सुरू केले. त्यांच्या या कार्यात त्यांना [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] आणि शंकर तुकाराम शाळिग्राम आदींचे साहाय्य झाले. पुढे [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] यांनी ‘काव्येतिहास’शी संबंध तोडल्यामुळे, '''जनार्दन बाळाजी मोडक''' त्या मासिकातील संस्कृत काव्यविभागाचे कामही पाहू लागले. हे मासिक १८८८पर्यंत चालले. त्यात मोडकांनी संपादन करून प्रकाशित केलेली काव्ये आणि लेख :
* [[मुक्तेश्वर]]कृत [[महाभारत]]-वनपर्व (१८७९)
* [[वामनपंडित]]कृत प्रकरणे (१८८२)
* [[रामदासस्वामी]]कृत [[रामायण]] व इतर प्रकरणे (१८८२)
* [[मोरोपंत|मोरोपंतांचे]] कृष्णविजय-पूर्वार्ध (१८९१)
[[चित्र:चार चरित्रात्मक लेख १९०८.pdf|इवलेसे|जनार्दन बाळाजी मोडक यांच्यावरील चरित्रात्मक लेख - मुखपृष्ठ]]
== '''जनार्दन बाळाजी मोडक''' यांचे अन्य साहित्य==
* जगाच्या इतिहासाचे सामान्य निरूपण (१८७२)
* [[भास्कराचार्य]] व तत्कृत ज्योतिष (१८७७)
* वेदांग ज्योतिषाचे मराठी भाषांतर (१८८५)
==निधन==
मोडक यांचे वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी ठाण्यात निधन झाले.
{{DEFAULTSORT:मोडक, जनार्दन बाळाजी}}
[[वर्ग:इ.स. १८४५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८९२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी समीक्षक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
i6y0was8t4gfe984wq8oupsjh8x6g23
दुर्गादेवीचा दुष्काळ
0
136855
2681083
2616691
2026-04-26T09:37:44Z
Dr. satish kadam
175176
दुर्गादेवी दुष्काळ
2681083
wikitext
text/x-wiki
=== [[दख्खन|दख्खनेत]] इ.स. १३९६-१४०७ अशा सलग बारा वर्षांमध्ये पडलेला [[दुष्काळ]] '''दुर्गादेवीचा दुष्काळ''' या नावाने ओळखला जातो<ref name="मराठी विश्वकोश">{{स्रोत पुस्तक | दुवा = http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=13307&limitstart=1 | title = मराठी विश्वकोश : "दुष्काळ" विषयावरची नोंद | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | भाषा = मराठी }}</ref>. या दुष्काळात [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]] या दख्खनेतल्या प्रदेशांत राहणारे कित्येक लोक उपासमारीमुळे मेले, तर कित्येक अन्नान्नदशेमुळे स्थलांतरित झाले. महाराणी दुर्गादेवी [[वंजारी]] यांनी १० लाख बैल वापरून [[नेपाळ|नेपाल]] , [[चीन]] , बुुुुुरमा आणि अन्य देशातून धान्य आणलेे आणि देशाला वाचवले . महाराणी दुर्गादेवी [[वंजारी]] ही क्षत्रीय [[वंजारी]] समाजाची होती , तिचे स्वतःचे मोठे राज्य होतेे , तिच्या कडे १० लाख बैल आणि लाखो घोडे व हत्ती होते व हजारो उंठ होते . तिला भारतानेे विश्वमाता आशी उपाधी दिली होती . ( दुर्गादेवी हा शब्द दुर्गाडी या शब्दाचा अपभ्रंश असून दुर्गाडा म्हणजे स्मशान किंवा मसणवाटा. दुर्गादेवीचे मंदिर हे स्मशानात असते. दुर्गादेवीचा दुष्काळ दोन आहेत 1. 1396 ते 1408 बारा वर्षाचा 2. 1468 ते 1475 सात वर्षाचा संदर्भ - वि. का. राजवाडे पहा हा कालखंड बहमनी सत्तेचा असून दक्षिणेतील वंजारी आणि बंजारा हा मोगल कालखंड म्हणजे 16 व्या शतकात आलेला आहे ) ===
महाराणी दुर्गादेवी [[वंजारी]] च्या सैन्य मध्ये लाखो वीर होते त्यांचा मध्ये सर्वाधिक वंजारी वीर होते, महाराणी दुर्गादेवी मुळे भारत १२ वर्ष वाचले , आणि ते १२ वर्ष देश महाराणी दुर्गादेवी चा चरणी आला कारण महाराणी दुर्गादेवी त्या वेळी सर्वात श्रीमंत व्यक्ती होती . क्षत्रिय बंजारी समाजाचा इतिहासावर आधारित असलेल्या हर एक पुस्तकात महाराणी दुर्गावती व महाराणी दुर्गादेवी [[वंजारी]] बद्ल लिहिलेलं आहे आणि त्यांचा पराक्रमा बद्दल माहिती दिलेली आहे . महाराणी दुर्गादेवी वंजारी ही वंजारी समाजाची होती . त्या वेळेस चा दिल्लीचा राजा ने ही घोषित केले की जेंव्हा पर्यंत दुष्काळ बंद होत नाही तेंव्हा पर्यंत भारत महाराणी दुर्गादेवी चा ताब्यात राहणार आणि महाराणी दुर्गादेवीला दिल्ली चा गादी वर बसवले आणि जगाची माता आशी उपाधी दिली , त्यानंतर दुर्गादेवी ने सलग १२ वर्ष राज्य केले व देशाला वाचवले .
बारा वर्षांनी महाराणी दुर्गादेवी तिच्या स्वतःच साम्राज्यात गेली व राज्य केली . तिच्या राज्याचे नाव "वंजारी साम्राज्य" होते आणि त्या राज्याचा विस्तार १३९६ मध्ये महाराणी दुर्गादेवी चा चांगल्या स्वभावामुळे झाला जवळपास संपूर्ण भारतच महाराणी चा हुकूमशाही मध्ये आला होता आणि १४०८ चा आसपास वंजारी साम्राज्य पहिल्या सारखा झाला ते बारा वर्ष भारतावर बंजाऱ्यानी राज्य केले . त्या बारा वर्षाचा दुष्काळाला दुर्गादेवीचा दुष्काळ नाव महाराणी दुर्गादेवी वंजारी मुळेच पडले कारण महाराणी दुर्गादेवीने देशाला वाचवले होते म्हणून लोकांनी त्या दुष्काळाला "दुर्गादेवीचा दुष्काळ" असे नाव दिले.
== मदतकार्याचे उल्लेख ==
दुर्गादेवीच्या दुष्काळात [[बहामनी सल्तनत|बहामनी राज्यातील]] ''शिराळशेठ'' (किंवा ''श्रीयाळ श्रेष्ठी'') नावाच्या एका व्यापाऱ्याने दुष्काळग्रस्तांसाठी बहुमोल काम केले {{संदर्भ हवा}}. उदार मदतकार्यामुळे शिराळशेठ आणि त्याच्या औदार्याची कीर्ती उत्तरकाळात आख्यायिकांच्या रूपाने व [[श्रावण शुद्ध षष्ठी]]स दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या ''श्रीयाळ षष्ठी''च्या रूपात जनममानसात ठसली.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:दुष्काळ,दुर्गादेवीचा}}
{{विस्तार}}
[[वर्ग:दुष्काळ|दुर्गादेवीचा]]
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:कर्नाटकचा इतिहास]]
kivnm7jq7qsmiuxdbehd0ixc6w4aww2
श्री.ग. माजगावकर
0
139237
2681068
2540452
2026-04-26T08:35:46Z
Ketaki Modak
21590
पुस्तकांचे दुवे जोडले.
2681068
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
श्री.ग. माजगांवकर (१९२९ - १९९७) - श्रीकान्त माजगावकर (शिरुभाऊ वा, श्री-ग-मा वा) हे एक पत्रकार, लेखक, प्रकाशक आणि, 'माणूस' या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक. ते ’माणूसकार श्रीगमा’ या नावाने प्रसिद्ध होते. [[राजहंस प्रकाशन]] ही त्यांची [[मराठी प्रकाशन संस्था|मराठी पुस्तक प्रकाशन संस्था]].
जन्म - ०१ ऑगस्ट १९२९ (आषाढ कृष्ण एकादशी, शके १८५१)
मृत्यु - पुणे, २० फेब्रुवारी १९९७ (माघ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १९१८)
<br />
दिलीप माजगावकर - श्रीगमांचे धाकटे बंधू <br />
अलका गोडे, निर्मलाताई पुरंदरे (आधीच्या कुमुद माजगावकर) - बहिणी. निर्मलाताई पुरंदरे (१९३२/३३ - २०१९) या बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या पत्नी. या स्वतः मोठ्या समाजसेविका होत्या. <br />
शिवशाहीर [[बाबासाहेब पुरंदरे]] - मेव्हणे <br />
वासुदेव गोडे - बहिणीचे यजमान
कै बाळासाहेब केतकर - बहिणीचे पति, "फ्रेंडस् म्युझिक सेंटर" या सदाशिवपेठेतील दुकानाचे मालक (जुनी गाणी आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम संग्रह)
श्री. ग. माजगावकर यांनी आपल्या लेखणीद्वारे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लढा दिला होता. श्रीगमा यांच्या सामाजिक कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या नावाचा [[श्रीगमा पुरस्कार]] दिला जातो. हा पुरस्कार २०१९ ते २०२९ असा ११ वर्षे दिला जाईल, आणि शिरुभाऊंच्या जन्मशताब्दि वर्षात त्याची सांगता होईल.
अलका गोडे यांनी त्यांच्या ’धाकट्या नजरेतून’ या आत्मकथनात्मक पुस्तकातून श्रीगमांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
==माणूस विषयी==
‘माणूस’चा पहिला अंक १ जून १९६१ रोजी प्रसिद्ध झाला. काही काळ मासिक असलेले ‘माणूस’ नंतर साप्ताहिक करावे लागले, इतकी त्याची आवश्यकता भासू लागली होती. काही काळाने ‘माणूस’ने स्वतःचे मुद्रणालयही चालू केले. ‘माणूस’ने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक जाणिवा समृद्ध केल्या; महाराष्ट्राच्या सदसद्विवेकबुद्धी आणि संवेदनशीलतेला सतत टोचणी लावली. आजच्या अर्थपूर्ण लेखन करणाऱ्या कित्येक लेखक-लेखिकांनी केव्हाना केव्हा ‘माणूस’मध्ये लेखन केलेले आहे. ‘माणूस’ म्हणजे कसलातरी ध्यास असलेले लेखक, तसेच वाचकांना तयार करण्याचे विद्यापीठच होते. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या ‘माणूस’ने सातत्याने रोज नवनवीन आव्हाने स्वीकारण्याचा चंगच बांधला होता. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना आपापली मते मांडण्याची हक्काची जागा ‘माणूस’ने दिली होती. नेते मंडळींना ‘माणूस’चा धाक वाटायचा. यशवंतराव चव्हाणांनी तर ‘माणूस’चा प्रत्येक अंक मिळालाच पाहिजे, असा आदेश आपल्या खासगी सचिवांना देऊन ठेवला होता. आणीबाणीचा काळ हा तर सर्वच पत्रकारांच्या अत्यंत कसोटीचा काळ होता. सगळ्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या होत्या. ‘माणूस’चे मुखपृष्ठ संपूर्ण काळ्या रंगाचे- त्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह काढून श्रीगमांनी आपला विरोध निःशब्दपणे, पण अत्यंत समर्थपणे व्यक्त केला. त्याबद्दल पोलिसांनी बोलावून त्यांना चांगली ‘समज’ही दिली होती. भारतात किंवा जगभरात जिथे कुठे अशांतता, असंतोष, उद्रेक, किंवा काही आशादायक घडले, की त्वरित त्याचा लेखाजोखा ‘माणूस’मधून घेतला जायचा. तत्कालीन ज्वलंत राजकीय-सामाजिक विषयांवरील खास पुरवण्या किंवा विशेषांक हे ’माणूस’चे वेगळेपण होते.
’माणूस’मध्ये स्तंभलेखन करणारे लेखक: [[वि.ग. कानिटकर]], कुमार केतकर, [[अशोक जैन]], [[विजय तेंडुलकर]], रवींद्र पिंगे, [[अनंत भावे]], [[दि.बा. मोकाशी]], अरुण साधू, वगैरे.
’माणूस’ साप्ताहिक इ.स. १९८६साली बंद करावे लागले. त्यापूर्वी त्याचा निरोप समारंभ पुण्याच्या पूनम हॉटेलच्या हॉलमध्ये झाला होता.
श्री.ग. माजगावकर यांचे २० फेब्रुवारी इ.स. १९९७ रोजी पुणे येथे निधन झाले.
==श्रीगमांनी लिहिलेली पुस्तके ऑनलाइन वाचनासाठी उपलब्ध==
* [[commons:File:निर्माणपर्व.pdf|निर्माणपर्व]]
* [[commons:File:बलसागर_(Balsagar).pdf|बलसागर]]
* [[commons:File:श्रीग्रामायन_(Shrigramayan).pdf|श्रीग्रामायन]]
==पुरस्कार==
* शेतकी मंत्री शरद पवारांच्या हस्ते मिळालेला ‘अॅग्रोफॉरेस्ट्री’ पुरस्कार
* अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मिळालेला उत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार
==हे सुद्धा पहा==
* [[श्रीगमा पुरस्कार]]
*
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील मृत्यू]]
7phtvl2x43pi7v863hdtjhvb1bb0emt
2681069
2681068
2026-04-26T08:36:45Z
Ketaki Modak
21590
विकिमिडिया कॉमन्सचा साचा जोडला.
2681069
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
श्री.ग. माजगांवकर (१९२९ - १९९७) - श्रीकान्त माजगावकर (शिरुभाऊ वा, श्री-ग-मा वा) हे एक पत्रकार, लेखक, प्रकाशक आणि, 'माणूस' या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक. ते ’माणूसकार श्रीगमा’ या नावाने प्रसिद्ध होते. [[राजहंस प्रकाशन]] ही त्यांची [[मराठी प्रकाशन संस्था|मराठी पुस्तक प्रकाशन संस्था]].
{{कॉमन्स|Category:Books_by_S._G._Majgaonkar}}
जन्म - ०१ ऑगस्ट १९२९ (आषाढ कृष्ण एकादशी, शके १८५१)
मृत्यु - पुणे, २० फेब्रुवारी १९९७ (माघ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १९१८)
<br />
दिलीप माजगावकर - श्रीगमांचे धाकटे बंधू <br />
अलका गोडे, निर्मलाताई पुरंदरे (आधीच्या कुमुद माजगावकर) - बहिणी. निर्मलाताई पुरंदरे (१९३२/३३ - २०१९) या बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या पत्नी. या स्वतः मोठ्या समाजसेविका होत्या. <br />
शिवशाहीर [[बाबासाहेब पुरंदरे]] - मेव्हणे <br />
वासुदेव गोडे - बहिणीचे यजमान
कै बाळासाहेब केतकर - बहिणीचे पति, "फ्रेंडस् म्युझिक सेंटर" या सदाशिवपेठेतील दुकानाचे मालक (जुनी गाणी आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम संग्रह)
श्री. ग. माजगावकर यांनी आपल्या लेखणीद्वारे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लढा दिला होता. श्रीगमा यांच्या सामाजिक कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या नावाचा [[श्रीगमा पुरस्कार]] दिला जातो. हा पुरस्कार २०१९ ते २०२९ असा ११ वर्षे दिला जाईल, आणि शिरुभाऊंच्या जन्मशताब्दि वर्षात त्याची सांगता होईल.
अलका गोडे यांनी त्यांच्या ’धाकट्या नजरेतून’ या आत्मकथनात्मक पुस्तकातून श्रीगमांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
==माणूस विषयी==
‘माणूस’चा पहिला अंक १ जून १९६१ रोजी प्रसिद्ध झाला. काही काळ मासिक असलेले ‘माणूस’ नंतर साप्ताहिक करावे लागले, इतकी त्याची आवश्यकता भासू लागली होती. काही काळाने ‘माणूस’ने स्वतःचे मुद्रणालयही चालू केले. ‘माणूस’ने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक जाणिवा समृद्ध केल्या; महाराष्ट्राच्या सदसद्विवेकबुद्धी आणि संवेदनशीलतेला सतत टोचणी लावली. आजच्या अर्थपूर्ण लेखन करणाऱ्या कित्येक लेखक-लेखिकांनी केव्हाना केव्हा ‘माणूस’मध्ये लेखन केलेले आहे. ‘माणूस’ म्हणजे कसलातरी ध्यास असलेले लेखक, तसेच वाचकांना तयार करण्याचे विद्यापीठच होते. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या ‘माणूस’ने सातत्याने रोज नवनवीन आव्हाने स्वीकारण्याचा चंगच बांधला होता. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना आपापली मते मांडण्याची हक्काची जागा ‘माणूस’ने दिली होती. नेते मंडळींना ‘माणूस’चा धाक वाटायचा. यशवंतराव चव्हाणांनी तर ‘माणूस’चा प्रत्येक अंक मिळालाच पाहिजे, असा आदेश आपल्या खासगी सचिवांना देऊन ठेवला होता. आणीबाणीचा काळ हा तर सर्वच पत्रकारांच्या अत्यंत कसोटीचा काळ होता. सगळ्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या होत्या. ‘माणूस’चे मुखपृष्ठ संपूर्ण काळ्या रंगाचे- त्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह काढून श्रीगमांनी आपला विरोध निःशब्दपणे, पण अत्यंत समर्थपणे व्यक्त केला. त्याबद्दल पोलिसांनी बोलावून त्यांना चांगली ‘समज’ही दिली होती. भारतात किंवा जगभरात जिथे कुठे अशांतता, असंतोष, उद्रेक, किंवा काही आशादायक घडले, की त्वरित त्याचा लेखाजोखा ‘माणूस’मधून घेतला जायचा. तत्कालीन ज्वलंत राजकीय-सामाजिक विषयांवरील खास पुरवण्या किंवा विशेषांक हे ’माणूस’चे वेगळेपण होते.
’माणूस’मध्ये स्तंभलेखन करणारे लेखक: [[वि.ग. कानिटकर]], कुमार केतकर, [[अशोक जैन]], [[विजय तेंडुलकर]], रवींद्र पिंगे, [[अनंत भावे]], [[दि.बा. मोकाशी]], अरुण साधू, वगैरे.
’माणूस’ साप्ताहिक इ.स. १९८६साली बंद करावे लागले. त्यापूर्वी त्याचा निरोप समारंभ पुण्याच्या पूनम हॉटेलच्या हॉलमध्ये झाला होता.
श्री.ग. माजगावकर यांचे २० फेब्रुवारी इ.स. १९९७ रोजी पुणे येथे निधन झाले.
==श्रीगमांनी लिहिलेली पुस्तके ऑनलाइन वाचनासाठी उपलब्ध==
* [[commons:File:निर्माणपर्व.pdf|निर्माणपर्व]]
* [[commons:File:बलसागर_(Balsagar).pdf|बलसागर]]
* [[commons:File:श्रीग्रामायन_(Shrigramayan).pdf|श्रीग्रामायन]]
==पुरस्कार==
* शेतकी मंत्री शरद पवारांच्या हस्ते मिळालेला ‘अॅग्रोफॉरेस्ट्री’ पुरस्कार
* अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मिळालेला उत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार
==हे सुद्धा पहा==
* [[श्रीगमा पुरस्कार]]
*
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९९७ मधील मृत्यू]]
ln1fhp13iqwbatjjnloxxe2q50jkfhl
रिचर्ड वेलस्ली (पहिला मार्क्वेस वेलस्ली)
0
139643
2681030
2580251
2026-04-26T03:38:23Z
Wingstem
157534
अधिक माहिती जोडली
2681030
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Richard Wellesley.jpeg|right|thumb|250px|{{लेखनाव}}]]
'''रिचर्ड कॉली वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली''' अर्थात '''लॉर्ड वेलस्ली''' (''जन्म'': [[२० जून]], [[इ.स. १७६०]] ''मृत्यू'': [[२६ सप्टेंबर]], [[इ.स. १८४२]]) हा [[आयरिश लोक|आयरिश]] [[ब्रिटिश लोक|ब्रिटिश]] राजकारणी आणि वसाहतीय प्रशासक होता. रिचर्ड वेल्लेस्लीचा जन्म इ.स. १७६० मध्ये इंग्लंडच्या उमराव घराण्यात झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.historyofparliamentonline.org/volume/1790-1820/member/wellesley-richard-colley-1760-1842 |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2020-08-06 |archive-url=https://web.archive.org/web/20200806164635/http://www.historyofparliamentonline.org/volume/1790-1820/member/wellesley-richard-colley-1760-1842 |url-status=dead }}</ref> तो इ.स. १७९८ ते १८०५ च्या दरम्यान भारतात [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]चा गव्हर्नर जनरल होता. त्याने तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील सर्वश्रेष्ठ शक्ती बनवले आणि भारतात ब्रिटिश सत्तेची पाळमुळे आणखी घट्ट केली. यासाठी त्याने तैनाती फौजेच्या धोरणाचा अवलंब केला<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.preservearticles.com/2012010720128/essay-on-the-subsidiary-alliance-system-by-wellesley.html |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2014-06-23 |archive-url=https://web.archive.org/web/20140623121308/http://www.preservearticles.com/2012010720128/essay-on-the-subsidiary-alliance-system-by-wellesley.html |url-status=dead }}</ref>. त्याने शांततेच्या धोरणाचा त्याग करून सरळसरळ युद्धनीतीचा वापर केला. या त्याच्या कर्तृत्वामुळे ब्रिटिश भारतात बलशाली तर झालेच परंतु त्यामुळे [[नेपोलिअन]]च्या भारतावरील संभावित आक्रमणाची भीतीही कमी झाली.
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:वेलस्ली, रिचर्ड}}
[[वर्ग:इ.स. १७६० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८४२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:आयरिश व्यक्ती]]
[[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]
[[वर्ग:ब्रिटिश व्यक्ती]]
[[प्रारंभीचे जीवन]]
वेलस्ली यांचा जन्म 1760 मध्ये [[आयर्लंड|आयर्लंडच्या]] काउंटी मीथमधील डॅंगन कॅसल येथे झाला.
ppq10ootnrsbx49wixl2xttdly1yayc
2681031
2681030
2026-04-26T03:39:36Z
Wingstem
157534
= used
2681031
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Richard Wellesley.jpeg|right|thumb|250px|{{लेखनाव}}]]
'''रिचर्ड कॉली वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली''' अर्थात '''लॉर्ड वेलस्ली''' (''जन्म'': [[२० जून]], [[इ.स. १७६०]] ''मृत्यू'': [[२६ सप्टेंबर]], [[इ.स. १८४२]]) हा [[आयरिश लोक|आयरिश]] [[ब्रिटिश लोक|ब्रिटिश]] राजकारणी आणि वसाहतीय प्रशासक होता. रिचर्ड वेल्लेस्लीचा जन्म इ.स. १७६० मध्ये इंग्लंडच्या उमराव घराण्यात झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.historyofparliamentonline.org/volume/1790-1820/member/wellesley-richard-colley-1760-1842 |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2020-08-06 |archive-url=https://web.archive.org/web/20200806164635/http://www.historyofparliamentonline.org/volume/1790-1820/member/wellesley-richard-colley-1760-1842 |url-status=dead }}</ref> तो इ.स. १७९८ ते १८०५ च्या दरम्यान भारतात [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]चा गव्हर्नर जनरल होता. त्याने तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील सर्वश्रेष्ठ शक्ती बनवले आणि भारतात ब्रिटिश सत्तेची पाळमुळे आणखी घट्ट केली. यासाठी त्याने तैनाती फौजेच्या धोरणाचा अवलंब केला<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.preservearticles.com/2012010720128/essay-on-the-subsidiary-alliance-system-by-wellesley.html |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2014-06-23 |archive-url=https://web.archive.org/web/20140623121308/http://www.preservearticles.com/2012010720128/essay-on-the-subsidiary-alliance-system-by-wellesley.html |url-status=dead }}</ref>. त्याने शांततेच्या धोरणाचा त्याग करून सरळसरळ युद्धनीतीचा वापर केला. या त्याच्या कर्तृत्वामुळे ब्रिटिश भारतात बलशाली तर झालेच परंतु त्यामुळे [[नेपोलिअन]]च्या भारतावरील संभावित आक्रमणाची भीतीही कमी झाली.
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:वेलस्ली, रिचर्ड}}
[[वर्ग:इ.स. १७६० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८४२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:आयरिश व्यक्ती]]
[[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]
[[वर्ग:ब्रिटिश व्यक्ती]]
==प्रारंभीचे जीवन==
वेलस्ली यांचा जन्म 1760 मध्ये [[आयर्लंड|आयर्लंडच्या]] काउंटी मीथमधील डॅंगन कॅसल येथे झाला.
jog5a2n4oojzfy62gifeh2xzo8xcsat
2681032
2681031
2026-04-26T03:43:10Z
Wingstem
157534
/* प्रारंभीचे जीवन */
2681032
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Richard Wellesley.jpeg|right|thumb|250px|{{लेखनाव}}]]
'''रिचर्ड कॉली वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली''' अर्थात '''लॉर्ड वेलस्ली''' (''जन्म'': [[२० जून]], [[इ.स. १७६०]] ''मृत्यू'': [[२६ सप्टेंबर]], [[इ.स. १८४२]]) हा [[आयरिश लोक|आयरिश]] [[ब्रिटिश लोक|ब्रिटिश]] राजकारणी आणि वसाहतीय प्रशासक होता. रिचर्ड वेल्लेस्लीचा जन्म इ.स. १७६० मध्ये इंग्लंडच्या उमराव घराण्यात झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.historyofparliamentonline.org/volume/1790-1820/member/wellesley-richard-colley-1760-1842 |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2020-08-06 |archive-url=https://web.archive.org/web/20200806164635/http://www.historyofparliamentonline.org/volume/1790-1820/member/wellesley-richard-colley-1760-1842 |url-status=dead }}</ref> तो इ.स. १७९८ ते १८०५ च्या दरम्यान भारतात [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]चा गव्हर्नर जनरल होता. त्याने तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील सर्वश्रेष्ठ शक्ती बनवले आणि भारतात ब्रिटिश सत्तेची पाळमुळे आणखी घट्ट केली. यासाठी त्याने तैनाती फौजेच्या धोरणाचा अवलंब केला<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.preservearticles.com/2012010720128/essay-on-the-subsidiary-alliance-system-by-wellesley.html |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2014-06-23 |archive-url=https://web.archive.org/web/20140623121308/http://www.preservearticles.com/2012010720128/essay-on-the-subsidiary-alliance-system-by-wellesley.html |url-status=dead }}</ref>. त्याने शांततेच्या धोरणाचा त्याग करून सरळसरळ युद्धनीतीचा वापर केला. या त्याच्या कर्तृत्वामुळे ब्रिटिश भारतात बलशाली तर झालेच परंतु त्यामुळे [[नेपोलिअन]]च्या भारतावरील संभावित आक्रमणाची भीतीही कमी झाली.
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:वेलस्ली, रिचर्ड}}
[[वर्ग:इ.स. १७६० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८४२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:आयरिश व्यक्ती]]
[[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]
[[वर्ग:ब्रिटिश व्यक्ती]]
==प्रारंभीचे जीवन==
वेलस्ली यांचा जन्म 1760 मध्ये [[आयर्लंड|आयर्लंडमधील]] काउंटी मीथ येथील डॅंगन किल्ल्यात झाला. त्यांचे कुटुंब प्रोटेस्टंट असेंडन्सीचा भाग होते, जो जुन्या अँग्लो-आयरिश अभिजात वर्गाशी संबंधित होता. त्यांनी आर्माघ येथील रॉयल स्कूल, तसेच हॅरो स्कूल आणि ईटन कॉलेज येथे शिक्षण घेतले, जिथे त्यांनी शास्त्रीय विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. पुढे त्यांनी ऑक्सफर्डमधील क्राइस्ट चर्च येथेही शिक्षण घेतले. हॅरो आणि ईटन या दोन्ही प्रतिष्ठित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते.
ozf7ebs5xzs898f2aqp2uehg5v16ler
2681033
2681032
2026-04-26T03:52:10Z
Wingstem
157534
/* प्रारंभीचे जीवन */ - सन्दर्भ जोडला
2681033
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Richard Wellesley.jpeg|right|thumb|250px|{{लेखनाव}}]]
'''रिचर्ड कॉली वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली''' अर्थात '''लॉर्ड वेलस्ली''' (''जन्म'': [[२० जून]], [[इ.स. १७६०]] ''मृत्यू'': [[२६ सप्टेंबर]], [[इ.स. १८४२]]) हा [[आयरिश लोक|आयरिश]] [[ब्रिटिश लोक|ब्रिटिश]] राजकारणी आणि वसाहतीय प्रशासक होता. रिचर्ड वेल्लेस्लीचा जन्म इ.स. १७६० मध्ये इंग्लंडच्या उमराव घराण्यात झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.historyofparliamentonline.org/volume/1790-1820/member/wellesley-richard-colley-1760-1842 |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2020-08-06 |archive-url=https://web.archive.org/web/20200806164635/http://www.historyofparliamentonline.org/volume/1790-1820/member/wellesley-richard-colley-1760-1842 |url-status=dead }}</ref> तो इ.स. १७९८ ते १८०५ च्या दरम्यान भारतात [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]चा गव्हर्नर जनरल होता. त्याने तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील सर्वश्रेष्ठ शक्ती बनवले आणि भारतात ब्रिटिश सत्तेची पाळमुळे आणखी घट्ट केली. यासाठी त्याने तैनाती फौजेच्या धोरणाचा अवलंब केला<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.preservearticles.com/2012010720128/essay-on-the-subsidiary-alliance-system-by-wellesley.html |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2014-06-23 |archive-url=https://web.archive.org/web/20140623121308/http://www.preservearticles.com/2012010720128/essay-on-the-subsidiary-alliance-system-by-wellesley.html |url-status=dead }}</ref>. त्याने शांततेच्या धोरणाचा त्याग करून सरळसरळ युद्धनीतीचा वापर केला. या त्याच्या कर्तृत्वामुळे ब्रिटिश भारतात बलशाली तर झालेच परंतु त्यामुळे [[नेपोलिअन]]च्या भारतावरील संभावित आक्रमणाची भीतीही कमी झाली.
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:वेलस्ली, रिचर्ड}}
[[वर्ग:इ.स. १७६० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८४२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:आयरिश व्यक्ती]]
[[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]
[[वर्ग:ब्रिटिश व्यक्ती]]
==प्रारंभीचे जीवन==
वेलस्ली यांचा जन्म 1760 मध्ये [[आयर्लंड|आयर्लंडमधील]] काउंटी मीथ येथील डॅंगन किल्ल्यात झाला. त्यांचे कुटुंब प्रोटेस्टंट असेंडन्सीचा भाग होते, जो जुन्या अँग्लो-आयरिश अभिजात वर्गाशी संबंधित होता. त्यांनी आर्माघ येथील रॉयल स्कूल, तसेच हॅरो स्कूल आणि ईटन कॉलेज येथे शिक्षण घेतले, जिथे त्यांनी शास्त्रीय विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. पुढे त्यांनी ऑक्सफर्डमधील क्राइस्ट चर्च येथेही शिक्षण घेतले. हॅरो आणि ईटन या दोन्ही प्रतिष्ठित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते.<ref>{{Cite web |title=Richard Colley Wellesley, Marquis Wellesley (1760-1842) |url=https://www.historyhome.co.uk/people/wellesle.htm |access-date=2026-03-22 |website=www.historyhome.co.uk}}</ref>
ev69c339hmj77grej7bl8y3l9l3cm2b
2681034
2681033
2026-04-26T03:55:55Z
Wingstem
157534
/* प्रारंभीचे जीवन */
2681034
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Richard Wellesley.jpeg|right|thumb|250px|{{लेखनाव}}]]
'''रिचर्ड कॉली वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली''' अर्थात '''लॉर्ड वेलस्ली''' (''जन्म'': [[२० जून]], [[इ.स. १७६०]] ''मृत्यू'': [[२६ सप्टेंबर]], [[इ.स. १८४२]]) हा [[आयरिश लोक|आयरिश]] [[ब्रिटिश लोक|ब्रिटिश]] राजकारणी आणि वसाहतीय प्रशासक होता. रिचर्ड वेल्लेस्लीचा जन्म इ.स. १७६० मध्ये इंग्लंडच्या उमराव घराण्यात झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.historyofparliamentonline.org/volume/1790-1820/member/wellesley-richard-colley-1760-1842 |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2020-08-06 |archive-url=https://web.archive.org/web/20200806164635/http://www.historyofparliamentonline.org/volume/1790-1820/member/wellesley-richard-colley-1760-1842 |url-status=dead }}</ref> तो इ.स. १७९८ ते १८०५ च्या दरम्यान भारतात [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]चा गव्हर्नर जनरल होता. त्याने तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील सर्वश्रेष्ठ शक्ती बनवले आणि भारतात ब्रिटिश सत्तेची पाळमुळे आणखी घट्ट केली. यासाठी त्याने तैनाती फौजेच्या धोरणाचा अवलंब केला<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.preservearticles.com/2012010720128/essay-on-the-subsidiary-alliance-system-by-wellesley.html |title=संग्रहित प्रत |access-date=2014-12-09 |archive-date=2014-06-23 |archive-url=https://web.archive.org/web/20140623121308/http://www.preservearticles.com/2012010720128/essay-on-the-subsidiary-alliance-system-by-wellesley.html |url-status=dead }}</ref>. त्याने शांततेच्या धोरणाचा त्याग करून सरळसरळ युद्धनीतीचा वापर केला. या त्याच्या कर्तृत्वामुळे ब्रिटिश भारतात बलशाली तर झालेच परंतु त्यामुळे [[नेपोलिअन]]च्या भारतावरील संभावित आक्रमणाची भीतीही कमी झाली.
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:वेलस्ली, रिचर्ड}}
[[वर्ग:इ.स. १७६० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८४२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:आयरिश व्यक्ती]]
[[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]
[[वर्ग:ब्रिटिश व्यक्ती]]
==प्रारंभीचे जीवन==
वेलस्ली यांचा जन्म 1760 मध्ये [[आयर्लंड|आयर्लंडमधील]] काउंटी मीथ येथील डॅंगन किल्ल्यात झाला. त्यांचे कुटुंब प्रोटेस्टंट असेंडन्सीचा भाग होते, जो जुन्या अँग्लो-आयरिश अभिजात वर्गाशी संबंधित होता. त्यांनी आर्माघ येथील रॉयल स्कूल, तसेच हॅरो स्कूल आणि ईटन कॉलेज येथे शिक्षण घेतले, जिथे त्यांनी शास्त्रीय विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. पुढे त्यांनी [[ऑक्सफर्ड|ऑक्सफर्डमधील]] [[क्राइस्टचर्च|क्राइस्ट चर्च]] येथेही शिक्षण घेतले. [[हॅरो (लंडन)|हॅरो]] आणि ईटन या दोन्ही प्रतिष्ठित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते.<ref>{{Cite web |title=Richard Colley Wellesley, Marquis Wellesley (1760-1842) |url=https://www.historyhome.co.uk/people/wellesle.htm |access-date=2026-03-22 |website=www.historyhome.co.uk}}</ref>
hrafg25j0mw6017opz2tan1x4iedhk4
कोरियन एर
0
141661
2681022
2679751
2026-04-26T03:19:55Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681022
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = कोरियन एर
| चित्र = Korean Air 2025 (Alt).svg
| चित्र_आकारमान =
| IATA = KE
| ICAO = KAL
| callsign = KOREANAIR
| स्थापना = १९४६ (कोरियन नॅशनल एरलाइन्स)
| बंद =
| विमानतळ = [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[गिम्पो विमानतळ]] (आता बंद)
| मुख्य_शहरे = [[बुसान]], [[जेजू]], [[ओसाका]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''स्कायपास''
| एलायंस = [[स्कायटीम]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = १४८
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[सोल]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = http://www.koreanair.com
}}
[[चित्र:Korean Air takes delivery of its first A380 at Toulouse Blagnac International Airport.jpg|250 px|[[तुलूझ]] विमानतळावर पहिल्या [[एरबस ए३८०]]चा ताबा घेताना कोरियन एर|इवलेसे]]
'''कोरियन एर''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 대한항공) ही [[दक्षिण कोरिया]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. १९६२ साली कोरियन सरकारने कोरियन नॅशनल एरलाइन्स ह्या कंपनीचे रूपांतर कोरियन एर मध्ये करण्याचा निर्णय घेतला.
सध्या जगातील ११६ मोठ्या शहरांमध्ये कोरियन एर प्रवासीवाहतूक व मालवाहतूक करते. जगातील सर्व सहा [[खंड]]ांपर्यंत पोचणाऱ्या काही निवडक विमानकंपन्यांपैकी कोरियन एर एक आहे. २०१२ साली कोरियन एरला [[आशिया]]मधील सर्वोत्तम विमानसेवेचा पुरस्कार मिळाला.
== गंतव्यस्थाने ==
=== प्रवासी ===
{| class="wikitable sortable"
! देश / प्रदेश
! शहर
! विमानतळ
! प्रकार
!class="unsortable"|संदर्भ
|-
| ऑस्ट्रेलिया || [[ब्रिस्बेन]] || [[ब्रिस्बेन विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| ऑस्ट्रेलिया || [[सिडनी]] || [[सिडनी विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| ऑस्ट्रिया || [[व्हिएन्ना]] || [[व्हिएन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| कंबोडिया || [[फ्नॉम पेन्ह]] || [[टेको आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref>{{cite news|url=https://www.koreanair.com/contents/footer/customer-support/notice/2025/250813-Phnom-Penh-International-Airport|title=Relocation of Phnom Penh, Cambodia Airport|publisher=Korean Air|date=13 August 2025}}</ref>
|-
| कंबोडिया || [[सिएम रीप]] || [[सिएम रीप–अंगकोर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || हंगामी प्रवासी || align=center|<ref name="J0"/><ref name="D1"/>
|-
| कॅनडा || [[टोरोंटो]] || [[टोरोंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| कॅनडा || [[व्हॅन्कुव्हर]] || [[व्हॅन्कुव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| चीन || [[बीजिंग]] || [[बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[चांग्शा]] || [[चांग्शा हुआंगहुआ आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[डालियान]] || [[डालियान झोउशुईझी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[फुझोउ]] || [[फुझोउ चांगले आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref>{{cite press release|url=https://news.koreanair.com/...|title=Korean Air launches new Incheon~Fuzhou route|publisher=Korean Air|date=24 October 2024}}</ref>
|-
| चीन || [[ग्वांगझू]] || [[ग्वांगझू बाययुन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| चीन || [[हांगझोउ]] || [[हांगझोउ शियाओशान आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[हेफेई]] || [[हेफेई शिनकियाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref>{{cite news|url=https://www.fnnews.com/news/...|title=Korean Air launches Incheon-Hefei route|date=30 March 2015}}</ref>
|-
| चीन || [[कुनमिंग]] || [[कुनमिंग चांगशुई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref>{{cite news|url=https://n.news.naver.com/...|title=Korean Air launches new routes between Kunming and Wuhan|date=19 November 2001}}</ref>
|-
| चीन || [[मुदानजियांग]] || [[मुदानजियांग हायलांग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref>{{cite news|url=https://n.news.naver.com/...|title=Korean Air launches Xi'an and Mudanjiang|date=4 May 2009}}</ref>
|-
| चीन || [[नानजिंग]] || [[नानजिंग लुकोउ आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="Hello Nanjing"/><ref name="KE_CHN_Expansion"/>
|-
| चीन || [[किंगदाओ]] || [[किंगदाओ जियाओडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[सान्या]] || [[सान्या फिनिक्स आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || हंगामी चार्टर || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[शांघाय]] || [[शांघाय होंगकियाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[शांघाय]] || [[शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| चीन || [[शेनयांग]] || [[शेनयांग ताओक्सियन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| चीन || [[शेन्झेन]] || [[शेन्झेन बाओ'आन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[तियानजिन]] || [[तियानजिन बिन्हाई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| चीन || [[वुहान]] || [[वुहान तियान्हे आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[शीआन]] || [[शीआन शियानयांग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[झियामेन]] || [[झियामेन गाओकी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[यान्जी]] || [[यान्जी चाओयांगचुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[झांगजियाजी]] || [[झांगजियाजी हेहुआ आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref>{{cite web|url=https://www.routesonline.com/...}}</ref>
|-
| चीन || [[झेंगझोउ]] || [[झेंगझोउ शिनझेंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref>{{cite press release|url=https://www.koreanair.com/...}}</ref>
|-
| कोलंबिया || [[बोगोटा]] || [[एल दोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref>{{cite news|url=https://aerolatinnews.com/...}}</ref>
|-
| क्रोएशिया || [[डब्रोव्हनिक]] || [[डब्रोव्हनिक विमानतळ]] || हंगामी चार्टर || align=center|{{cn|date=November 2025}}
|-
| झेक प्रजासत्ताक || [[प्राग]] || [[वॅक्लाव हॅव्हेल विमानतळ प्राग]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| फ्रान्स || [[मार्सेई]] || [[मार्सेई प्रोव्हॉन्स विमानतळ]] || हंगामी चार्टर || align=center|<ref>{{cite web|url=http://www.routesonline.com/...}}</ref>
|-
| फ्रान्स || [[पॅरिस]] || [[शार्ल द गॉल विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| जर्मनी || [[फ्रँकफुर्ट]] || [[फ्रँकफुर्ट विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| ग्रीस || [[अथेन्स]] || [[अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || हंगामी चार्टर || align=center|<ref>{{cite web|url=http://news.gtp.gr/...}}</ref>
|-
| गुआम || [[हगात्न्या]] || [[अँटोनियो बी. वॉन पॅट आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_COVID"/>
|-
| हाँगकाँग || [[हाँगकाँग]] || [[हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| हंगेरी || [[बुडापेस्ट]] || [[बुडापेस्ट फेरेन्क लिस्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| भारत || [[चेन्नई]] || [[चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref>{{cite news|url=https://news.naver.com/...}}</ref>
|-
| भारत || [[दिल्ली]] || [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| इंडोनेशिया || [[देनपसार]] || [[नगुराह राय आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| इंडोनेशिया || [[जकार्ता]] || [[सुकर्णो–हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| इटली || [[मिलान]] || [[मिलान माल्पेन्सा विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| इटली || [[रोम]] || [[लिओनार्दो दा विंची–फ्युमिचिनो विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[आओमोरी]] || [[आओमोरी विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[फुकुओका]] || [[फुकुओका विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[कागोशिमा]] || [[कागोशिमा विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[किटाक्युशू]] || [[किटाक्युशू विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Cargo"/>
|-
| जपान || [[कोबे]] || [[कोबे विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[कोमात्सू]] || [[कोमात्सू विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[मात्सुयामा]] || [[मात्सुयामा विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[नागोया]] || [[चुबू सेंट्रेर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[निईगाता]] || [[निईगाता विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[ओइता]] || [[ओइता विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[ओसाका]] || [[कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| जपान || [[साप्पोरो]] || [[न्यू चितोसे विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[सेन्दाई]] || [[सेन्दाई विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[टोकियो]] || [[हनिदा विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| जपान || [[टोकियो]] || [[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| जपान || [[तोयामा]] || [[तोयामा विमानतळ]] || प्रवासी || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|}
=== मालवाहू ===
{| class="wikitable sortable"
! देश / प्रदेश
! शहर
! विमानतळ
! प्रकार
!class="unsortable"|संदर्भ
|-
| ऑस्ट्रिया || [[व्हिएन्ना]] || [[व्हिएन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| बांगलादेश || [[ढाका]] || [[हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref>{{cite news|url=http://www.klnews.co.kr/news/articleView.html?idxno=106812|title=대한항공, 방글라데시 신규 항공화물시장 개척|language=Korean}}</ref>
|-
| बेल्जियम || [[ब्रुसेल्स]] || [[ब्रुसेल्स विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref>{{cite news|url=https://news.naver.com/main/read.nhn?oid=001&aid=0003953535|language=Korean}}</ref>
|-
| ब्राझील || [[कॅम्पिनास]] || [[विराकोपोस आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Cargo"/><ref name="KEcargo1SM"/><ref name="KEcargo2SM"/>
|-
| कॅनडा || [[एडमंटन]] || [[एडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref>{{cite web|url=http://www.routesonline.com/news/38/airlineroute/275311/korean-air-cargo-plans-edmonton-service-from-late-oct-2017/}}</ref>
|-
| कॅनडा || [[हॅलिफॅक्स, नोव्हा स्कोशिया|हॅलिफॅक्स]] || [[हॅलिफॅक्स स्टॅनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Cargo"/>
|-
| कॅनडा || [[टोरोंटो]] || [[टोरोंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| कॅनडा || [[व्हॅन्कुव्हर]] || [[व्हॅन्कुव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| चिली || [[सान्तियागो (चिले)|सांतियागो]] || [[आर्तुरो मेरीनो बेनिटेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Cargo"/><ref name="KEcargo2SM"/>
|-
| चीन || [[बीजिंग]] || [[बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[चेंगडू]] || [[चेंगडू शुआंगल्यू आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref>{{cite news|url=https://www.ebn.co.kr/news/n_view.html?id=515824}}</ref>
|-
| चीन || [[ग्वांगझू]] || [[ग्वांगझू बैयुन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| चीन || [[शांघाय]] || [[शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| चीन || [[शेनयांग]] || [[शेनयांग ताओक्सियन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| चीन || [[तियानजिन]] || [[तियानजिन बिन्हाई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| चीन || [[शीआन]] || [[शीआन शियानयांग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/>
|-
| चीन || [[झेंगझोउ]] || [[झेंगझोउ शिनझेंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref>{{cite press release|url=https://www.koreanair.com/kr/en/footer/about-us/newsroom/list/230525-korean-air-launches-cargo-services-to-zhengzhou--china|title=संग्रहित प्रत|accessdate=2026-04-19|archive-date=2023-05-27|archive-url=https://web.archive.org/web/20230527112716/https://www.koreanair.com/kr/en/footer/about-us/newsroom/list/230525-korean-air-launches-cargo-services-to-zhengzhou--china|url-status=dead}}</ref>
|-
| कोलंबिया || [[बोगोटा]] || [[एल दोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref>{{cite news|url=https://aerolatinnews.com/industria-aeronautica/con-nueva-ruta-de-korean-air-las-flores-llegaran-mas-rapido/}}</ref>
|-
| फ्रान्स || [[पॅरिस]] || [[शार्ल द गॉल विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| जर्मनी || [[फ्रँकफुर्ट]] || [[फ्रँकफुर्ट विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| हंगेरी || [[बुडापेस्ट]] || [[बुडापेस्ट फेरेन्क लिस्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| भारत || [[चेन्नई]] || [[चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref>{{cite news|url=https://news.naver.com/main/read.nhn?oid=019&aid=0000130643}}</ref>
|-
| भारत || [[दिल्ली]] || [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| इंडोनेशिया || [[जकार्ता]] || [[सुकर्णो–हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| इटली || [[मिलान]] || [[मिलान माल्पेन्सा विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| जपान || [[किटाक्युशू]] || [[किटाक्युशू विमानतळ]] || मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Cargo"/>
|-
| जपान || [[ओसाका]] || [[कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| जपान || [[टोकियो]] || [[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|-
| हाँगकाँग || [[हाँगकाँग]] || [[हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] || प्रवासी + मालवाहतूक || align=center|<ref name="KAL_Routes"/><ref name="KAL_Cargo"/>
|}
== विमानताफा ==
जानेवारी २०२६ च्या सुमारास कोरियन एर कडे खालील विमाने होती:<ref>{{cite web|url=https://www.koreanair.com/kr/en/in-flight/aircraft|title=Fleet|website=Korean Air|access-date=January 17, 2017|archive-date=January 18, 2017|archive-url=https://web.archive.org/web/20170118051332/https://www.koreanair.com/global/en/traveling/aircraft-info.html|url-status=live}}</ref><ref>{{cite web|url=https://www.koreanair.com/global/en/traveling/business-jet-services.html#|title=Business Jet Services|publisher=Korean Air|access-date=August 18, 2016|archive-date=August 26, 2016|archive-url=https://web.archive.org/web/20160826123359/https://www.koreanair.com/global/en/traveling/business-jet-services.html#|url-status=live}}</ref><ref>{{cite web|url=http://atis.koca.go.kr/ATIS/aircraft/forwardPage.do?pageUrl=aircraftRegStat01|script-title=ko:항공기 등록현황|language=ko|website=[[Ministry of Land, Infrastructure and Transport]]|access-date=August 7, 2020|archive-date=September 29, 2020|archive-url=https://web.archive.org/web/20200929010059/http://atis.koca.go.kr/ATIS/aircraft/forwardPage.do?pageUrl=aircraftRegStat01|url-status=live}}</ref><ref>{{Cite web |date= |title=Boeing Commercial Orders & Deliveries |url=https://public.tableau.com/app/profile/salesoperations/viz/BoeingCommercialOrdersDeliveries_16788064876590/OrdersandDeliveries |access-date=10 December 2025 |website=The Boeing Company}}</ref><ref>{{Cite web |date= April 3, 2024|title=Orders and Deliveries {{!}} Airbus |url=https://www.airbus.com/en/products-services/commercial-aircraft/orders-and-deliveries |access-date=2025-12-10 |website=www.airbus.com |language=en}}</ref>
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center;margin: auto;"
|+ कोरियन एर विमान ताफा
|-
! rowspan="2" | विमान
! rowspan="2" style="width:15px;" | सेवेत
! rowspan="2" style="width:15px;" | ऑर्डर
! colspan="4" | प्रवासी क्षमता
! rowspan="2" | नोंदी
|-
! style="width:25px;" | <abbr title="First Class">प्रथम</abbr>
! style="width:25px;" | <abbr title="Prestige Class">प्रेस्टीज</abbr>
! style="width:25px;" | <abbr title="Economy Class">इकॉनॉमी</abbr>
! style="width:25px;" | एकूण
|-
|[[एरबस ए२२०-३००]]
|१०
|—
|—
|—
|१४०
|१४०
|१० पर्यायी विमाने आणि १० खरेदी हक्कांसह ऑर्डर.<ref>{{cite web|url=https://worldairlinenews.com/2017/12/23/korean-air-becomes-the-third-operator-of-the-bombardier-cs300/|title=Korean Air becomes the third operator of the Bombardier CS300|publisher=World Airline News|date=December 22, 2017|access-date=June 27, 2018|archive-date=June 27, 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180627091125/https://worldairlinenews.com/2017/12/23/korean-air-becomes-the-third-operator-of-the-bombardier-cs300/|url-status=live}}</ref>
|-
|[[एरबस ए३२१निओ]]
|१९
|३७
|—
|<abbr title="Prestige Sleeper">८</abbr>
|१७४
|१८२
|२० पर्यायी विमानांसह ऑर्डर.<ref>{{cite press release|url=http://www.airbus.com/newsroom/press-releases/en/2015/11/korean-air-finalises-order-for-30-a321neo.html|title=Korean Air finalises order for 30 A321neo|publisher=Airbus|date=November 6, 2015|access-date=April 17, 2018|archive-date=April 18, 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180418031729/http://www.airbus.com/newsroom/press-releases/en/2015/11/korean-air-finalises-order-for-30-a321neo.html|url-status=live}}</ref><ref>{{cite news|url=https://www.fnnews.com/news/202210311814264528|script-title=ko:대한항공, '친환경 항공기' A321네오 도입…하늘길 확대|trans-title=Korean Air, introduces 'Eco-Frendly'aircraft, Airbus A321neo…expand its network|publisher=[[The Financial News]]|date=31 October 2022|language=Korean}}</ref><ref>{{cite web|url=https://www.ch-aviation.com/news/148223-korean-air-exercises-options-for-six-a321-200nx|title=Korean Air exercises options for six A321-200NX|work=ch-aviation |date=17 December 2024}}</ref>
|-
|rowspan="3"|[[एरबस ए३३०-३००]]
|rowspan="3"|१७
|rowspan="3"|—
|rowspan="3"|—
|<abbr title="Prestige Suites">२४</abbr>
|२४८
|२७२
|rowspan="3"|
|-
|rowspan="2"|<abbr title="Prestige Sleeper">२४</abbr>
|२५२
|२७६
|-
|२६०
|२८४
|-
|[[एरबस ए३५०-९००]]
|२
|४
|—
|<abbr title="Prestige Suites">२८</abbr>
|२८३
|३११
|जानेवारी २०२५ पासून सेवारत.<ref name="KE35">{{Cite press release|date=2024-03-21|title=Korean Air Orders 33 Airbus A350s|url=https://www.koreanair.com/kr/en/footer/about-us/newsroom/list/20240321-korean-air-to-sign-contract-with-airbus-for-a350s|access-date=21 March 2024|publisher=Korean Air}}{{मृत दुवा|date=March 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref><ref>{{Cite news|author1=임성호 |work=연합뉴스 |date=6 January 2025|script-title=ko:대한항공, 에어버스 A350 1·2호기 도입완료…27일 첫 운항準備|trans-title=Korean Air has introduced its first and second Airbus A350...Prepare for the first flight on the 27th|url=https://www.yna.co.kr/view/AKR20250106110800003?input=1195m|language=Korean|publisher=[[Yonhap News Agency]]}}</ref>
|-
|[[एरबस ए३५०-१०००]]
|—
|२०
| colspan="4" |<abbr title="To Be Announced">जाहीर करणे बाकी</abbr>
|<ref name="KE35" /><ref name="auto">{{Cite news|title=Korean Air becomes new A350F customer |url=https://www.airbus.com/en/newsroom/press-releases/2025-10-korean-air-becomes-new-a350f-customer|publisher=Airbus|date=31 October 2025|access-date=31 October 2025}}</ref>
|-
|[[एरबस ए३८०-८००]]
|६
|—
|<abbr title="Kosmo Suites">१२</abbr>
|<abbr title="Prestige Sleeper">९४</abbr>
|३०१
|४०७
|मुळात २०२६ मध्ये निवृत्त करण्याचे नियोजन होते.<ref name="Retire4">{{cite news |date=20 August 2021 |title=Korean Air to phase out superjumbo jets within decade |url=https://en.yna.co.kr/view/AEN20210820003600320 |publisher=[[Yonhap News Agency]]}}</ref>सध्या लांबणीवर टाकले आहे.<ref>{{cite web|date=13 January 2025|title=Korean Air to delay retirement of A380s - report
|work=ch-aviation
|url=https://www.ch-aviation.com/news/149153-korean-air-to-delay-retirement-of-a380s-report}}</ref>
|-
|[[बोईंग ७३७-८००]]
|२
|—
|—
|१२
|१२६
|१३८
|
|-
|[[बोईंग ७३७-९००]]
|९
|—
|—
|८
|१८०
|१८८
|
|-
|[[बोईंग ७३७-९००ईआर]]
|६
|—
|—
|८
|१६५
|१७३
|
|-
|[[बोईंग ७३७ मॅक्स ८]]
|६
|११
|—
|८
|१३८
|१४६
|२० पर्यायी विमानांसह ऑर्डर.<ref>{{cite press release|url=https://boeing.mediaroom.com/2015-11-05-Boeing-Korean-Air-Finalize-Order-for-30-737-MAXs-Two-777-300ERs|title=Boeing, Korean Air Finalize Order for 30 737 MAXs, Two 777-300ERs|publisher=Boeing|date=5 November 2015|access-date=December 20, 2020|archive-date=February 8, 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180208090934/http://boeing.mediaroom.com/2015-11-05-Boeing-Korean-Air-Finalize-Order-for-30-737-MAXs-Two-777-300ERs|url-status=live}}</ref><ref>{{cite press release|url=https://www.koreanair.com/kr/en/footer/about-us/newsroom/list/220214-korean-air-introduces-its-first-boeing-737-8|title=Korean Air introduces its first Boeing 737-8|publisher=Korean Air|date=14 February 2022|accessdate=2026-03-04|archive-date=2022-10-06|archive-url=https://web.archive.org/web/20221006075650/https://www.koreanair.com/kr/en/footer/about-us/newsroom/list/220214-korean-air-introduces-its-first-boeing-737-8|url-status=dead}}</ref>
|-
|[[बोईंग ७३७ मॅक्स १०]]
|—
|६२
| colspan="4" |<abbr title="To Be Announced">जाहीर करणे बाकी</abbr>
|१२ विमाने बोईंग ७३७ मॅक्स ८ मधून रूपांतरित.<ref>{{cite news|url=https://www.yna.co.kr/view/AKR20250806150600003?input=1195m|title=대한항공, 2029년까지 더 큰 737-10 12대 첫 도입…737-8서 변경|trans-title=Korean Air, introducing 12 larger 737-10s until 2029…changing from 737-8|publisher=Yonhap News Agency|date=6 August 2025}}</ref><br />२५ ऑगस्ट २०२५ रोजी अतिरिक्त ५० विमानांची ऑर्डर.<ref name="OrderAugu25">{{cite press release|url=https://news.koreanair.com/%eb%8c%80%ed%95%9c%ed%95%ad%ea%b3%b5-70%ec%a1%b0%ec%9b%90-%ec%83%81%eb%8b%b9%ec%9d%98-%eb%8c%80%eb%af%b8-%ed%88%ac%ec%9e%90%ea%b3%84%ed%9a%8d-%eb%b0%9c%ed%91%9c-%eb%b3%b4/|title="대한항공, 70조원 상당의 대미 투자계획 발표"… 보잉 항공기 103대 및 예비엔진 도입 계획|trans-title="Korean Air announces investment plan in U.S. worth KRW 70 Trillion"... Plans to introduce 103 Boeing aircraft and spare engines|publisher=Korean Air|date=6 August 2025}}</ref>
|-
|[[बोईंग ७४७-८|बोईंग ७४७-८आय]]
|४
|—
|<abbr title="Kosmo Suites 2.0">६</abbr>
|<abbr title="Prestige Suites">४८</abbr>
|३१४
|३६८
|यात HL7644 समाविष्ट आहे, जे बांधलेले शेवटचे प्रवासी बोईंग ७४७ आहे.<ref>{{cite news|last=Sweeney|first=Sam|url=https://abc11.com/end-of-an-era-as-final-boeing-747-rolls-off-assembly-line/12539697/|title=End of an era as final Boeing 747 rolls off assembly line|publisher=[[ABC News (United States)|ABC News]]|date=8 December 2022|accessdate=2026-03-04|archive-date=2023-02-02|archive-url=https://web.archive.org/web/20230202105416/https://abc11.com/end-of-an-era-as-final-boeing-747-rolls-off-assembly-line/12539697/|url-status=dead}}</ref>
|-
|[[बोईंग ७७७-३००]]
|४
|—
|—
|<abbr title="Prestige Sleeper">४१</abbr>
|२९७
|३३८
|
|-
|rowspan="2"|[[बोईंग ७७७-३००ईआर]]
|rowspan="2"|२५
|rowspan="2"|—
|<abbr title="Kosmo Suites 2.0">८</abbr>
|<abbr title="Prestige Suites">४२</abbr>
|rowspan="2"|२२७
|२७७
|rowspan="2"|
|-
|<abbr title="Kosmo Suites">८</abbr>
|<abbr title="Prestige Sleeper">५६</abbr>
|२९१
|-
|[[बोईंग ७७७-९]]
|—
|४०
| colspan="4" | <abbr title="To be announced">जाहीर करणे बाकी</abbr>
|२०२८ पासून वितरण.<ref name="FIAorder24">{{cite press release|url=https://www.koreanair.com/contents/footer/about-us/newsroom/list/240722-orderupto50|date=23 July 2024|publisher=Korean Air|title=Korean Air to order up to 50 widebody Boeing aircraft}}{{मृत दुवा|date=March 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref><ref name="OrderAugu25" />
|-
|rowspan="2"|[[बोईंग ७८७-९]]
|rowspan="2"|१४
|rowspan="2"|६
|rowspan="2"|—
|rowspan="2"|<abbr title="Prestige Suites">२४</abbr>
|२४५
|२६९
|rowspan="2"|१० पर्यायी विमानांसह ऑर्डर.<ref>{{cite web|url=http://boeing.mediaroom.com/2005-04-11-Korean-Air-Joins-Boeing-787-Family-with-up-to-20-Airplane-Order|title=Korean Air Joins Boeing 787 Family with up to 20-Airplane Order|publisher=Boeing|date=April 11, 2005|access-date=June 27, 2018|archive-date=June 12, 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180612140119/http://boeing.mediaroom.com/2005-04-11-Korean-Air-Joins-Boeing-787-Family-with-up-to-20-Airplane-Order|url-status=live}}</ref><br />बोईंग ७८७-८ मधून रूपांतरित ऑर्डर.<ref>{{cite web|url=http://boeing.mediaroom.com/2017-02-22-Boeing-Delivers-Korean-Airs-First-787-9-Dreamliner|title=Boeing Delivers Korean Air's First 787-9 Dreamliner|date=February 22, 2017|access-date=February 22, 2017|archive-date=February 23, 2017|archive-url=https://web.archive.org/web/20170223125820/http://boeing.mediaroom.com/2017-02-22-Boeing-Delivers-Korean-Airs-First-787-9-Dreamliner|url-status=live}}</ref><ref>{{cite web|url= http://www.flightglobal.com/articles/2011/03/18/354506/korean-air-converts-10-787-8s-to-9s.html|archive-url=https://web.archive.org/web/20110321133259/http://www.flightglobal.com/articles/2011/03/18/354506/korean-air-converts-10-787-8s-to-9s.html|archive-date=March 21, 2011|author=Ghim-Lay Yeo|title=Korean Air converts 10 787-8s to -9s|publisher=[[Flight International]]|location=[[Singapore]]|access-date=December 23, 2016}}</ref>
|-
|२५४
|२७८
|-
|[[बोईंग ७८७-१०]]
|१२
|५३<ref name="787addorder">{{cite press release |title=Korean Air to Introduce Boeing 787-10 for the First Time in Korea |date=19 June 2019 |publisher=Korean Air |url=https://www.koreanair.com/global/en/about/news/press_release/2019_06_B787-10/ |access-date=January 16, 2020 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20200116034247/https://www.koreanair.com/global/en/about/news/press_release/2019_06_B787-10/ |archive-date=January 16, 2020}}</ref>
|—
|<abbr title="Prestige Suites 2.0">३६</abbr>
|२८९
|३२५
|१० पर्यायी विमानांसह ऑर्डर.<ref name="FIAorder24" /><ref name="OrderAugu25" />
|-
! colspan="8" |{{anchor|Cargo_fleet}}कोरियन एर कार्गो विमान ताफा
|-
|[[एरबस ए३५०एफ]]
|—
|७
| colspan="4" class="unsortable" |मालवाहू
|<ref name="auto" />
|-
|[[बोईंग ७४७-४००ईआरएफ]]
|४
|—
| colspan="4" class="unsortable" |मालवाहू
|
|-
|[[बोईंग ७४७-८एफ]]
|७
|—
| colspan="4" class="unsortable" |मालवाहू
|
|-
|[[बोईंग ७७७एफ]]
|१२
|—
| colspan="4" class="unsortable" |मालवाहू
|
|-
|[[बोईंग ७७७-८एफ]]
|—
|८
| colspan="4" class="unsortable" |मालवाहू
|२०३० पासून वितरण.<ref name="OrderAugu25" />
|-
! colspan="8" |{{anchor|Executive_fleet}}कोरियन एर बिझनेस जेट ताफा<ref>{{cite web|url=https://bizjet.koreanair.com/html/e-main.html|title=Korean Air business jet fleets|publisher=Korean Air|access-date=21 June 2022|archive-date=October 8, 2022|archive-url=https://web.archive.org/web/20221008114611/https://bizjet.koreanair.com/html/e-main.html|url-status=dead}}</ref><ref name="KALexpands">{{cite news|url=https://www.flightglobal.com/news/articles/korean-air-expands-business-jet-charter-unit-430466/|date=October 18, 2016|author=Greg Waldron|title=Korean Air expands business jet charter unit|work=FlightGlobal|access-date=February 23, 2017|archive-date=February 24, 2017|archive-url=https://web.archive.org/web/20170224054740/https://www.flightglobal.com/news/articles/korean-air-expands-business-jet-charter-unit-430466/|url-status=live}}</ref>
|-
|[[ऑगस्टावेस्टलँड एडब्ल्यू१३९]]
|४
|—
| colspan="4" class="unsortable" | ८–१४ बैठक क्षमता
|हेलिकॉप्टर
|-
|[[एरबस हेलिकॉप्टर्स एच१६०-बी]]
|१
|—
| colspan="4" class="unsortable" | ६ बैठक क्षमता
|<ref>{{cite news|url=https://www.ekn.kr/web/view.php?key=20250210026074057|script-title=ko:대한항공, 에어버스 회전익기 'H160-B' 도입…VVIP 항공 서비스 강화|trans-title=Korean Air, Introduces Airbus's new helicopter, 'H-160-B'…strengthen the VIP service|language=Korean|publisher=EKN News|date=10 February 2025}}</ref>
|-
|[[बोईंग ७३७-७००#बीबीजे१|बोईंग ७३७-७००/बीबीजे१]]
|१
|—
| colspan="4" class="unsortable" |१६–२६ बैठक क्षमता
|
|-
|[[बोईंग ७८७-८#बीबीजे|बोईंग ७८७-८/बीबीजे]]
|१
|—
| colspan="4" class="unsortable" |३९ बैठक क्षमता
|<ref>{{cite news|url=https://www.donga.com/news/article/all/20220616/113970489/1|script-title=ko:[단독]대한항공, 전용기 추가 도입… 첫 고객으로 삼성과 계약|trans-title=[Exclusive] Korean Air Introduces Additional Private Jet... Engage Samsung as First Customer|language=Korean|publisher=[[The Dong-A Ilbo]]|date=17 June 2022}}</ref><ref>{{cite news|url=https://www.koreatimes.co.kr/www/tech/2022/06/129_331213.html1|title=Korean Air expands private business jet service|publisher=[[The Korea Times]]|date=18 June 2022}}</ref>
|-
|[[बॉम्बार्डिये ग्लोबल एक्सप्रेस एक्सआरएस]]
|१
|—
| colspan="4" class="unsortable" |१३ बैठक क्षमता
|
|-
|[[गल्फस्ट्रीम जी६५०ईआर]]
|१
|—
| colspan="4" class="unsortable" | १३ बैठक क्षमता
|<ref>{{cite web|url=https://www.ch-aviation.com/portal/news/48298-korean-air-adds-maiden-gulfstream-g650er|title=Korean Air adds maiden Gulfstream G650ER|work=ch-aviation |date=August 3, 2016|access-date=June 27, 2018|archive-date=June 27, 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180627144304/https://www.ch-aviation.com/portal/news/48298-korean-air-adds-maiden-gulfstream-g650er|url-status=live}}</ref>
|-
|[[सिकॉर्स्की एस-७६सी+]]
|१
|—
| colspan="4" class="unsortable" | ५–६ बैठक क्षमता
|हेलिकॉप्टर
|-
! scope="row" | एकूण
! scope="row" | १६९
! scope="row" | २४८
! colspan="5" scope="row" |
|}
=== चित्रदालन ===
<gallery mode="packed" caption="कोरियन एरकडील विमाने">
File:Korean Air A220-300 (HL8312) at Narita International Airport.jpg|[[एरबस ए२२०‑३००]]
File:HL8530@PEK (20250104090736).jpg|[[एरबस ए३२१निओ]]
File:Korean Air Airbus A330-300; HL7584@HKG;04.08.2011 615lt (6207877454).jpg|[[एरबस ए३३०‑३००]]
File:HL8597 @ FUK, 2025-03-29.jpg|[[एरबस ए३५०‑९००]]
File:Korean Air Airbus A380-861; HL7612@HKG;04.08.2011 615dq (6207233991).jpg|[[एरबस ए३८०‑८००]]
File:HL8241 - Korean Air Lines - Boeing 737-8BK(WL) - TAO (13950726091).jpg|[[बोईंग ७३७‑८००]]
File:HL7725@PEK (20191211164812).jpg|[[बोईंग ७३७‑९००]]
File:Korean Air HL8248 run KE176(Hong Kong International Airport to South Korea Seoul Incheon International Airport) 25-05-2025.jpg|[[बोईंग ७३७‑९००ईआर]]
File:HL8567 @ KMQ, 2025-10-05.jpg|[[बोईंग ७३७ मॅक्स ८]]
File:"Korean Air Cargo" B-747 Hl7602 (3794356336).jpg|[[बोईंग ७४७‑४००ईआरएफ]]
File:Boeing 747-8HTF ‘HL7610’ Korean Air Cargo (31227420953).jpg|[[बोईंग ७४७‑८एफ]]
File:Korean Air HL7638 New Livery.jpg|[[बोईंग ७४७‑८आय]]
File:Ken H. KAL B777-300 on final for R-W16L. (7618853358).jpg|[[बोईंग ७७७‑३००]]
File:Korean Air Boeing 777-300ER HL8008 departing Boston, April 2025.jpg|[[बोईंग ७७७‑३००ईआर]]
File:12042016 Korean Air Cargo HL8005 B772F PANC FLARE NASEDIT (27908733508).jpg|[[बोईंग ७७७एफ]]
File:HL8083@HKG (20181006121139).jpg|[[बोईंग ७८७‑९]]
File:Haneda-Airport-Terminal3---2025-06-15 186.jpg|[[बोईंग ७८७‑१०]]
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
* [[गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Korean Air|{{लेखनाव}}}}
*[http://www.koreanair.com/ अधिकृत संकेतस्थळ]
{{स्कायटीम}}
[[वर्ग:दक्षिण कोरियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:स्कायटीम]]
rsm67gnnzy9xdxgb7ndvlfo5kn2nnqs
शैला लोहिया
0
143969
2681071
2549704
2026-04-26T08:41:56Z
Ketaki Modak
21590
विकिमिडिया कॉमन्सचा साचा जोडला., पुस्तकाचा दुवा जोडला.
2681071
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
डॉ. '''शैला द्वारकादास लोहिया''' -माहेरच्या शैला शंकरराव परांजपे. (जन्म : धुळे,इ.स.१९४०; - अंबाजोगाई २४ जुलै२०१३). या मूळच्या धुळ्याच्या. आईचे नाव शकुंतला शंकर परांजपे. शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या. मूळ शेतकरी कामकरी पक्षात असलेले शंकरराव नंतर समाजवादी पक्षात गेले. उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेवून राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समाजाऊन देणे या गोष्टी शैलाबाई वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला. त्यांचे लग्न १९६२साली डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याशी झाले. त्यांच्या अंबाजोगाई येथील घराचे नावच ’किनारा’ होते. डॉ.शैला लोहिया यांचे लोकभाषा अहिराणीवर प्रभुत्व होते.
{{कॉमन्स|Category:Books_by_Shaila_Lohiya}}
लग्नानंतर डॉ. शैला लोहिया आपल्या डॉक्टर पतीबरोबर [[बीड]] जिल्ह्यातील [[अंबाजोगाई]]येथे आल्या. ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता. त्यांना अनुसरून, डॉ. शैला द्वारकादास लोहिया यांनी अंबाजोगाई ही आयुष्यभर आपली कर्मभूमी मानली. लग्नानंतर, शैला लोहिया अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात इ.स. १९७०पासून मराठीचे अध्यापन करू लागल्या. जमीन आणि स्त्री यांच्या नातेसंबंधावर बरेच लेखन केल्यावर, त्यांना 'भूमी आणि स्त्री’ या वेगळ्याच विषयावर प्रबंधलेखन करून पीएच.डी मिळाली. वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या.
चौथ्या बीजिंग आंतरराष्ट्रीय महिला परिषदेसह पाच विदेशी महिला परिषदांमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपले प्रबंध सादर केले होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक मूल्यांचा आग्रह धरला.
शैला लोहिया यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी १९६३ व १९७५ दरम्यान काम केले. याच काळात भुलाबाईची गाणी, भोंडल्याची गाणी आणि लोकसाहित्यातील अनेक रचनांचा संग्रह शैलाबाईंनी केला. त्यांनी १९७३ च्या सुमारास अंबाजोगाईत ५० मुलामुलींचा एक सांस्कृतिक गट स्थापन केला, आणि राष्ट्र सेवा दलाच्या त्या पथकाचे मनोरंजक आणि बोधप्रद कार्यक्रम शैलाबाईंनी गावोगावी सादर केले. कार्यक्रमात एक वगनाट्य आणि त्यानंतर प्रबोधनपर रचना सादर केल्या जात. लोकरंजनातून लोकशिक्षण ही संकल्पना त्यांनी बीड, लातूर आदी भागात राबवली.
== समाजकार्य ==
* 'भारत जोडो’ या चळवळीत सहभाग (१९८४-८५)
* आंतरराजीय विवाहांना सक्रिय पाठिंबा आणि त्यासाठी आवश्यक तितकी समजावणी
* कौटुंबिक ताणतणावांत समुपदेशन करण्याचे कार्य
* घरातच कार्यालय असलेल्या ’मानवलोक’ संस्थेची उभारणी (इ.स.१९८२)
* 'मनस्विनी’ आणि ’धडपड’ याही संस्था उभारल्या.(इ.स.१९८४). 'मनस्विनी’तर्फे गृहपदार्थांची निर्मिती आणि 'धडपड’तर्फे पापड
बनविण्याचा व्यवसाय अंबाजोगाईच्या स्त्रिया आजही व्यवस्थित सांभाळत आहेत.
* 'युक्रांद-संघर्ष वाहिनी’, 'राष्ट्र सेवा दल’, 'दलित युवक आघाडी’ या सर्वच संस्थांमध्ये सहभाग
* १९६७मध्ये 'अभाविप’च्या विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या युवक काँग्रेसच्या टग्यांविरुद्ध काढलेला मोर्चा.
* डॉ.लोहिया यांच्याकडे १२ अनाथ मुलांचे पालकत्व होते.
== डॉ शैला लोहिया यांची ग्रंथरचना ==
=== कादंबऱ्या ===
* 'इत्ता इत्ता पाणी'[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE..%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE..%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80]
* 'जगावेगळा संस्कार'
* ‘शोध अकराव्या दिशेचा’ (२०१३)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE]
* 'बाबाचा प्रासाद'
* 'सात रंग सात सूर' (किशोर कादंबरी)(परिमल प्रकाशन, औरंगाबाद)
* 'सुखाची वाट'
* 'होईन मी स्वयंसिद्धा' (बाल-कादंबरी)
* बेश्रमीची झाडे
=== कथासंग्रह ===
* 'आपलं आभाळ पेलताना' (१९९७) (कथासंग्रह)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE]
* 'कथाली' (कथासंग्रह)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80]
* 'मनतरंग' (कथासंग्रह)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97]
* 'तिच्या डायरीतील पाने' (२०१०)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87]
=== कविता संग्रह ===
* ‘कविता गजाआडच्या’[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE]
=== अन्य ललित वाङ्मय ===
* गजाआडच्या कविता (भारतावर इंदिरा गांधीयांनी लादलेल्या आणीबाणीनंतरचा काव्यसंग्रह)
* जगावेगळा संसार (१९८२)
* देशपरदेश प्रवास वर्णन
* रुणझुणत्या पाखरा[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE]
* वाहत्या वाऱ्यासंगे[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87]
* स्वरान्त (अक्षर प्रकाशन, औरंगाबाद, प्रथमावृत्ती -१९८१)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4]
* हादगा-भोंडला, विधी आणि गाणी
== शैला लोहिया यांची पुस्तके ऑनलाईन वाचण्यासाठी ==
[[commons:Category:Books_by_Shaila_Lohiya|११ पुस्तके]]
== संशोधन / समीक्षा ग्रंथ ==
* ‘भूमी आणि स्त्री’ (२०००)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80]
== स्फुट लेखन ==
* स्थानिक ते मुंबई-पुण्यापर्यंतच्या वृत्तपत्रांतून कसदार स्फुट लेखन, वगैरे.
== पुरस्कार ==
* डॉ. शैला लोहिया यांना किमान १२ राज्य आणि राष्ट्र पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत.
* एक राष्ट्रीय पुरस्कार 'जगावेगळा संसार’ या पुस्तकाला १९८२साली मिळाला आहे.
* २०१० साली त्यांना अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाचा साहित्य पुरस्कार मिळाला.
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:लोहिया, शैला}}
[[वर्ग:मराठी समाजसेविका]]
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
q80aukidyg34qhj3rjmyn33wkwx4ebk
2681075
2681071
2026-04-26T09:04:41Z
Ketaki Modak
21590
विकिस्रोत साचा जोडला.
2681075
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
डॉ. '''शैला द्वारकादास लोहिया''' -माहेरच्या शैला शंकरराव परांजपे. (जन्म : धुळे,इ.स.१९४०; - अंबाजोगाई २४ जुलै२०१३). या मूळच्या धुळ्याच्या. आईचे नाव शकुंतला शंकर परांजपे. शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या. मूळ शेतकरी कामकरी पक्षात असलेले शंकरराव नंतर समाजवादी पक्षात गेले. उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेवून राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समाजाऊन देणे या गोष्टी शैलाबाई वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला. त्यांचे लग्न १९६२साली डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याशी झाले. त्यांच्या अंबाजोगाई येथील घराचे नावच ’किनारा’ होते. डॉ.शैला लोहिया यांचे लोकभाषा अहिराणीवर प्रभुत्व होते.
{{विकिस्रोत साहित्यिक|शैला लोहिया}}{{कॉमन्स|Category:Books_by_Shaila_Lohiya}}
लग्नानंतर डॉ. शैला लोहिया आपल्या डॉक्टर पतीबरोबर [[बीड]] जिल्ह्यातील [[अंबाजोगाई]]येथे आल्या. ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता. त्यांना अनुसरून, डॉ. शैला द्वारकादास लोहिया यांनी अंबाजोगाई ही आयुष्यभर आपली कर्मभूमी मानली. लग्नानंतर, शैला लोहिया अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात इ.स. १९७०पासून मराठीचे अध्यापन करू लागल्या. जमीन आणि स्त्री यांच्या नातेसंबंधावर बरेच लेखन केल्यावर, त्यांना 'भूमी आणि स्त्री’ या वेगळ्याच विषयावर प्रबंधलेखन करून पीएच.डी मिळाली. वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या.
चौथ्या बीजिंग आंतरराष्ट्रीय महिला परिषदेसह पाच विदेशी महिला परिषदांमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपले प्रबंध सादर केले होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक मूल्यांचा आग्रह धरला.
शैला लोहिया यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी १९६३ व १९७५ दरम्यान काम केले. याच काळात भुलाबाईची गाणी, भोंडल्याची गाणी आणि लोकसाहित्यातील अनेक रचनांचा संग्रह शैलाबाईंनी केला. त्यांनी १९७३ च्या सुमारास अंबाजोगाईत ५० मुलामुलींचा एक सांस्कृतिक गट स्थापन केला, आणि राष्ट्र सेवा दलाच्या त्या पथकाचे मनोरंजक आणि बोधप्रद कार्यक्रम शैलाबाईंनी गावोगावी सादर केले. कार्यक्रमात एक वगनाट्य आणि त्यानंतर प्रबोधनपर रचना सादर केल्या जात. लोकरंजनातून लोकशिक्षण ही संकल्पना त्यांनी बीड, लातूर आदी भागात राबवली.
== समाजकार्य ==
* 'भारत जोडो’ या चळवळीत सहभाग (१९८४-८५)
* आंतरराजीय विवाहांना सक्रिय पाठिंबा आणि त्यासाठी आवश्यक तितकी समजावणी
* कौटुंबिक ताणतणावांत समुपदेशन करण्याचे कार्य
* घरातच कार्यालय असलेल्या ’मानवलोक’ संस्थेची उभारणी (इ.स.१९८२)
* 'मनस्विनी’ आणि ’धडपड’ याही संस्था उभारल्या.(इ.स.१९८४). 'मनस्विनी’तर्फे गृहपदार्थांची निर्मिती आणि 'धडपड’तर्फे पापड
बनविण्याचा व्यवसाय अंबाजोगाईच्या स्त्रिया आजही व्यवस्थित सांभाळत आहेत.
* 'युक्रांद-संघर्ष वाहिनी’, 'राष्ट्र सेवा दल’, 'दलित युवक आघाडी’ या सर्वच संस्थांमध्ये सहभाग
* १९६७मध्ये 'अभाविप’च्या विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या युवक काँग्रेसच्या टग्यांविरुद्ध काढलेला मोर्चा.
* डॉ.लोहिया यांच्याकडे १२ अनाथ मुलांचे पालकत्व होते.
== डॉ शैला लोहिया यांची ग्रंथरचना ==
=== कादंबऱ्या ===
* 'इत्ता इत्ता पाणी'[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE..%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE..%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80]
* 'जगावेगळा संस्कार'
* ‘शोध अकराव्या दिशेचा’ (२०१३)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE]
* 'बाबाचा प्रासाद'
* 'सात रंग सात सूर' (किशोर कादंबरी)(परिमल प्रकाशन, औरंगाबाद)
* 'सुखाची वाट'
* 'होईन मी स्वयंसिद्धा' (बाल-कादंबरी)
* बेश्रमीची झाडे
=== कथासंग्रह ===
* 'आपलं आभाळ पेलताना' (१९९७) (कथासंग्रह)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE]
* 'कथाली' (कथासंग्रह)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80]
* 'मनतरंग' (कथासंग्रह)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97]
* 'तिच्या डायरीतील पाने' (२०१०)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87]
=== कविता संग्रह ===
* ‘कविता गजाआडच्या’[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE]
=== अन्य ललित वाङ्मय ===
* गजाआडच्या कविता (भारतावर इंदिरा गांधीयांनी लादलेल्या आणीबाणीनंतरचा काव्यसंग्रह)
* जगावेगळा संसार (१९८२)
* देशपरदेश प्रवास वर्णन
* रुणझुणत्या पाखरा[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE]
* वाहत्या वाऱ्यासंगे[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87]
* स्वरान्त (अक्षर प्रकाशन, औरंगाबाद, प्रथमावृत्ती -१९८१)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4]
* हादगा-भोंडला, विधी आणि गाणी
== शैला लोहिया यांची पुस्तके ऑनलाईन वाचण्यासाठी ==
[[commons:Category:Books_by_Shaila_Lohiya|११ पुस्तके]]
== संशोधन / समीक्षा ग्रंथ ==
* ‘भूमी आणि स्त्री’ (२०००)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80]
== स्फुट लेखन ==
* स्थानिक ते मुंबई-पुण्यापर्यंतच्या वृत्तपत्रांतून कसदार स्फुट लेखन, वगैरे.
== पुरस्कार ==
* डॉ. शैला लोहिया यांना किमान १२ राज्य आणि राष्ट्र पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत.
* एक राष्ट्रीय पुरस्कार 'जगावेगळा संसार’ या पुस्तकाला १९८२साली मिळाला आहे.
* २०१० साली त्यांना अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाचा साहित्य पुरस्कार मिळाला.
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:लोहिया, शैला}}
[[वर्ग:मराठी समाजसेविका]]
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
d83kd2du4r8u03or2e9jy78hw8ltzgm
पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे
0
145498
2681056
2552579
2026-04-26T07:32:14Z
Ketaki Modak
21590
विकिमिडिया कॉमन्सचा साचा जोडला.
2681056
wikitext
text/x-wiki
'''पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे''' उर्फ '''डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे''' ([[इ.स. १९०४|१९०४]] - [[इ.स. १९८५|१९८५]]) हे मराठीतील निबंधकार व विचारवंत म्हणून ओळखले जातात. ते एम.ए. पीएच.डी होते. १९२८ ते १९६४ या कालखंडात त्यांनी प्रथम विद्यालयात शिक्षक म्हणून व नंतर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. मराठी साहित्याबरोबरच इतिहास, धर्म, संस्कृत, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इ. विषयांचा त्यांचा मोठा व्यासंग होता. एक शिक्षक म्हणून, सर्व विद्यार्थ्यांच्या मनावर बुद्धिवादाचे, ज्ञाननिष्ठेचे व राष्ट्रभक्तीचे संस्कार करावे ही त्यांच्या लेखनामागची एक प्रबळ प्रेरणा होती.<ref name=":0" /> त्यांचे बरेचसे ग्रंथलेखन, निबंध व प्रबंधांच्या स्वरूपाचे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://vishwakosh.marathi.gov.in/34049/|title=सहस्त्रबुद्घे, पुरुषोत्तम गणेश|last=कुलकर्णी, अ. र.|url-status=dead|access-date=2024-04-15|archive-date=2024-02-25|archive-url=https://web.archive.org/web/20240225015101/https://vishwakosh.marathi.gov.in/34049/}}</ref> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांनी अनेक व्याख्याने दिली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtranayak.in/index.php/sahasarabaudadhae-paurausaotatama-ganaesa|title=सहस्रबुद्धे, पुरुषोत्तम गणेश|last=वष्ट जयंत|url-status=dead|access-date=2024-04-15|archive-date=2024-07-18|archive-url=https://web.archive.org/web/20240718014812/https://maharashtranayak.in/index.php/sahasarabaudadhae-paurausaotatama-ganaesa}}</ref>
{{कॉमन्स|Category:Books_by_P._G._Sahasrabudhe}}
== चरित्र ==
श्रेष्ठ विचारवंत, निबंधकार व कथालेखक डॉक्टर पु. ग. तथा पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांचा जन्म '''१०''' जुलै १९०४ रोजी पुणे येथे झाला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtranayak.in/index.php/sahasarabaudadhae-paurausaotatama-ganaesa|title=सहस्रबुद्धे, पुरुषोत्तम गणेश|last=वष्ट जयंत|first=|url-status=dead|access-date=2024-04-15|archive-date=2024-07-18|archive-url=https://web.archive.org/web/20240718014812/https://maharashtranayak.in/index.php/sahasarabaudadhae-paurausaotatama-ganaesa}}</ref> १९२४ मध्ये ते मॅट्रिक झाले. याच वर्षी त्यांचा प्रा. श्री. म. तथा बापूसाहेब माटे यांच्याशी परिचय झाला; तो त्यांच्या आयुष्याला वळण लावणारा, संस्कार करणारा ठरला. १९२८ मध्ये स. प. महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी प्राप्त केली व ते नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करू लागले. १९२९ मध्ये वि. कृ. दातार यांच्या भगिनी द्वारकाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९३१ मध्ये त्यांनी एम्. ए. ची पदवी प्राप्त केली.
१९३१ मध्ये सहस्रबुद्धे यांनी 'किर्लोस्कर' मासिकातून कथालेखनाला आरंभ केला. १९३४ मध्ये त्यांच्या 'लपलेले खडक' या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन झाले. १९३३ मध्ये त्यांचे पहिले नाटक 'सत्याचे वाली' हे प्रसिद्ध झाले आणि दुसरे नाटक 'वधू संशोधन' १९३७ मध्ये प्रसिद्ध झाले. मात्र त्यांचे प्रयोग झाल्याचे उल्लेख नाहीत. १९३६ मध्ये त्यांचा 'विज्ञानप्रणीत समाजरचना' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. आधुनिक काळासाठी योग्य अशा विज्ञाननिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा व बुद्धिस्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित नव्या समाजरचनेचे चित्र यासाठी आवश्यक ते बदल करण्याची गरज. या ग्रंथाचे अभ्यासकांत स्वागत झाले. शिवाय त्यास भोरचे 'शंकराजी नारायण' हे पारितोषिकही मिळाले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE|title=विज्ञान -प्रणीत समाजरचना.|last=सहस्रबुद्धे पु. ग.|publisher=मधुवन ग्रंथ प्रकाशन|year=१९८८|location=मुंबई}}</ref>
१९३९ मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे पहिले पीएच.डी. झाले. १८५८ ते १९३८ या काळातील मराठी ललित साहित्यातील 'स्वभावलेखन' या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला. साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे त्यांचे मार्गदर्शक होते, तर वा. म. जोशी हे परीक्षक होते.
'भारताचा उत्कर्ष' हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी ललित लेखनाकडे पाठ फिरवली आणि आपल्या समाजाचा, तसेच समाजशास्त्राचा, राजकारणाचा अभ्यास सुरू केला. १९३९ ते १९४३ या काळात ते केवळ अभ्यास, मनन आणि चिंतन करत होते. ह्या अनेक विषयांच्या व्यासंगातून आणि चिंतनातून स्वतः काढलेले निष्कर्ष समाजापुढे निर्भयपणे मांडण्याच्या हेतूने त्यांनी लेखन केले आणि मराठीतील ''विष्णुशास्त्री चिपळूणकर,'' ''लो. टिळक,'' ''गो. ग. आगरकर,'' ''स्वातंत्र्यवीर सावरकर,'' ''शं. द. जावडेकर,'' ''श्री. म. माटे'' ह्यांसारख्या निबंधकारांची परंपरा चालू ठेवली व समृद्ध केली.
१९२८ ते १९४६ पर्यंत त्यांनी पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. शिल्पकार चरित्रकोश खंड २ <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A5%A8_%E2%80%93_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF.pdf/%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%A8|title=शिल्पकार चरित्रकोश खंड २|last=वष्ट|first=जयंत|publisher=हिंदुस्थान प्रकाशन संस्था|year=2009|editor-last=डॉ. सुभाष भेण्डे, डॉ. चंद्रकांत वर्तक|location=मुंबई|pages=627, 628, 629, 630}}</ref> मधे, श्री. जयंत वष्ट यांनी लिहिलेल्या लेखामध्ये खालील वर्णन केलेले आहे. <blockquote>शाळेत त्यांचा पांढरा पोलो कॉलरचा शर्ट, काळा कोट, काळी टोपी, धोतर व वहाणा असा वेश असे; आणि त्यातूनही त्यांचे व्यायामाने कमावलेले शरीर लक्षात येई. ताठ मानेने झपझप चालण्याची त्यांची सवय प्रारंभापासून होती. ते शाळेत मुलांच्या शिस्तबद्ध सहली काढत. मुलांबरोबरीने व्हॉलीबॉल, बास्केट बॉल हे मैदानी खेळ खेळत; पण त्यांचे विशेष प्रेम धसमुसळ्या रग्बीवर होते. इतके की, त्यासाठी त्यांनी 'गेंडा क्लब' स्थापन केला होता. मैदानी खेळातून शिस्त येते असे त्यांचे मत होते. १९४६ पासून ते १९६४ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून अध्यापन करत होते. विद्यार्थ्यांविषयी मनात ममता असली, तरी बाह्यतः ते कठोर होते. १९४६ च्या प्रारंभीच्या काळात समाजजागृती करणारे लेखक- वक्ते विद्यार्थ्यांमधून निर्माण व्हावेत, या हेतूने ते विद्यार्थी मंडळही चालवत होते. त्यांनी १९४९ पर्यंत हा प्रयोग केला. </blockquote>एक शिक्षक म्हणून, सर्व विद्यार्थ्यांच्या मनावर बुद्धिवादाचे, ज्ञाननिष्ठेचे व राष्ट्रभक्तीचे संस्कार करावे ही त्यांच्या लेखनामागची एक प्रबळ प्रेरणा होती.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://docs.google.com/document/d/1zJNS9e6C9d_ecbKXVTDcgyz30gJQPnxLAykX9c9j_T4/edit|title=डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे - विचार दर्शन|last=देशपांडे स. ह|date=१९८४|url-status=live}}</ref>
चार मार्च १९८५ रोजी त्यांचं निधन झालं.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4767141432784514429|title=पु. ग. सहस्रबुद्धे|url-status=live}}{{मृत दुवा|date=January 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== ग्रंथसंपदा <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/home/do-sahasrabud-dhe-vyaktidarsana-ani-sahityavivecana|title=डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच|url-status=live}}</ref> ==
{| class="wikitable"
|क्र.
|ग्रंथाचे नाव
|प्रकाशन वर्ष
|
|-
|१
|सत्याचे वाली (नाटक)
|१९३३
|
|-
|२
|लपलेले खडक (लघुकथा)
|१९३४
|
|-
|३
|वधू संशोधन (नाटक)
|१९३४
|
|-
|४
|[[s:विज्ञान-प्रणीत_समाजरचना|विज्ञानप्रणीत समाजरचना,]]
मधुवन ग्रंथ प्रकाशन, अंधेरी (पूर्व), मुंबई ६९
|१९३६, १९८८
|हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी विज्ञानाच्या आधारे नवसमाजरचना करण्याविषयी त्यांनी या पुस्तकात विवेचन केले आहे. स्मृतिकारांचे समाजशास्त्र यशस्वी ठरलेले नाही; ते आमूलाग्र बदलावयास पाहिजे असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा व बुद्धिस्वातंत्र्य या नव्या तत्त्वांच्या आधारे समाजरचना करावी, असे या ग्रंथात सांगितले आहे.
|-
|५
|स्वभाव - लेखन
|१९३९
|
|-
|६
|[[s:भारतीय_लोकसत्ता|भारतीय लोकसत्ता]]
|१९५४
|भारताच्या प्राचीन इतिहासांतील इ. स. पू. ८०० ते इ. स. ६०० हा काळ अत्यंत वैभवाचा होता व हाच काळ लोकसत्ताकांच्याहि उत्कर्षांचा काळ होता. परंतु भरतभूमींत सध्यां जी लोकसत्ता प्रस्थापित होत आहे, ती प्राचीन परंपरेंतून उद्भवलेली नाहीं. अर्वाचीन भारतातील नेतृत्वाने ब्रिटिश लोकसत्तेचा आदर्श पुढे ठेवून, नवीन रचना करण्यास सुरुवात केली. जगाच्या दृष्टीने भारतासारख्या खंडप्राय देशाने, स्वातंत्र्य- प्रस्थापनेनंतर लोकसत्तेचा यशस्वी अंगिकार करणे हे आश्चर्यकारक व दिशादर्शक आहे. भारताला यशस्वी लोकसत्तेसाठी समाजातील सर्व क्षेत्रात- धर्म, नीति, शिक्षण, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था- आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. नव्या संस्था व नवीन समाजरचना उभे करण्यास नव्याच माणसांची आवश्यकता असते. हा नवा माणूस गेल्या शतकांत कसा निर्माण झाला; मानवत्वाची प्रतिष्ठा, समतेचा महामंत्र, धर्मनिरपेक्ष शासन, विज्ञानप्रणीत समाजरचना ही तत्वे येथे रुजण्यासाठी काय प्रयत्न झाले व ते कितपत यशस्वी झाले. पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी कोणती आव्हाने आहेत- राजकीय पुनर्घटना, कृषिपुनर्घटना, औद्योगिक पुनर्घटना, सामाजिक पुनर्घटना (ब्राह्मणब्राह्मणेतर वाद, अस्पृश्य व आदिवासी, हिंदू व मुसलमान), मानवपुनर्घटना या विषयांची विस्तृत चर्चा या पुस्तकात केली आहे.
या पुस्तकास मुंबई विद्यापीठाचे तर्खडकर पारितोषिक मिळाले (१९५४)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://vishwakosh.marathi.gov.in/34049/|title=सहस्त्रबुद्घे, पुरुषोत्तम गणेश|last=कुलकर्णी, अ. र.|url-status=dead|access-date=2024-04-15|archive-date=2024-02-25|archive-url=https://web.archive.org/web/20240225015101/https://vishwakosh.marathi.gov.in/34049/}}</ref>
|-
|७
|[[s:माझे_चिंतन|माझे चिंतन]]
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पुणे ३०
|१९५५, १९७०, १९७३
|आपल्या समाजाचे अवलोकन व अभ्यास करताना ध्यानात आलेल्या उणीवा, त्यांचे मूळ कारण, त्यावरील उपाय; असा सर्वांगीण अभ्यास करून सिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे. यामध्ये खालील उणिवांची चर्चा आहे- भारतात शास्त्रीय पद्धतीने सांगोपांग अभ्यास करून त्यांवर मोठे ग्रंथ लिहिणे ही प्रथा फारशी नाही; भारतीय मनात रुजलेले कर्मकांडाचे महत्त्व व त्याचेच परिवर्तन आधुनिक काळात शिक्षण, नियोजन इ. सर्वच क्षेत्रांत आपला कारभार कर्मकांडात्मक होणे; संघटित जीवन, सामूहिक कार्यशक्ती यांचा आपल्या समाजातील अभाव; भौतिक समृद्धी येऊनही वाढणारे सामाजिक रोग; तत्त्वासाठी एकट्याने विश्वाविरुद्ध एकाकी उभे राहण्याच्या धैर्याची जोपासना भारतीय इतिहासात फारशी झाली नाही; आपल्या समाजाने केलेले कायदे स्वतःहून, खुषीने, निष्ठेने पाळणे- या वृत्तीचा अभाव; रेखीवपणा, काटेकोरी, सूक्ष्म अभ्यास, कातीव हिशेब इ. गुणांचा अभाव. या बरोबरच भगवान श्रीकृष्णाचे असामान्य, अलौकिक, अद्वितीय पण मानवी रूप दाखवणार लेख या पुस्तकात आहे.
|-
|८
|राजविद्या
|१९५९
|
|-
|९
|पराधीन सरस्वती
|१९६२
|
|-
|१०
|[[s:वैय्यक्तिक_व_सामाजिक|वैयक्तिक व सामाजिक]]
|१९६३
|वैयक्तिक आणि सामाजिक याविषयीची अनेक तत्त्वे, अनेक सिद्धान्त व अनेक वाद यांचा परामर्श या निबंधसंग्रहात घेतलेला आहे. आपल्या समाजात वैयक्तिक पुण्य, वैयक्तिक धर्म यांकडेच सर्वांनी लक्ष दिले व सामाजिक पुण्याकडे लक्ष दिले नाही. या पार्श्वभूमीवर शिवछत्रपतींनी स्वराज्यस्थापना करताना, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सर्व प्रकारची क्रान्ती येथे कशी केली याचे विवेचन केले आहे. मार्क्सवादातील अशास्त्रीयता स्पष्ट करणारे दोन लेख या संग्रहात आहेत. भ्रष्टता हे लोकशाहीवरचे फार मोठे संकट आहे. भारत व अमेरिका या दोन लोकसत्ता याचा सामना कसा करत आहेत हे उलगडून दाखवणारे दोन लेख या संग्रहात आहेत. राजकारण व समाजकारण दोन्ही परस्परपोषक आहेत. एकावाचून दुसरे पंगूच राहणार. हे सांगणारा लेख या संग्रहात आहे.
|-
|११
|[[s:लोकहितवादींची_शतपत्रे|लोकहितवादींची शतपत्रे (संपादन)]]
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पुणे ३०
|१९६०, १९६३, १९७२, १९७७, १९८५, २००४, २००७
|१८४८-४९ च्या सुमारास लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची ही पत्रे प्रसिद्ध झाली. त्यांचे अल्पचरित्र या पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेले आहे. शतपत्रात चर्चिलेल्या प्रमुख विषयानुसार या पत्रांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केलेले आहे- विद्या, हिंदूंचे धार्मिक जीवन, आमचे धर्मगुरू, स्त्रीजीवन, जातिभेद, हिंदूंचे आर्थिक जीवन, आमचे राजकारण व राज्यकर्ते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत या प्रत्येक विषयाचा गोषवारा दिलेला आहे तसेच लोकहितवादींची लेखनशैली व तत्कालीन परिस्थिति यावर भाष्य केले आहे.
|-
|१२
|[[s:लोकसत्तेला_दण्डसत्तेचें_आव्हान|लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान]]
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पुणे ३०
|१९६२, २०१०
|स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने लोकसत्तेचा अंगिकार केला, परंतु भारतात हे स्वातंत्र्य व लोकसत्ता अबाधित ठेवण्याची कुवत आहे काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिति दिसत आहे. याच वेळी, सोव्हिएट रशिया व नवचीन या दोन प्रबळ दण्डसत्तांनी अल्पावधीत अमेरिकेसारख्या अत्यंत बलाढ्य व प्रौढ लोकसत्तेला व इंग्लड, फ्रान्स, पश्चिम जर्मनी यांच्या संघटित सामर्थ्याला आव्हान द्यावें इतके सामर्थ्य प्राप्त करून घेतले आहे. दण्डसत्तेचे हे आव्हान स्वीकारायची ताकद लोकसत्तेला येण्यासाठी कुठल्या सामर्थ्याची गरज आहे, याचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे. भारतातील अंतर्गत राष्ट्रीय प्रपंचांत अत्यंत हीन, अधम असा स्वार्थ आणि परराष्ट्रकारणांत अतिरेकी, बेगडी उदात्तता या दोन घातक प्रवृत्तींमुळे आपला नाश होत आहे असे येथे प्रतिपादले आहे. राष्ट्रनिष्ठा व धर्मनिष्ठा या महाशक्तींच्या आश्रयानेच सध्या सर्व राष्ट्र आपापला उत्कर्ष साधीत आहेत. दुर्दैवाने भारताने मात्र या महाप्रेरणांची अवहेलना, विटंबना चालविली आहे, असे स्पष्ट केले आहे. अशा अवस्थेत, चारित्र्यसंपन्न, राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ, निःस्वार्थी व विज्ञाननिष्ठ अशा लाखो तरुणांची संघटना उभी राहून तिने लोकशिक्षणाचे कार्य शिरावर घेतलें पाहिजे. भारतीय तरुणांना काळाचें आव्हान आहे तें हें आहे. तें आव्हान त्यांनी स्वीकारले तर लोकसत्ता की दण्डसत्ता हा प्रश्न पुढे त्यांनाच सोडवितां येईल. नाही तर भारताचें स्वातंत्र्यहि आपल्याला टिकवितां येणार नाही.
|-
|१३
|[[s:भारतीय_तत्त्वज्ञान_अथवा_राष्ट्रधर्म|भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म]]
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पुणे ३०
|१९६५
|महाभारतातील भारतीय तत्त्वज्ञान विषद करणारी तो लेखमाला आहे. धर्म हे साध्य नसून समाजाच्या उत्कर्षाचे साधन आहे, मनुष्याची योग्यता जन्मावरून ठरविण्यापेक्षा त्याच्या गुणांवरून ठरवावी, कृतयुग वा कलियुग हे राजसत्ताधाऱ्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते आणि मोक्ष हे अंतिम साध्य असले तरी ऐहिक राष्ट्रीय प्रपंचाच्या वैभवाकडे कदापि दुर्लक्ष होता कामा नये, हे ते सिद्धांत आहेत
|-
|१४
|[[s:हिंदुसमाज_संघटना_आणि_विघटना|हिंदुसमाज संघटना आणि विघटना]]
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पुणे ३०
|१९६७
|भारताचा अर्वाचीन इतिहास, म्हणजे इ. स. १००० पासूनचा इतिहास, हा भारतीयांना मोठा लाजिरवाणा आणि दुःखास्पद आहे. हिंदूंच्या दीर्घकालीन पारतंत्र्यास आणि त्यांच्या सर्वांगीण अधःपातास या अर्वाचीन काळात येथल्या समाज धुरीणांनी सनातन हिंदुधर्माला जे हीन व विकृत रूप दिले होते तेच प्रामुख्याने कारणीभूत आहे, असा या प्रबंधाचा मुख्य सिद्धान्त आहे. सर्व प्रकारे धर्म अधोगामी झाला असताना विजयनगरचे सम्राट, मराठे, रजपूत व शीख यांना हिंदुधर्म व हिंदुसंस्कृती यांचे रक्षण करता आले कारण त्यांनी काही अंशी तरी धर्मक्रान्ती केली, प्राचीन धर्मातील काही उत्कर्षकारक तत्त्वांचा अवलंब केला म्हणून त्यांना यश आले. या ग्रंथात हा इतिहास उलगडून दाखवलेला आहे. पुढे स्वातंत्र्य चळवळीत या भूमीत अपूर्व अशी धर्मक्रान्ती झाली आणि बुद्धिप्रामाण्य, प्रवृत्तिवाद, समता, गुणनिष्ठा, समसंधी या प्राचीन धर्मतत्त्वांचा येथल्या धुरीणांनी अवलंब केला. यामुळेच भारतीय समाजाला स्वातंत्र्यलढा जिंकण्याइतके सामर्थ्यं प्राप्त झाले. हेच उन्नतिकारक तत्त्वज्ञान स्वातंत्र्योत्तरकाळात प्रभावी होऊन आपली लोकसत्ता दृढ व बलाढ्य होईल अशी साहजिकच सर्वांची अपेक्षा होती. पण त्या अपेक्षेचा भंग झाला आणि पुन्हा आपली लोकशाही, आपले स्वातंत्र्य, आपली संस्कृती, आपली अस्मिता यांचे रक्षण करण्यास आपण अजूनही असमर्थच आहो, असे घोर दृष्य दिसू लागले. ही भयानक आपत्ती टाळण्यासाठी भारतातील तरुणांनी कोणत्या उपायांचा अवलंब केला पाहिजे, कोणत्या मार्गांनी गेले पाहिजे याचे विवेचन शेवटी केले आहे. पाश्चात्य मिशनऱ्यांच्या पद्धतीने भारतीय बहुजनात मिसळून राहून प्रथम विकृत धर्माचे संस्कार जनतेच्या मनावरून पुसून टाकले पाहिजेत व सर्वागीण क्रान्ती पूर्ण केली पाहिजे हा एकच मार्ग आहे.
|-
|१५
|[[s:इहवादी_शासन|इहवादी शासन]]
केसरी प्रकाशन, पुणे ३०
|१९७२
|१९४७ सालीं भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि नंतर येथे इहवादी शासन- सेक्युलर गव्हर्मेंट- निधर्मी शासन-स्थापन झाले. इहवादाचा अर्थ यापेक्षा फार व्यापक आहे, इहलोक व परलोक हीं भिन्न क्षेत्रे आहेत आणि त्यांवर भिन्न सत्ता चालाव्या, एकाच सत्तेखाली दोन्ही क्षेत्र असू नयेत, असा त्याचा भावार्थ आहे. खिश्चन धर्माच्या उदयाच्या वेळचा हा विचार आहे. सृष्टिघटनांविषयी लोकांत अज्ञान असतें, कार्यकारणभाव त्यांना ज्ञात नसतो, अशा काळी अद्भुतावर, चमत्कारावर, दैवी शक्तीवर त्यांची अंध श्रद्धा असते. त्यामुळे ऐहिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत- राजकारण, अर्थ, समाजरचना, शिक्षण- तो त्या श्रद्धेच्या वर्चस्वानेच निर्णय घेत असतो. हें वर्चस्व नष्ट होऊन प्रत्येक क्षेत्रांत बुद्धि, विज्ञान, अवलोकन, प्रयोग, इतिहास यांच्या साह्याने निर्णय घेणें हा इहवादाचा खरा अर्थ आहे. या ग्रंथात, कम्युनिस्ट, मुस्लिम व पाश्चात्य देशांनी इहवादाची जोपासना कशाप्रकारे केली आहे, याचे विवेचन केले आहे. प्राचीन काळी भारतातील समाजावर इहवादाचा संस्कार होता परंतु कलौघात तो पुसला गेला. स्वातंत्र्य लढ्यात त्याचे पुनरुज्जीवन झाल्यामुळेच भारताची सर्वांगीण प्रगति होऊन आपल्याला राष्ट्र संघटना, स्वातंत्र्यप्राप्ति व लोकशासनाची स्थापना यांत यश आले असे विवेचन या ग्रंथात केले आहे. या ग्रंथात पुढे भारतातील इहवाद विरोधी शक्तींचे- जमातवाद, साम्यवाद किंवा कम्युनिझम, व निवडणूकनिष्ठ राजकीयपक्ष- यांचेही रूपदर्शन केले आहे.
|-
|१६
|[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF केसरीची त्रिमूर्ति]
जयंत श्रीधर टिळक, पुणे ३०
|१९७४
|विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर व लो. बाळ गंगाधर टिळक यांचे अल्पचरित्र, तत्त्वज्ञान व त्यांच्या कार्याविषयी विवेचन. भारताच्या नवीन युगासाठी 'नागरिक' तयार करण्याच्या कार्यात या तिघांचे योगदान व कलप्रवाह बदलवून टाकण्यासाठी यांनी केलेले कार्य यावर विस्तृत भाष्य.
|-
|१७
|[[s:महाराष्ट्र_संस्कृती|महाराष्ट्र संस्कृती]]
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पुणे ३०
|१९७९
|या ग्रंथात इ. पू. २३५ ते इ. स. १९४७ या सुमारे बावीसशे वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विवेचन केले आहे. धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण अशी संस्कृतीची आठ प्रधान अंगे आहेत. या आठही अंगांचे विवेचन उपलब्ध माहितीच्या आधारे या ग्रंथात केलेले आहे.
|-
|१८
|काव्यगंगा (प्राचीन व अर्वाचीन काव्यांचा संग्रह) (संपादन)
|
|
|-
|२०
|[[s:सौंदर्यरस|सौंदर्यरस]]
नूतन प्रकाशन पुणे
|१९८०
|
|}
[[commons:Category:Books_by_P._G._Sahasrabudhe|पुस्तके ऑनलाइन वाचण्यासाठी]]
==गौरवग्रंथ==
सहस्रबुद्धे यांच्या षष्ट्यब्दीला, म्हणजे १९६४ साली, ’डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे : व्यक्तिदर्शन आणि साहित्यविवेचन’ नावाचा दोन-खंडी ग्रंथ डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे सत्कार समितीने प्रसिद्ध केला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/home/do-sahasrabud-dhe-vyaktidarsana-ani-sahityavivecana|title=डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे: व्यक्तिदर्शन आणि साहित्यविवेचन (संपादित)|editor-last=कुलकर्णी व. दि., देशपांडे स. ह., कुलकर्णी भी. ब., साठे गं. म.|website=डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच|url-status=live|access-date=}}</ref>त्याचे संपादन प्रा. [[व.दि. कुलकर्णी]], प्रा. भी. ब. कुलकर्णी, प्रा. स. ह. देशपांडे आणि प्रा. गं. म. साठे यांनी केले होते. या ग्रंथात सहस्रबुद्धे यांचा ‘वाणी आणि लेखणी’<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://docs.google.com/document/d/1ilr43HTuMsxMh_H0IuxMrkswPcANXtSv3SsAX9DUKVQ/edit|title=वाणी आणि लेखणी|last=सहस्रबुद्धे पु. ग.|website=डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच|url-status=live}}</ref> हा एक छोटा आत्मचरित्रवजा लेख आहे.
'वादसभा'<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.spcollegepune.ac.in/debating-union.php|title=EXTRA CURRICULAR DEBATING UNION|url-status=live}}</ref>- स. प. महाविद्यालय, पुणे, दरवर्षी कै. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.spcollegepune.ac.in/images/upcoming-events/Late%20Dr.%20P.%20G.%20S.%20National%20Level%20Elocution%20Competition%2018th&19th%20Jan%202024.pdf|title=Late Dr. P. G. Sahasrabuddhe Elocution Competition|url-status=live}}</ref>आयोजित करते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/s-par-college-c-sahasrabuddhe-lecture/articleshow/67357735.cms|title=स. प. महाविद्यालयातपु. ग. सहस्रबुद्धे व्याख्यान|url-status=live}}</ref> हा उपक्रम २००२-०३, पासून चालू आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:सहस्रबुद्धे, पु.ग.}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९०४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८५ मधील मृत्यू]]
ivvmfy1o9ltbilytxp3gslu9p8kyu3j
द इंपीरियल (नवी दिल्ली)
0
150626
2681041
2540820
2026-04-26T06:09:39Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681041
wikitext
text/x-wiki
[[File:Imperial Hotel, Delhi.jpg|thumb|right|दि इम्पीरियल, नयी दिल्ली]]
'''द इंपेरियल''' हे [[भारत|भारताची]] राजधानी [[नवी दिल्ली]]मधील पहिलेच ऐषआरामी व आलिशान हॉटेल आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://travel.nytimes.com/travel/guides/asia/india/new-delhi/48951/the-imperial/hotel-detail.html |प्रकाशक=न्यू यॉर्क टाइम्स| दिनांक=| title=द इंपेरियल, न्यू दिल्ली| भाषा=इंग्लिश}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.4hoteliers.com/4hots_fshw.php?mwi=1777|प्रकाशक=ॲन्ड्र्युज ऑगस्टीन, फोरहॉटेलियर्स.कॉम|दिनांक=|title=सुप्रसिद्ध हॉटेल : इंपेरियल नवी दिल्ली - बांधणी|भाषा=इंग्लिश|accessdate=2014-02-07|archive-date=2012-03-01|archive-url=https://web.archive.org/web/20120301065654/http://www.4hoteliers.com/4hots_fshw.php?mwi=1777|url-status=dead}}</ref><ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/hotels/info/the-imperial-new-delhi-707567 |प्रकाशक=क्लियरट्रिप.कॉम| दिनांक=| title=दिल्ली येथील आलिशान हॉटेल.| भाषा=इंग्लिश}}</ref> हे हॉटेल १९३१ साली कनॉट या ठिकाणाजवळ क्वीन्सवे, म्हणजेच आताचे जनपथ, येथे बांधण्यात आले.
[[दिल्ली]] मधील ब्रिटिश वसाहतीच्या काळातील आणि स्वातंत्रप्राप्तीच्या काळातील दुर्मिळ आणि कलात्मक वस्तूंचा खूप मोठा संग्रह या ठिकाणी पहायला उपलब्ध करून दिलेला आहे. एक उत्कृष्ट संग्रहालय आणि कला दालन या ठिकाणी आहे.<ref>[http://books.google.com/books?id=Ee1HTcplZS0C&pg=PA107&dq=The+Imperial+hotel,+New+Delhi#v=onepage&q=The%20Imperial%20hotel%2C%20New%20Delhi&f=false द इंपेरियल] ''दिल्ली'', पॅट्रिक होर्टन, रिचर्ड प्लंकेट, हयू फिनले. लोनली प्लॅनेट, 2002. आयएसबीएन १-८६४५०-२९७-५. पृ.क्र. २५०.</ref>
==इतिहास==
नवी दिल्ली सारख्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक उभे राहावे या ब्रिटिशांच्या इच्छेखातर १९३१ मध्ये व्हिक्टोरीयन आणि ब्रिटीशकालीन वास्तुशास्त्रानुसार डी.जे.ब्लोमफिल्ड या वास्तुविशारदाने एडविन ल्युटिन्स याच्या सहकार्याने आर्ट डिको पद्धतीने हे हॉटेल बांधले आहे. याच जोडगोळीने बिटिश राज्याची नवीन राजधानी - नवी दिल्लीचा आराखडा तयार केला होता. त्याचे उद्घाटन त्याच वर्षी करण्यात आले होते. १९११ मध्ये भारताची राजधानी [[कोलकाता|कलकत्त्यावरून]] नवी दिल्ली केल्याचे घोषित करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या राज्याभिषेक दरबारामध्ये आर.बी.एस.नरेन सिंग यांचा सत्कार ब्रिटीशांकडून करण्यात आला होता. त्यांचे सुपूत्र एस.बी.एस.रणजीत सिंग यांनी हे हॉटेल बांधले होते.<ref>ग्रेट, गॅंण्ड, आणि फेमस हॉटेल, फ्रित्झ गबलर, रॉयन जीन. प्रकाशक. ग्रेट, गॅंण्ड, आणि फेमस हॉटेल आयएसबीएन ०-९८०४६६७-०-९.p. २५०.</ref>
१९९६ आणि २००१ मध्ये या हॉटेलचे व्यवस्थापक आणि उपाध्यक्ष हरविंदर सेखॉन यांनी या हॉटेलची पुर्नबांधणी केलेली आहे. त्यांच्या काळामध्ये या हॉटेलमध्ये नेदरलॅण्डची महाराणी, अनेक हॉलिवुडचे अभिनेता आणि अभिनेत्री यांनी, अनेक साहसी आणि श्रीमंत व्यक्तींनी पाहुणचार घेतलेला आहे. त्यांनी 'स्पाईस रूट', 'पटीयाला पेग बार', '१९११ रेस्टॉरंट आणि बार', 'डेनिअल्स टॅर्व्हन' आणि 'सन गिमिगनॅनो' अशी ६ रेस्टॉरंट आणि बार सुरू केले. कृपया 'न्यू दिल्ली हॉटेलची दारे कलेसाठी खुली, लॉस एजेंल्स टाईम्स, डिसेंबर ७, १९९७, असोसिएटेड प्रेस' आणि 'ट्रेव्हर फिशलोक यांचे भारत : फिशलोक्स एम्पायर', डेलि टेलिग्राफ, लंडन, २७ नोव्हेंबर २०००. यांमधील संदर्भ पहावा.
==ऐतिहासिक वारसा==
न्यू दिल्ली येथे असेलेले हे हॉटेल ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये 'पटीयाला पेग' या नावाने ओळखले जाणारे मदयगृह आहे. याच ठिकाणी [[जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरू]], [[महात्मा गांधी]], महम्मद अली जिना आणि लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र जमले हाते. [[अलिगढ]] येथील एका शाळेला सुद्धा या हॉटेलचे नाव देण्यात आलेले आहे.
==मान, सन्मान आणि पुरस्कार==
या हॉटेलला २०१२ करीताचा ‘ट्रिप सल्लागार २०१२’चे उत्कृष्ट प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. तसेच अमेरीकेने जगभरातील ५०० सर्वोत्कृष्ट हॉटेलमधून या हॉटेलला प्रवास आणि ऐषआराम या दोघांच्या दृष्टीने प्रथम क्रमांक देऊन गौरविलेले आहे. याशिवाय भारतामध्ये जगामधील सर्वांत आलिशान हॉटेल म्हणून २०११ मध्ये पुरस्कार देऊन गौरविलेले आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.theimperialindia.com/imperial_awards_recognition/ |प्रकाशक=द इंपेरियल इंडिया |दिनांक= |title=मान, सन्मान आणि पुरस्कार |भाषा=इंग्लिश |accessdate=2014-02-07 |archive-date=2014-02-09 |archive-url=https://web.archive.org/web/20140209221011/http://www.theimperialindia.com/imperial_awards_recognition/ |url-status=dead }}</ref>
१६० खोल्या आणि ४५ कक्षांमध्ये असलेली प्रसाधनगृहे संगमरवरी दगड वापरून बांधलेली आहेत. २००८ मध्ये एलिटी प्रवासी कंपनीने या हॉटेलमधील रॉयल कक्षाला आशिया / पॅसिफिक प्रभागातून सर्वोक्तृष्ट कक्ष म्हणून गौरविलेले आहे.
==आणखी वाचा==
* विल्यम वॉरेन, जिल गोचर (२००७). आशियातील सुप्रसिद्ध हॉटेल्स : रोमांचकारी प्रवास. सिंगापूर : पेरीप्लस एडीशन. आयएसबीएन ९७८-०-७९४६-०१७४-४.
* किम इंग्लीस, जॅकेाब तेरमासेन, पाय मारी मोलबेच (२००४). कूल हॉटेल्स : भारत, मालदीव, श्री लंका. सिंगापूर: पेरीप्लस एडीशन, आयएसबीएन ०-७९४६-०१७३-१.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:नवी दिल्लीमधील इमारती व वास्तू]]
4d8pfy6xdnvjaddsk9ay9f10ak3v5ae
कृष्णशास्त्री चिपळूणकर
0
157397
2680936
2445525
2026-04-25T14:47:00Z
Ketaki Modak
21590
2680936
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Krishna Shastri Chiplunkar.jpg|अल्ट=कृष्णशास्त्री चिपळूणकर|इवलेसे|कृष्णशास्त्री चिपळूणकर]]
'''कृष्णशास्त्री चिपळूणकर''' ([[इ.स. १८२४]] - [[इ.स. १८७८]]) हे [[मराठी]] लेखक आणि समाजसेवक होते.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर मराठीला दर्जेदार छंदबद्ध रचनांनी अलंकृत करण्याचे कार्य ज्यांनी केले त्यांत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे नाव आदराने घेतले जाते. पुण्याच्या संस्कृत पाठशाळेत शिक्षण घेतलेल्या कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी पुढे पूना कॉलेजमधून इंग्रजीचेही शिक्षण पूर्ण केले आणि १८५२ मध्ये ते अनुवादक म्हणून सरकारी नोकरीत रुजू झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘साक्रेतिसाचे चरित्र’ हे अनुवादित पुस्तक लिहिले. यानंतरच्या काळात त्यांनी पुणे पाठशाळेत सहाय्यक प्राध्यापक, दक्षिण प्राइझ कमिटीचे चिटणीस, पूना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य, रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस अशा पदांवर काम केले. एकीकडे त्यांची ही कारकीर्द सुरू असतानाच त्यांच्या हातून निरनिराळ्या प्रकारांतली ग्रंथरचना झाली. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेपैकी १८५५ मध्ये प्रकाशित झालेला ‘अर्थशास्त्रपरिभाषा, प्रकरण पहिलें’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ म्हणजे [[जॉन स्टुअर्ट (ब्रिटिश पंतप्रधान)|जॉन स्टुअर्ट]] मिलकृत ‘प्रिन्सिपल ऑफ पोलिटिकल इकॉनमी’चे भाषांतर होय. हा ग्रंथ म्हणजे मिलच्या ग्रंथातील केवळ एकाच प्रकरणाचे भाषांतर होते. शास्त्रीबुवांनी १८५६ मध्ये दुसरे प्रकरणही भाषांतरित केले होते, पण ते प्रकाशित झाले नाही. या ग्रंथाने त्यांचे अनुवादकौशल्य दाखवून दिले.
अनुवादाच्या हातोटीबरोबरच कृष्णशास्त्रीकडे आणखी एक गुण होता, तो म्हणजे मूळ विषय समजावून घेऊन तो सुगम शैलीत सांगणे. त्यांच्या या गुणाचे दर्शन घडवणारा ‘अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह’ हा ग्रंथ १८६१ मध्ये प्रकाशित झाला. त्यात रसायनशास्त्र, ज्योतिष, [[गणित]], साहित्य, कला, नीती आदी अनेक विषयांची माहिती देण्यात आली होती.
कृष्णशास्त्रींनी ‘पद्यरत्नावली’ हा ग्रंथ १८६५ मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथातली मेघदूत, अन्योक्तिकलाप, विद्याप्रशंसा, प्रश्नोत्तरावली व विलाप अशी पाच प्रकरणे कालिदास, भवभूती, बिल्हण, जगन्नाथराय इत्यादी अत्यंत रसिक व प्राचीन कवींच्या ग्रंथांच्या आधाराने लिहिली होती. ग्रंथात मनोवेधक व सुरस वृत्तांचे श्लोक, आर्या, साक्या, दिंडय़ा इत्यादी वृत्ते योजिली आहेत.
कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे हे नोकरी आणि भाषांतर-लेखनकार्य सुरू असतानाच त्यांनी ‘विचारलहरी’, ‘मराठी शालापत्रक’ या नियतकालिकांचे संपादनही काही काळ केले होते.
==कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची साहित्यरचना==
* विचारलहरी (१८५२)
* सॉक्रेटिसचे चरित्र (१८५२)
* अर्थशास्त्र परिभाषा (१८५५)
* संस्कृतभाषेचे लघु [[व्याकरण]] (१८५९)
* पद्यरत्नावली (१८६५)
* अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी (१९६१)
== ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध पुस्तके ==
* [[commons:Category:Books_by_Krushnashastri_Chiplunkar|३ पुस्तके]]
[[वर्ग:इ.स. १८२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८७८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
7krk9jceltczb1z5iq6xl5ey1d5ddd3
2680937
2680936
2026-04-25T14:47:36Z
Ketaki Modak
21590
2680937
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Krishna Shastri Chiplunkar.jpg|अल्ट=कृष्णशास्त्री चिपळूणकर|इवलेसे|कृष्णशास्त्री चिपळूणकर]]
'''कृष्णशास्त्री चिपळूणकर''' ([[इ.स. १८२४]] - [[इ.स. १८७८]]) हे [[मराठी]] लेखक आणि समाजसेवक होते.
{{कॉमन्स|Category:Books_by_Krushnashastri_Chiplunkar}}
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर मराठीला दर्जेदार छंदबद्ध रचनांनी अलंकृत करण्याचे कार्य ज्यांनी केले त्यांत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे नाव आदराने घेतले जाते. पुण्याच्या संस्कृत पाठशाळेत शिक्षण घेतलेल्या कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी पुढे पूना कॉलेजमधून इंग्रजीचेही शिक्षण पूर्ण केले आणि १८५२ मध्ये ते अनुवादक म्हणून सरकारी नोकरीत रुजू झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘साक्रेतिसाचे चरित्र’ हे अनुवादित पुस्तक लिहिले. यानंतरच्या काळात त्यांनी पुणे पाठशाळेत सहाय्यक प्राध्यापक, दक्षिण प्राइझ कमिटीचे चिटणीस, पूना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य, रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस अशा पदांवर काम केले. एकीकडे त्यांची ही कारकीर्द सुरू असतानाच त्यांच्या हातून निरनिराळ्या प्रकारांतली ग्रंथरचना झाली. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेपैकी १८५५ मध्ये प्रकाशित झालेला ‘अर्थशास्त्रपरिभाषा, प्रकरण पहिलें’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ म्हणजे [[जॉन स्टुअर्ट (ब्रिटिश पंतप्रधान)|जॉन स्टुअर्ट]] मिलकृत ‘प्रिन्सिपल ऑफ पोलिटिकल इकॉनमी’चे भाषांतर होय. हा ग्रंथ म्हणजे मिलच्या ग्रंथातील केवळ एकाच प्रकरणाचे भाषांतर होते. शास्त्रीबुवांनी १८५६ मध्ये दुसरे प्रकरणही भाषांतरित केले होते, पण ते प्रकाशित झाले नाही. या ग्रंथाने त्यांचे अनुवादकौशल्य दाखवून दिले.
अनुवादाच्या हातोटीबरोबरच कृष्णशास्त्रीकडे आणखी एक गुण होता, तो म्हणजे मूळ विषय समजावून घेऊन तो सुगम शैलीत सांगणे. त्यांच्या या गुणाचे दर्शन घडवणारा ‘अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह’ हा ग्रंथ १८६१ मध्ये प्रकाशित झाला. त्यात रसायनशास्त्र, ज्योतिष, [[गणित]], साहित्य, कला, नीती आदी अनेक विषयांची माहिती देण्यात आली होती.
कृष्णशास्त्रींनी ‘पद्यरत्नावली’ हा ग्रंथ १८६५ मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथातली मेघदूत, अन्योक्तिकलाप, विद्याप्रशंसा, प्रश्नोत्तरावली व विलाप अशी पाच प्रकरणे कालिदास, भवभूती, बिल्हण, जगन्नाथराय इत्यादी अत्यंत रसिक व प्राचीन कवींच्या ग्रंथांच्या आधाराने लिहिली होती. ग्रंथात मनोवेधक व सुरस वृत्तांचे श्लोक, आर्या, साक्या, दिंडय़ा इत्यादी वृत्ते योजिली आहेत.
कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे हे नोकरी आणि भाषांतर-लेखनकार्य सुरू असतानाच त्यांनी ‘विचारलहरी’, ‘मराठी शालापत्रक’ या नियतकालिकांचे संपादनही काही काळ केले होते.
==कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची साहित्यरचना==
* विचारलहरी (१८५२)
* सॉक्रेटिसचे चरित्र (१८५२)
* अर्थशास्त्र परिभाषा (१८५५)
* संस्कृतभाषेचे लघु [[व्याकरण]] (१८५९)
* पद्यरत्नावली (१८६५)
* अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी (१९६१)
== ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध पुस्तके ==
* [[commons:Category:Books_by_Krushnashastri_Chiplunkar|३ पुस्तके]]
[[वर्ग:इ.स. १८२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८७८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
sc93dpwd8l256h9jn4pjqptxozqekav
जाई निंबकर
0
158016
2680934
2246919
2026-04-25T14:13:46Z
Ketaki Modak
21590
कॉमन्स साचा जोडला.
2680934
wikitext
text/x-wiki
मराठी आणि इंग्रजीत लेखन करणाऱ्या '''जाई निंबकर''' (जन्म : १४ ऑक्टोबर १९३२) या [[इरावती कर्वे]] आणि [[धोंडो केशव कर्वे]] यांचे चिरंजीव [[दिनकर धोंडो कर्वे]] यांच्या कन्या. [[बी.व्ही. निंबकर|बोनबिहारी विष्णू निंबकर]] हे जाई निंबकरांचे पती. [[गौरी देशपांडे]] या जाई निंबकराच्या धाकट्या भगिनी.
{{कॉमन्स|Category:Books by Jai Nimbkar}}
जाई निंबकर (माहेरच्या जाई कर्वे) या [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] बी.ए. झाल्या. त्यानंतर त्यांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[ॲरिझोना विद्यापीठ|ॲरिझोना विद्यापीठातून]] [[समाजशास्त्र]] आणि [[मानसशास्त्र]] हे विषय घेऊन एम.ए. केले. इ.स. १९५९पासून जाई निंबकर लेखन करीत आहेत. इंग्रजी-मराठी कादंबऱ्या, इंग्रजी कथासंग्रह, अनेक इंग्रजी-मराठी स्फुट लेख, आणि परदेशी लोकांना मराठी शिकविण्यासाठी लिहिलेली पुस्तके असा त्यांचा मोठा ग्रंथसंभार आहे.
जाई निंबकरांचे वास्तव्य [[सातारा]] जिल्ह्यातील [[फलटण]] गावात असते. तेथे त्यांच्या पतींनी आणि मुलींनी चालविलेली [[निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI)]] ही समाजकार्य करणारी बिनसरकारी स्वायत्त संस्था आहे. जाई निंबकरांच्या मुली चंदा, नंदिनी आणि मंजिरी या त्या संस्थेत काम करतात.
जाई निंबकर यांच्या साहाय्याने [[मॅक्सीन बर्नस्टन]] यांनी [[फलटण]] येथे [[प्रगत शिक्षण संस्था|प्रगत शिक्षण संस्थेची]] स्थापना केली.
==जाई निंबकरांची इंग्रजी पुस्तके==
* A basic Marathi-English dictionary (सहलेखिका : [[मॅक्सीन बर्नस्टन]] - १९७५)
* Come Rain (कादंबरी - १९९३)
* A joint venture (१९८८)
* The lotus leaves & other stories (कथासंग्रह)
* Marathi conversational situations (सहलेखिका : [[मॅक्सीन बर्नस्टन]] - १९८३)
* Marathi readings (१९८३)
* A Marathi Reference Grammar (सहलेखिका : [[मॅक्सीन बर्नस्टन]] - १९७५)
* Marathi Structural Patterns, (१९८२)
* Marathi vocabulary manual (१९८३)
* The phantom bird and other stories (कथासंग्रह -१९९३)
* Temporary Answers (कादंबरी - मार्च १९९८)
==जाई निंबकरांची मराठी पुस्तके==
* अर्धुक (कादंबरी)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%95]
* ॲलिस (कादंबरी)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8]
* साथ (कादंबरी)[https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5]
* कमळाची पानं [https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82]
== संदर्भ ==
{{DEFAULTSORT:निंबकर,जाई}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
po4g85xgh51yaoiq0djwk439kewznsw
शिक्षक
0
162674
2680910
2320719
2026-04-25T12:43:23Z
QuillMaestro
161584
लेखाच्या प्रस्तावना विभागाचे इंग्रजीवरून मराठीत भाषांतर जोडले आहे.
2680910
wikitext
text/x-wiki
'''शिक्षक''', ज्यांना शाळेतील शिक्षक किंवा औपचारिकरित्या [[शिक्षण]]<nowiki/>तज्ज्ञ असेही म्हणतात, हा असा व्यक्ती असतो जो [[अध्यापन|अध्यापनाच्या]] प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना [[ज्ञान]], कौशल्ये किंवा सद्गुण प्राप्त करण्यात मदत करतो.
अनौपचारिकपणे, शिक्षकाची भूमिका कोणतीही व्यक्ती निभावू शकते (उदा., एखाद्या सहकाऱ्याला विशिष्ट काम कसे करायचे हे दाखवताना). काही देशांमध्ये, शालेय वयाच्या मुलांना शिकवणे हे [[शाळा]] किंवा [[महाविद्यालय|महाविद्यालयासारख्या]] औपचारिक संस्थांमध्ये न होता कुटुंबात (घरातून शिक्षण - होमस्कूलिंग) अनौपचारिक पद्धतीनेही केले जाऊ शकते. काही इतर व्यवसायांमध्येही मोठ्या प्रमाणावर अध्यापनाचा समावेश असू शकतो (उदा., युवक कार्यकर्ता, पाद्री).
बहुतेक देशांमध्ये विद्यार्थ्यांचे औपचारिक शिक्षण हे प्रामुख्याने पगारी व्यावसायिक शिक्षकांकडून दिले जाते. हा लेख त्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करतो ज्यांची मुख्य भूमिका औपचारिक शैक्षणिक संदर्भात - जसे की शाळा किंवा इतर प्रारंभिक औपचारिक शिक्षण किंवा प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणी - इतरांना शिकवणे हीच असते.
==व्युत्पत्ती आणि इतिहास==
{{विस्तार}}
==शिक्षकांची कार्य, कर्तव्ये आणि कौशल्ये==
जागतिक पातळीवर ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांची कर्तव्ये
1. नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे . 2. निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण
करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '(CCE ) द्वारे
बालकांची प्रगती सुनिश्चित करणे . 3. गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर
सर्व बालकांची प्रगती साध्य करणे .
4. व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ' करून मुलांचे
प्रगती पत्रक तयार करणे .
5. पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची
उपस्थिती , क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे .
6. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे .
7. परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन
त्यांना शाळेत दाखल करणे .
8. शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा
प्रतिनिधी म्हणून काम करणे .
9. शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त
करणे .
10. सकाळ-दुपार विद्यार्थ्यांची हजेरी घेणे .
11. गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे
.
12. शालेय दैनंदिन उपक्रम , सहशालेय उपक्रम यात सक्रीय
सहभाग नोंदवणे .
13. कृतीशील अध्ययन , ज्ञान रचनावाद , बालस्नेही ,
बालाकेंद्रित वातावरण , स्वयं अध्ययन इत्यादीद्वारे
ज्ञानदानाचे कार्य करणे .
14. शाळा हा गावच्या विकासाचा घटक असल्याने साक्षर भारत , निर्मल ग्राम योजना , संपूर्ण स्वच्छता
अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ई .
योजनांची माहिती ठेवून गरजेनुसार सक्रीय सहभाग
नोंदविणे .
15. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे. 16. बाल हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे . 17. शाळेतील उपलब्ध साधनसामुग्रीचा अध्ययन
अध्यापनात नियमित वापर करणे . ऊदा . संगणक, टी.व्ही , गणित पेटी , विज्ञान पेटी , नकाशे ,
स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य , स्वयं-अध्ययन कार्ड ,
विविध चार्टस , मोडेल्स इत्यादी . 18. वर्गाशी /शाळेशी निगडीत सर्व अभिलेखे अद्ययावत
ठेवणे .
19. मुख्याधापक / अधिकारी यांच्या लेखी / तोंडी
सूचनानुसार प्राथमिक शिक्षणासंबंधीची सर्व कामे
पार पाडणे .
20. RTE ACT 2009 व RTE RULES 2011यातील सर्व
तरतुदींचे पालन करणे .
==शिक्षक प्रशिक्षण आणि निवड==
==आदर्श शिक्षक==
{{मुख्यलेख|आदर्श शिक्षक पुरस्कार}}
भारतातील बहुतेक शिक्षक हे आदर्श शिक्षक असतात. थोरामोठ्यांची चरित्रे वाचली की समजते की त्यांच्या आयुष्यात आणि चारित्र्य घडणीत शिक्षकांचा किती महत्त्वाचा हिस्सा होता. शिक्षकाला आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा गुरू मानल्या जाते.
==मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमिका==
सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट इत्यादी माध्यमांतून विविध साहित्यिक, कलावंत आणि दिग्दर्शकांनी शिक्षकांच्या भूमिका वेळोवेळी साकारल्या आहेत. शिक्षकांच्या भूमिकांत प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमिका यात मुख्यत्वे संगीत, क्रीडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवतानाच्या भूमिका साकारलेल्या दिसतात.
१९४३ साली [[पु.ल. देशपांडे]] यांनी ’अभिरुची’च्या एका अंकात ‘[[अण्णा वडगावकर]]’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले. ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच पुस्तकात [[पु.ल. देशपांडे]] यांनी चितळे मास्तर ही भूमिकाही रेखाटली आहे. ‘बिगरी ते मेट्रिक’ या लेखात दामले मास्तर ही भूमिका रेखाटली आहे.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli</ref><ref name="misalpav.com">http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> [[मिलिंद बोकील]] यांनी त्यांच्या १९७५ मधील काळ लक्षात घेत पौगंडावस्थेतील मुलांबद्दल शालेय जीवनावर आधारित [[शाळा (कादंबरी)]] लिली. त्यात मांजरेकर सरांची भूमिका उभी केली आहे. याच [[शाळा (कादंबरी)]]वर आधारित शाळा या मराठी चित्रपटाची रचना निर्माते सुजय डहाके यांनी २०११ मध्ये केली.
जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र भूमिका साकारली आहे तर बाबुल- महानंदाचे {{दुजोरा हवा}} लेखनही केले आहे.<ref name="misalpav.com"/><ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5255731667701365918</ref> बालचित्रवाणीवर "संस्कार" नावाची मराठी मालिका येत असे त्यात मोहन जोशी यांनी आदर्श शिक्षक-मुख्याध्यापकाची भूमिका केली होती {{दुजोरा हवा}}.
[[रमेश इंगळे उत्रादकर]] यांच्या कादंबरीवर आधारित [[निशाणी डावा अंगठा (चित्रपट)|निशाणी डावा अंगठा]] (इ.स. २००९) या [[पुरुषोत्तम बेर्डे]] यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात कलाकार [[अशोक सराफ]], [[मकरंद अनासपुरे]], [[निर्मिती सावंत]], [[दिलीप प्रभावळकर]], [[मोहन आगाशे]], [[विनय आपटे]], [[भारत गणेशपुरे]], पौर्णिमा अहिरे, [[भरत जाधव]], आदी कलाकारांनी शिक्षकांच्या भूमिका करत प्रौढ साक्षरता मोहिमेचा उडणारा बोजवारा विनोदी पद्धतीने अधोरेखित केला आहे.
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तिगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाचे महत्त्व अधोरेखित करणारे शिक्षक अशी भूमिका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मिता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी एक डाव भुताचा या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात अशीच एक भूमिका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमिका उभी केली आहे.
राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरुण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत.<ref>http://www.misalpav.com/comment/609656#comment-609656</ref>
हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी दूरदर्शन मालिकेतून अलोकनाथ यांनी मास्टर हवेलीराम या शिक्षकाची भूमिका केली आहे. पडोसन या हिंदी चित्रपटातून मेहमूद आणि किशोर कुमार यांनी संगीत शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. सारांश या हिंदी चित्रपटातून कलाकार अनुपम खेर यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांचा शिष्य मोठा होऊन राज्याचा मुख्यमंत्री झालेला असतो. {{दुजोरा हवा}} तारे जमीन पर या चित्रपटातून अमीरखान यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अमीरखान यांनी थ्री इडियट या चित्रपटातूनही शिक्षकाची भूमिका रंगवली आहे. शाहीद कपूर (पाठशाला), शहारूख खान (चक दे), सुष्मिता सेन (मैं हूँ ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), त्या शिवाय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे गुरू आणि शिक्षक अशा भूमिका हिंदी चित्रपटांतून साकारल्या आहेत.
==भारतातील शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शालाबाह्य कामे==
भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक जास्तीची कामे करावी लागतात. त्यांपैकी काही कामे अशी -
• ऑनलाईन माहिती भरणे
• उपस्थिती भत्त्याचे काम
• १९ शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहून काढणे
• गावातले संडास मोजणे
• गावात व गावाबाहेर फिरून किती लोक आणि कोणकोण उघड्यावर शौचास बसले आहे याची नोंद करणे (बिहारमधील शिक्षकांसाठीचा फतवा)
• घरोघरी जाऊन किती लोकांकडे फ्रिज, टी.व्ही आदी चैनीच्या वस्तू आहेत याची माहिती घेणे
• घरोघरी जाऊन निवडणुकांसाठी मतदारांची माहिती घेणे.
• घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबवणे
• चाळीसहून अधिक नोंदवह्या ठेवणे
• जंतनाशक गोळी देण्याचे अहवाल
• डिजिटल शाळा
• दशवार्षिक खानेसुमारीचे काम करणे
• प्रभात फेऱ्या
• पुढाऱ्यांचे जन्म-मृत्युदिवस साजरे करणे
• बायोमेट्रिक हजेरी
• माध्यान्ह भोजन शिजवणे
• माध्यान्ह भोजनासाठी किती तांदूळ-डाळ-सरपण शिल्लक आहे याची नोंद करणे. गरज पडल्यास स्वतःच्या पैशातून या वस्तू आणणे.
• मीना राजू मंच चालवणे
• मुलांना आधारकार्डे मिळवून देणे
• याशिवाय नित्य नियमाने विचारले जाणारे नवनवे अहवाल सादर करणे (एकूण सुमारे २५)
• लोकसहभाग मिळवणे व त्याचा अहवाल तयार करणे
• लोहयुक्त गोळी देणे
• वर्गात किती विद्यार्थी हजर आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्यासकट सवतःचा रोजच्या रोज सेल्फी काढणे आणि तो व्हॉट्सॲपवरून शिक्षणखात्याकडे पाठवणे
• वर्गातील पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीचे अहवाल
• विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल
• विमा योजना
• विविध अभियाने राबवणे
• विशेष दिवसांसाठी राबवायची अभियाने
• वेगळ्यावेगळया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• वेगळ्यावेगळया योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• गावात हिंडून शालाबाह्य मुले शोधणे व त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर मिळवणे
• शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार घेण्यात येणारे उपक्रमांचे आणि स्पर्धांचे अहवाल
• शैक्षणिक सहली आयोजित करणे
• मुलींना शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती शोधणे
• सरल प्रणालीवर माहितीचे संकलन
• सहशालेय उपक्रम आणि स्पर्धांचे अहवाल
• वगैरे वगैरे
== हे सुद्धा वाचा ==
* [https://jyubedatamboli.blogspot.com/2020/09/teacher-marathikavita.html टीचर - मराठी कविता]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:पेशानुसार व्यक्ती]]
9kubb8iui863td06fb47mfcb00qpq6w
2681060
2680910
2026-04-26T08:02:40Z
QuillMaestro
161584
जगभरातील अध्यापन हा नवीन विभाग जोडला व त्याचे मराठीत भाषांतर करून अंतर्गत दुवे स्थानिक केले.
2681060
wikitext
text/x-wiki
'''शिक्षक''', ज्यांना शाळेतील शिक्षक किंवा औपचारिकरित्या [[शिक्षण]]<nowiki/>तज्ज्ञ असेही म्हणतात, हा असा व्यक्ती असतो जो [[अध्यापन|अध्यापनाच्या]] प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना [[ज्ञान]], कौशल्ये किंवा सद्गुण प्राप्त करण्यात मदत करतो.
अनौपचारिकपणे, शिक्षकाची भूमिका कोणतीही व्यक्ती निभावू शकते (उदा., एखाद्या सहकाऱ्याला विशिष्ट काम कसे करायचे हे दाखवताना). काही देशांमध्ये, शालेय वयाच्या मुलांना शिकवणे हे [[शाळा]] किंवा [[महाविद्यालय|महाविद्यालयासारख्या]] औपचारिक संस्थांमध्ये न होता कुटुंबात (घरातून शिक्षण - होमस्कूलिंग) अनौपचारिक पद्धतीनेही केले जाऊ शकते. काही इतर व्यवसायांमध्येही मोठ्या प्रमाणावर अध्यापनाचा समावेश असू शकतो (उदा., युवक कार्यकर्ता, पाद्री).
बहुतेक देशांमध्ये विद्यार्थ्यांचे औपचारिक शिक्षण हे प्रामुख्याने पगारी व्यावसायिक शिक्षकांकडून दिले जाते. हा लेख त्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करतो ज्यांची मुख्य भूमिका औपचारिक शैक्षणिक संदर्भात - जसे की शाळा किंवा इतर प्रारंभिक औपचारिक शिक्षण किंवा प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणी - इतरांना शिकवणे हीच असते.
==व्युत्पत्ती आणि इतिहास==
{{विस्तार}}
==शिक्षकांची कार्य, कर्तव्ये आणि कौशल्ये==
जागतिक पातळीवर ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांची कर्तव्ये
1. नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे . 2. निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण
करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '(CCE ) द्वारे
बालकांची प्रगती सुनिश्चित करणे . 3. गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर
सर्व बालकांची प्रगती साध्य करणे .
4. व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ' करून मुलांचे
प्रगती पत्रक तयार करणे .
5. पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची
उपस्थिती , क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे .
6. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे .
7. परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन
त्यांना शाळेत दाखल करणे .
8. शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा
प्रतिनिधी म्हणून काम करणे .
9. शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त
करणे .
10. सकाळ-दुपार विद्यार्थ्यांची हजेरी घेणे .
11. गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे
.
12. शालेय दैनंदिन उपक्रम , सहशालेय उपक्रम यात सक्रीय
सहभाग नोंदवणे .
13. कृतीशील अध्ययन , ज्ञान रचनावाद , बालस्नेही ,
बालाकेंद्रित वातावरण , स्वयं अध्ययन इत्यादीद्वारे
ज्ञानदानाचे कार्य करणे .
14. शाळा हा गावच्या विकासाचा घटक असल्याने साक्षर भारत , निर्मल ग्राम योजना , संपूर्ण स्वच्छता
अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ई .
योजनांची माहिती ठेवून गरजेनुसार सक्रीय सहभाग
नोंदविणे .
15. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे. 16. बाल हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे . 17. शाळेतील उपलब्ध साधनसामुग्रीचा अध्ययन
अध्यापनात नियमित वापर करणे . ऊदा . संगणक, टी.व्ही , गणित पेटी , विज्ञान पेटी , नकाशे ,
स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य , स्वयं-अध्ययन कार्ड ,
विविध चार्टस , मोडेल्स इत्यादी . 18. वर्गाशी /शाळेशी निगडीत सर्व अभिलेखे अद्ययावत
ठेवणे .
19. मुख्याधापक / अधिकारी यांच्या लेखी / तोंडी
सूचनानुसार प्राथमिक शिक्षणासंबंधीची सर्व कामे
पार पाडणे .
20. RTE ACT 2009 व RTE RULES 2011यातील सर्व
तरतुदींचे पालन करणे .
==शिक्षक प्रशिक्षण आणि निवड==
==आदर्श शिक्षक==
{{मुख्यलेख|आदर्श शिक्षक पुरस्कार}}
भारतातील बहुतेक शिक्षक हे आदर्श शिक्षक असतात. थोरामोठ्यांची चरित्रे वाचली की समजते की त्यांच्या आयुष्यात आणि चारित्र्य घडणीत शिक्षकांचा किती महत्त्वाचा हिस्सा होता. शिक्षकाला आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा गुरू मानल्या जाते.
==मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमिका==
सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट इत्यादी माध्यमांतून विविध साहित्यिक, कलावंत आणि दिग्दर्शकांनी शिक्षकांच्या भूमिका वेळोवेळी साकारल्या आहेत. शिक्षकांच्या भूमिकांत प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमिका यात मुख्यत्वे संगीत, क्रीडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवतानाच्या भूमिका साकारलेल्या दिसतात.
१९४३ साली [[पु.ल. देशपांडे]] यांनी ’अभिरुची’च्या एका अंकात ‘[[अण्णा वडगावकर]]’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले. ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच पुस्तकात [[पु.ल. देशपांडे]] यांनी चितळे मास्तर ही भूमिकाही रेखाटली आहे. ‘बिगरी ते मेट्रिक’ या लेखात दामले मास्तर ही भूमिका रेखाटली आहे.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli</ref><ref name="misalpav.com">http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> [[मिलिंद बोकील]] यांनी त्यांच्या १९७५ मधील काळ लक्षात घेत पौगंडावस्थेतील मुलांबद्दल शालेय जीवनावर आधारित [[शाळा (कादंबरी)]] लिली. त्यात मांजरेकर सरांची भूमिका उभी केली आहे. याच [[शाळा (कादंबरी)]]वर आधारित शाळा या मराठी चित्रपटाची रचना निर्माते सुजय डहाके यांनी २०११ मध्ये केली.
जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र भूमिका साकारली आहे तर बाबुल- महानंदाचे {{दुजोरा हवा}} लेखनही केले आहे.<ref name="misalpav.com"/><ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5255731667701365918</ref> बालचित्रवाणीवर "संस्कार" नावाची मराठी मालिका येत असे त्यात मोहन जोशी यांनी आदर्श शिक्षक-मुख्याध्यापकाची भूमिका केली होती {{दुजोरा हवा}}.
[[रमेश इंगळे उत्रादकर]] यांच्या कादंबरीवर आधारित [[निशाणी डावा अंगठा (चित्रपट)|निशाणी डावा अंगठा]] (इ.स. २००९) या [[पुरुषोत्तम बेर्डे]] यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात कलाकार [[अशोक सराफ]], [[मकरंद अनासपुरे]], [[निर्मिती सावंत]], [[दिलीप प्रभावळकर]], [[मोहन आगाशे]], [[विनय आपटे]], [[भारत गणेशपुरे]], पौर्णिमा अहिरे, [[भरत जाधव]], आदी कलाकारांनी शिक्षकांच्या भूमिका करत प्रौढ साक्षरता मोहिमेचा उडणारा बोजवारा विनोदी पद्धतीने अधोरेखित केला आहे.
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तिगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाचे महत्त्व अधोरेखित करणारे शिक्षक अशी भूमिका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मिता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी एक डाव भुताचा या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात अशीच एक भूमिका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमिका उभी केली आहे.
राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरुण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत.<ref>http://www.misalpav.com/comment/609656#comment-609656</ref>
हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी दूरदर्शन मालिकेतून अलोकनाथ यांनी मास्टर हवेलीराम या शिक्षकाची भूमिका केली आहे. पडोसन या हिंदी चित्रपटातून मेहमूद आणि किशोर कुमार यांनी संगीत शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. सारांश या हिंदी चित्रपटातून कलाकार अनुपम खेर यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांचा शिष्य मोठा होऊन राज्याचा मुख्यमंत्री झालेला असतो. {{दुजोरा हवा}} तारे जमीन पर या चित्रपटातून अमीरखान यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अमीरखान यांनी थ्री इडियट या चित्रपटातूनही शिक्षकाची भूमिका रंगवली आहे. शाहीद कपूर (पाठशाला), शहारूख खान (चक दे), सुष्मिता सेन (मैं हूँ ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), त्या शिवाय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे गुरू आणि शिक्षक अशा भूमिका हिंदी चित्रपटांतून साकारल्या आहेत.
==जगभरातील अध्यापन{{anchor|By country}}==
[[File:ASC Leiden - Coutinho Collection - 6 24 - School for adults in Guinea-Bissau - 1974.tiff|thumb|मुक्त [[गिनी-बिसाऊ]] मधील शिक्षक आणि विद्यार्थी, 1974]]
[[File:Agnar O.P. Strandberg 1964.jpg|thumb|upright=0.7|1960 च्या दशकात [[स्वीडन]] मधील कनिष्ठ महाविद्यालयातील गणित आणि भौतिकशास्त्र शिक्षक]]
जगभरातील शिक्षकांमध्ये अनेक साम्ये आणि फरक आढळतात. जवळजवळ सर्व देशांमध्ये शिक्षकांना विद्यापीठ किंवा महाविद्यालयात शिक्षण दिले जाते. शाळेत अध्यापन करण्यापूर्वी सरकारकडून मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक असू शकते. अनेक देशांमध्ये, प्राथमिक शाळेतील शिक्षणाचे प्रमाणपत्र उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळते. उच्च माध्यमिक विद्यार्थी शिक्षण विषयातील विशेष अभ्यासक्रम निवडतो, आवश्यक "प्रशिक्षणार्थी अध्यापन" कालावधी पूर्ण करतो आणि पदवी मिळाल्यानंतर अध्यापन सुरू करण्यासाठी विशेष [[डिप्लोमा]] प्राप्त करतो. प्रमाणपत्राव्यतिरिक्त, विशेषतः अमेरिकेतील अनेक शैक्षणिक संस्था, संभाव्य शिक्षकांना वर्गात अध्यापन करण्यासाठी पार्श्वभूमी तपासणी आणि मानसशास्त्रीय मूल्यमापन उत्तीर्ण होणे आवश्यक ठरवतात. प्रौढ शिक्षण संस्थांमध्ये हे नेहमीच लागू नसते, परंतु सुरक्षेच्या<ref name="Osborne, E. 1999" /> चिंतेमुळे अनेक देशांमध्ये हे जलदगतीने सामान्य होत आहे.
बहुतेक देशांमध्ये [[प्राथमिक शाळा]]<ref name="y608">{{cite web | title=Primary education, teachers (% female) | website=World Bank Open Data | date=2025-09-22 | url=https://data.worldbank.org/indicator/SE.PRM.TCHR.FE.ZS?view=map | language=la | access-date=2026-02-02}}</ref> आणि [[माध्यमिक शाळा]]<ref name="b454">{{cite web | title=Secondary education, teachers (% female) | website=World Bank Open Data | date=2025-09-22 | url=https://data.worldbank.org/indicator/SE.SEC.TCHR.FE.ZS | language=la | access-date=2026-02-02}}</ref> मध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण जास्त असते. आंतरराष्ट्रीय शाळा सामान्यतः इंग्रजी-भाषिक पाश्चात्य अभ्यासक्रमाचे पालन करतात आणि परदेशात राहणाऱ्या समुदायांसाठी असतात.<ref name="intschools">{{cite web |last=Teachers International Consultancy |title=Teaching at international schools is not TEFL |date=17 July 2008 |url=http://www.ticrecruitment.com/contentpage.php?pageid=14 |access-date=2009-01-10 |archive-url=https://web.archive.org/web/20090209225547/http://www.ticrecruitment.com/contentpage.php?pageid=14 |archive-date=9 February 2009 }}</ref>
==भारतातील शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शालाबाह्य कामे==
भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक जास्तीची कामे करावी लागतात. त्यांपैकी काही कामे अशी -
• ऑनलाईन माहिती भरणे
• उपस्थिती भत्त्याचे काम
• १९ शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहून काढणे
• गावातले संडास मोजणे
• गावात व गावाबाहेर फिरून किती लोक आणि कोणकोण उघड्यावर शौचास बसले आहे याची नोंद करणे (बिहारमधील शिक्षकांसाठीचा फतवा)
• घरोघरी जाऊन किती लोकांकडे फ्रिज, टी.व्ही आदी चैनीच्या वस्तू आहेत याची माहिती घेणे
• घरोघरी जाऊन निवडणुकांसाठी मतदारांची माहिती घेणे.
• घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबवणे
• चाळीसहून अधिक नोंदवह्या ठेवणे
• जंतनाशक गोळी देण्याचे अहवाल
• डिजिटल शाळा
• दशवार्षिक खानेसुमारीचे काम करणे
• प्रभात फेऱ्या
• पुढाऱ्यांचे जन्म-मृत्युदिवस साजरे करणे
• बायोमेट्रिक हजेरी
• माध्यान्ह भोजन शिजवणे
• माध्यान्ह भोजनासाठी किती तांदूळ-डाळ-सरपण शिल्लक आहे याची नोंद करणे. गरज पडल्यास स्वतःच्या पैशातून या वस्तू आणणे.
• मीना राजू मंच चालवणे
• मुलांना आधारकार्डे मिळवून देणे
• याशिवाय नित्य नियमाने विचारले जाणारे नवनवे अहवाल सादर करणे (एकूण सुमारे २५)
• लोकसहभाग मिळवणे व त्याचा अहवाल तयार करणे
• लोहयुक्त गोळी देणे
• वर्गात किती विद्यार्थी हजर आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्यासकट सवतःचा रोजच्या रोज सेल्फी काढणे आणि तो व्हॉट्सॲपवरून शिक्षणखात्याकडे पाठवणे
• वर्गातील पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीचे अहवाल
• विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल
• विमा योजना
• विविध अभियाने राबवणे
• विशेष दिवसांसाठी राबवायची अभियाने
• वेगळ्यावेगळया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• वेगळ्यावेगळया योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• गावात हिंडून शालाबाह्य मुले शोधणे व त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर मिळवणे
• शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार घेण्यात येणारे उपक्रमांचे आणि स्पर्धांचे अहवाल
• शैक्षणिक सहली आयोजित करणे
• मुलींना शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती शोधणे
• सरल प्रणालीवर माहितीचे संकलन
• सहशालेय उपक्रम आणि स्पर्धांचे अहवाल
• वगैरे वगैरे
== हे सुद्धा वाचा ==
* [https://jyubedatamboli.blogspot.com/2020/09/teacher-marathikavita.html टीचर - मराठी कविता]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:पेशानुसार व्यक्ती]]
o05cqy2x3ifbd3kb58lldhy4pi72oy5
व्हिस्टारा
0
165740
2680956
2299418
2026-04-25T16:30:53Z
अभय नातू
206
/* विमाने */
2680956
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = व्हिस्टारा
| चित्र = Vistara_logo.svg
| चित्र_आकारमान =
| IATA = UK
| ICAO = VTI
| callsign = VISTARA
| स्थापना = २०१४
| सुरुवात = ९ जानेवारी २०१५
| बंद =
| विमानतळ = [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (दिल्ली)
| मुख्य_शहरे =
| फ्रिकवंट_फ्लायर =
| एलायंस =
| उपकंपन्या =
| विमान संख्या = ३
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य = ''Fly the new feeling''
| मुख्यालय = [[नवी दिल्ली]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = http://www.airvistara.com
}}
[[चित्र:Vistara Airbus A320-232 at Delhi Airport.jpg|250 px|इवलेसे|व्हिस्टाराचे पहिले विमान]]
'''व्हिस्टारा''' ही एक [[भारत]]ीय [[विमान कंपनी]] आहे. भारताच्या [[टाटा समूह]] व [[सिंगापूर]]च्या [[सिंगापूर एरलाइन्स]] ह्यांच्या भागीदारीमधून निर्माण झालेल्या विस्टाराने ९ जानेवारी २०१५ रोजी उड्डाणांना सुरुवात केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Vistara-countrys-newest-airline-begins-operations-today-with-Delhi-Mumbai-flight/articleshow/45815459.cms |प्रकाशक=टाइम्स ऑफ इंडिया|दिनांक= |title=Vistara, country’s newest airline, begins operations today with Delhi-Mumbai flight|भाषा=इंग्लिश}}</ref> [[दिल्ली]]च्या [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर प्रमुख वाहतूकतळ असलेल्या विस्टाराने सुरुवातीच्या काळात भारतामधील केवळ दिल्ली, [[मुंबई]] व [[अहमदाबाद]] या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते
==गंतव्यस्थाने==
सुरुवातीच्या काळात विस्टारा भारतामधील केवळ दिल्ली, [[मुंबई]] व [[अहमदाबाद]] या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते
<center>
{| class="toccolours" border="1" cellpadding="3" style="border-collapse:collapse;text-align:center"
|- style="background:#47143D;"
! style="color:white;"|शहर
! style="color:white;"|IATA
! style="color:white;"|ICAO
! style="color:white;"|विमानतळ
|-
| [[अहमदाबाद]]
| align=center|AMD
| align=center|VAAH
| [[सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
|-
| [[दिल्ली]]
| align=center|DEL
| align=center|VIDP
| style="background:#ffe6bd;"|[[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] <small>Hub</small>
|-
| [[मुंबई]]
| align=center|BOM
| align=center|VABB
| [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
|}
</center>
== ताफा ==
[[File:Vistara VT-TTF at Bengaluru, 2016-02-20.jpg|thumb|विस्ताराचे [[एरबस ए३२०-२००|एरबस ए३२०-२००]]]]
[[File:Vistara, VT-TSD, Boeing 787-9 Dreamliner.jpg|thumb|विस्ताराचे [[बोइंग ७८७-९|बोइंग ७८७-९]]]]
एर इंडियामध्ये विलीनीकरणाच्या वेळी व्हिस्टाराची विमाने:{{cn|date=November 2025}}
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
|+ विस्ताराचा ताफा
|-
! rowspan="2" style="background-color:#51244C; color:white;" | विमान
! rowspan="2" style="background-color:#51244C; color:white;" | संख्या
! colspan="4" style="background-color:#51244C; color:white;" | प्रवासी संख्या<ref>{{cite web |title=Vistara Seat Map Details and Aircraft Information {{!}} Seating Plan |url=https://www.airvistara.com/in/en/vistara-experience/on-board/seat-map |website=Vistara |access-date=13 September 2024 |archive-date=28 May 2023 |archive-url=https://web.archive.org/web/20230528170306/https://www.airvistara.com/in/en/vistara-experience/on-board/seat-map |url-status=live }}</ref>
! rowspan="2" style="background-color:#51244C; color:white;" | संदर्भ
! rowspan="2" style="background-color:#51244C; color:white;" | नोंदी
|-
! style="background-color:#51244C; color:white;" | J
! style="background-color:#51244C; color:white;" | S
! style="background-color:#51244C; color:white;" | Y
! style="background-color:#51244C; color:white;" | एकूण
|-
| rowspan="2" | [[एरबस ए३२० निओ|एरबस ए३२० निओ]]
| ४३
| ८
| २४
| १३२
| १६४
| rowspan="2" | <ref name=":2">{{Cite web |title=Vistara inducts 50th Airbus A320 neo plane in its fleet of 66 aircraft |url=https://www.business-standard.com/industry/news/vistara-inducts-50th-airbus-a320-neo-plane-in-its-fleet-of-66-aircraft-123121501249_1.html |access-date=16 December 2023 |website=www.business-standard.com |language=en-US}}</ref>
| rowspan="6" | सर्व विमाने एर इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आली
|-
| १०
| —
| —
| १८०
| १८०
|-
| [[एरबस ए३२१ एलआर|एरबस ए३२१ एलआर]]
| ४
| १२
| २४
| १५२
| १८८
|<ref>{{Cite news|url=https://www.ch-aviation.com/portal/news/124196-indias-vistara-takes-first-a321neolr|title=India's Vistara takes first A321neo(LR)|work=ch-aviation|date=7 February 2023|access-date=7 February 2023|archive-date=7 February 2023|archive-url=https://web.archive.org/web/20230207080524/https://www.ch-aviation.com/portal/news/124196-indias-vistara-takes-first-a321neolr|url-status=live}}</ref><ref>{{Cite web |title=Vistara becomes the first airline in India to add Airbus A321LR to its fleet |url=https://travel.economictimes.indiatimes.com/news/aviation/domestic/vistara-becomes-the-first-airline-in-india-to-add-airbus-a321lr-to-its-fleet/97637586}}</ref>
|-
| {{nowrap|[[एरबस ए३२१ निओ|एरबस ए३२१ निओ]]}}
| ६
| १२
| २४
| १५२
| १८८
|
|-
| rowspan="2" | [[बोइंग ७८७-९|बोइंग ७८७-९]]
| ६
| rowspan="2" | ३०
| २१
| २४८
| २९९
| rowspan="2" | <ref>{{Cite web |last=Phadnis |first=Aneesh |date=3 September 2023 |title=Vistara rolls out staff tests, culture survey ahead of its merger with Air India |url=https://www.thehindubusinessline.com/companies/vistara-rolls-out-staff-tests-culture-survey-ahead-of-its-merger-with-air-india/article67266609.ece |access-date=3 September 2023 |website=BusinessLine |language=en}}</ref>
|-
| १
| ३६
| २२६
| २९२
|-
! एकूण !! ७० !! colspan="6" |
|}
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भयादी|2}}
==बाह्य दुवे==
*[http://www.airvistara.com/ अधिकृत संकेतस्थळ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20191108134754/https://www.airvistara.com/ |date=2019-11-08 }}
{{भारतामधील विमानवाहतूक कंपन्या}}
[[वर्ग:भारतीय विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:सिंगापूर एरलाइन्स]]
[[वर्ग:टाटा उद्योगसमूह]]
n5nc5tq13fwg5t5rkg65ftxdno7zrhn
सदस्य चर्चा:डॉ. राजीव सदाशिव लोहार
3
177474
2681046
1336258
2026-04-26T07:06:20Z
~2026-25295-26
182533
2681046
wikitext
text/x-wiki
परिचय
नाव :- मा. श्री. राजीव सदाशिव लोहार
(साहित्यिक / संपादक / उद्योजक / सामाजिक कार्यकर्ते)
शिक्षण :- (एम.ए., बी.एड. मराठी, नॅचरोपॅथी डिप्लोमा नाशिक, डिप्लोमा इन जर्नालिझम)
जन्म दिनांक : ०९ सप्टेंबर १९७५
विवाहीत, पत्नीचे नाव: सौ. मनिषा राजीव लोहार-संपादिका, उद्योजक
मुले :- १) कु. पल्लवी बी.बी.ए. २) कु. प्राजक्ता बी.एस.एल., एलएलबी ३) कु. श्रीयश (बीबीए/एमबीए)
निवास पत्ता :- श्रीसदन, एन. एच.४, मु.पो. पेठ ता. वाळवा जि. सांगली पिन-४१५४०७
आफिस पत्ता :- भास्कर पब्लिकेशन, एम.आय.डी.सी., शिराळा ता. शिराळा जि. सांगली पिन-४१५४०८
मोबाईल नं. ९९२१०३५००५ ऑफिस: ९९२२०३५००५
पदे :-
प्रबंध संपादक साप्ताहीक भास्कर भूषण / (बीबीएल मराठी लोकप्रिय न्यूज चॅनेल)
मुख्य संपादक : साप्ताहीक जर्नालिस्ट एक्सप्रेस
संस्थापक / अध्यक्ष : महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन
(गौरवशाली २१ व्या वर्षात पदार्पण केलेली, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली एनजीओ)
संस्थापक / सचिव अस्मिता महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, पेठ
संचालक :- भास्कर पब्लिकेशन, प्रिंट, इलेक्ट्रॉनीक व सोशल मिडीया ग्रुप व (प्रिंटींग प्रेस युनिट) प्रोप्रायटर :- विश्वकर्मा स्टिल इंडस्ट्रिज, एम.आय.डी.सी. शिराळा जि. सांगली
साहित्यिक वाटचाल : मानकुबाचं नवस, चंद्रकला, शापित श्रीमती कादंबरी प्रकाशित. उकळकांड कादंबरी प्रकाशनाचे
वाटेवर. अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विशेषांकांचे संपादन.
विशेष कार्य : पेठ गावचे ग्रामदैवत श्री. माणकेश्वर व खंडेश्वर महती दर्शविणारे श्री मल्हारी माणकेश्वर महात्म्य हा विशेषांक
व व्हीडीओ-सीडी स्वखर्चातून ग्रामदैवतास अर्पण.
सामाजिक कार्य :- बालशिक्षण उपक्रम सन २००४ महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे स्थापनेपासून अध्यक्षपद सांभाळत आहेत. या माध्यमातून पेठनाका येथे वंचीत समाजातील गोरगरीब, गरजू मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी या उद्येशाने स्वखर्चातून अंगणवाडी उपक्रम सुरू केला. बहुभाषीक कामगार, तसेच स्थानीक गरीब लोकांच्या लहान मुलांना शैक्षणिक प्रवाहात आनण्यासाठी दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर अंगणवाडी या नावे बाल शिक्षणाचे कार्य, विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रारंभी शैक्षणिक साहित्य, गणवेश व मध्यान भोजण स्वखर्चातून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. दोन अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन पुरवीले.
संस्कृती जतन :- महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे जतन व्हावे यासाठी विविध पारंपारीक सन, उत्सव, त्याचे महत्व नव्या पिढीला व्हावे यासाठी विशेष प्रयत्न. होळीतील पोळी दान या उपक्रमाअंतर्गत होळी सनामध्ये पोळी होळीमध्ये न टाकता ती एकत्र, संकलीत करून गरीब, गरजू लोकांना वाटप करण्याचे काम टिम एमजेएफ दरवर्षी राबवताहेत.
आरोग्य विषयक उपक्रम सन २००५ पासून एचआयव्ही प्रबोधनपर व्याख्यानांचे गावोगावी आयोजन. महिलांना गावोगावी एकत्र करून एच. आय. व्ही. प्रबोधनासाठी, एड्सग्रस्त वैशाली शिंदे यांचे होय मी एचआचव्हीग्रस्त या विषयावर ठिकठिकाणी प्रबोधन पर व्याख्याने आयोजित करण्यात पुढाकार. अनेक गावामध्ये वैद्यकीय तपासणी शिबीरांचे आयोजन. वैद्यकीय मदत :- गरीब, गरजू रूम्नांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात सातत्य.
माध्यमिक व उच्च शिक्षण उपक्रम विद्यार्थ्यांच्या मधिल सुप्त कलागुनांना वाव मिळावा यासाठी पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील विविध विद्यालये व महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे मोठ्या प्रमाणात आयोजन. यामध्ये चित्रकला, निबंध, गुणवत्ता तपासणी, कला गुण तपासणी, नृत्य, गायन, वादन, क्रीडा गुण तपासणी करून गुणवंतांना विविध पारितोषीके, आदर्श विद्यार्थी, कलारत्न पुरस्कार देवून प्रोत्साहन देण्याचे कार्य अखंड सुरू आहे.
== हितसंघर्ष ==
{{हितसंघर्ष}}
== स्वत:स अभ्यस्त होण्यास वेळ द्या ==
नमस्कार,
आपण मराठी विकिपीडियावर लेखनाचे प्रथम प्रयत्न केलेत या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन. तथापि मराठी विकिपीडिया एक सर्व साधारण वेबसाईट नसून एक [[ज्ञानकोश]] आहे.[[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडिया]] केवळ एक [[विश्वकोश|विश्वकोश]] आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते.त्यामुळे आपल्या सवडीनुसार [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] लेखाची माहिती घ्यावी.अनवधानाने होणाऱ्या त्रूटी टाळणे सोपे जाईल.
"[[डॉ. राजीव सदाशिव लोहार]]" या लेखासाठी आपण नमुद करू इच्छित असलेली स्वत:ची ओळख, केवळ ओळख नोंदवण्याचा उद्देश असल्यास आपल्या [[सदस्य:डॉ. राजीव सदाशिव लोहार]] कोणतीही जाहीरात टाळून मर्यादीत प्रमाणात ओळख देऊ शकता.
::विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाइट नाही. एक [[ज्ञानकोश]] आहे. ज्ञानकोशात केवळ नेत्यांसाठी नाही, '''[[विपी:उल्लेखनीयता|विश्वकोशीय उल्लेखनीयता]] असलेल्या कोणत्याही 'अबकड' व्यक्ती अथवा गोष्टीची दखल घेतली जाऊ शकते. पण ज्ञानकोशीय विश्वासार्हता पाळण्याच्या दृष्टीने येथे काही संकेतांचे पालन केले जाते.
*(काही अपवाद वगळता) सहसा इतर जगाने इतर माध्यमातून एखाद्या व्यक्ती/घटना/गोष्टीची दखल घेऊन झाल्याच्या नंतर त्यातील सुसंबद्ध ज्ञानकोशीय माहिती तेवढी संदर्भासहीत ज्ञानकोश स्विकारत असतात. कोणत्याही विषय नसण्याचे बंधन नाही म्हणून विकिपीडिया मुक्त म्हणविला जातो परंतु ज्ञानकोशीय मर्यादांच्या परिघातच. या बद्दल बरेच संकेत आहेत. आपण सावकाश पणे येथील सर्व संकेतांशी अभ्यस्त होउ शकता.
*विकिपीडियावर माहितीची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने स्वत:चे अथवा स्वत:बद्दल लेखन करणे करवून घेणे अभिप्रेत नसते.
*मराठी विकिपीडियावरील वावरा करीता येथील सहाय्य पानांचे वाचन करावे. १) [[विपी:परिचय]] , २)[[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे]], ३) [[विकिपीडिया:मर्यादा#.विश्वकोश संकल्पना]], ४) [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी]] हे सुद्धा अवश्य पहावे.
:आपण मुख्य लेख नामविश्वात लिहु इच्छित असलेल्या [[डॉ. राजीव सदाशिव लोहार]] या लेखात [[साचा:उल्लेखनीयता|उल्लेखनीयता]], [[साचा:लेखनऔचित्य]] आणि [[साचा:हितसंघर्ष|हितसंघर्ष]] हे लेखन संकेतांची सूचना देणारे साचे लावले गेले आहेत ते आपण समजून घेऊ.
:[[विपी:नामविश्व|मुख्य लेख नामविश्वात]] संपादक, पत्रकार, स्तंभलेखक नात्याने अंशत: विश्वकोशीय उल्लेखनीयता दखलपात्र होते परंतु अडचण पुढे आहे. आपण स्वत: विपूल लेखन केले असले तरी आपल्या(कार्या)बद्दल तिसऱ्या व्यक्तिने इतर (संदर्भयोग्य ) स्रोतात दखल घेतली गेली असणे विश्वकोशीय लेख बनवण्याच्या दृष्टीने उपयूक्त माहिती देणारे ठरते. अशी माहिती उपलब्ध होई पर्यंत मुख्य लेख नामविश्वात [[राजीव सदाशिव लोहार]] हा लेख मुख्य लेख नामविश्वात समाविष्ट करणे जड जाते (डॉ. इत्यादी उपाध्या लेखशीर्षकात नमुद करता येत नाहीत). त्या शिवाय [[साचा:हितसंघर्ष|हितसंघर्ष]] संकेता येथील माहिती अभ्यासावी.
:संदर्भनीय त्रयस्थ स्रोत उपलब्ध असल्यास ते कृपया कळवावेत. संदर्भनीय त्रयस्थ स्रोतातून माहिती उपलब्ध होई पर्यंत, मुख्य लेख नामविश्वातील [[राजीव सदाशिव लोहार]]] लेख वगळला जाण्याची शक्यता राहू शकते. शिवाय स्वत: बद्दल लेखन केल्यास अथवा करवून घेतल्यास औचित्याचा मुद्दा उपस्थीत होतो. इथे लावलेले साचे परस्पर वगळल्यास एक तर ते औचित्यास धरून होत नाही आणि ते पुन्हा लावले जातात. हा विकिपीडियातील सामान्य प्रक्रीयेचा भाग आहे. या प्रक्रीयांनी विचलीत न होता विकिपीडियाशी असलेला आपला स्नेह वृद्धींगत व्हावा, आपल्या हातून आपल्या आवडीचे विश्वकोशीय लेखन वाचन घडत रहावे, हि आशा आणि नम्र विनंती.
आपला नम्र
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ११:२४, ३ जून २०१५ (IST)
9b4ut9clkgogg61pqsmg6qm7lctbcsg
गो.बं. देगलूरकर
0
177680
2681038
2540642
2026-04-26T04:09:38Z
~2026-25213-81
182529
नाव चुकले होते ते करेक्ट केले
2681038
wikitext
text/x-wiki
डॉ. '''गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर''' (जन्म : इ.स. १९३४) हे [[मूर्तिशास्त्र|मूर्तिशास्त्राचे]] अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातील अन्वा, निलंगा आणि [[औंढ्या नागनाथ]] येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा अभ्यास केला आहे.
==जन्म आणि शिक्षण==
गो.बं. देगलूरकरांचा जन्म [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्यातील]] [[हिप्परगा]] येथे परमभागवत देगलूरकर घराण्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते [[पुणे|पुण्यात]] आले. पदवी परीक्षेसाठी त्यांनी इतिहास हा विषय घेतला आणि पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी प्राचीन इतिहास व पुरातत्त्वशास्त्र असे विषय घेतले.
पीएच.डी.साठी ''कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा'' हा विषय त्यांनी निवडला. यात ''मराठवाडा हाच मराठी संस्कृतीचा स्रोत आहे'' असे मत त्यांनी मांडले.
==नोकरी==
देगलूरकर यांनी [[उस्मानिया विद्यापीठ|उस्मानिया विद्यापीठात]] तसेच [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठात]] अध्यापन केले आहे. यानंतर त्यांनी [[पुणे|पुण्यातील]] [[डेक्कन कॉलेज]]मध्ये नोकरी स्वीकारली व कालांतराने ते डेक्कन कॉलेजचे कुलगुरू झाले.
*२०१४ साली [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[सज्जनगड|सज्जनगडावर]] [[दुर्ग साहित्य संमेलन]] झाले. तिथे देगलूरकर संमेलनाध्यक्ष होते.
देगलूरकर यांनी मूर्तिविज्ञान या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.
==गो.बं देगलूकरांचे मूर्ती आणि मूर्तिशास्त्र विषयक विचार==
मूर्तिशास्त्र हा समाजाभिमुख विषय आहे; सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांशी निगडित आहे. मूर्तीमागे सामाजिक घडामोडी असतात. मूर्तिपूजक समाज लोकशाहीवादी असतो. जगातील सर्व सनातन धर्मीय हे एकेश्वरवादी आहेत. तसेच सर्वधर्मीय लोक मूर्तिपूजकच आहेत.{{संदर्भ हवा}}
व्यक्त, अव्यक्त, व्यक्ताव्यक्त हे मूर्तीचे प्रकार शास्त्रांत सांगितले आहेत. कोणत्याही प्रतीकाची कोणत्याही रूपात केली जाणारी आराधना ही मूर्तिपूजाच आहे. {{संदर्भ हवा}}
आपल्याकडे तेहतीस कोटी देव आहेत, असे हिंदू मानतात. वास्तविक हे तेहतीस प्रकारचे देव आहेत.
==देगलूरकरांचे सूर्यपूजेसंबंधीचे विचार==
इराणमध्ये फार पूर्वीपासून सूर्याची पूजा-आराधना होत असे. तिथे मूर्तिभंजक आक्रमक आल्यावर त्यांनी भारताकडे धाव घेतली. भारतातही हिंदूंमध्ये सूर्यपूजा होत होतीच. श्रद्धासाधर्म्यामुळे दोन्ही समाजांना एकत्र येणे शक्य झाले. या सामाजिक सरमिसळीचे स्पष्ट प्रतिबिंब सूर्यप्रतिमांमध्ये दिसते. भारतातील हिंदू हे पूर्वी यंत्ररूपातील सूर्याला किंवा प्रत्यक्ष सूर्याला अर्घ्य अर्पण करून पूजा करीत असत. इराणी जनतेच्या संपर्कामुळे भारतात सूर्याची मानवी रूपातील मूर्ती घडवली जाऊ लागली. प्रारंभीच्या काळातील सूर्यमूर्तीच्या अंगावर विशिष्ट प्रकारचा मुकुट, मेखला, आखूड धोतर आणि गुडघ्यापर्यंत येणारे बूट असा वेश दिसतो. हा इराणमधील मूर्तीवरून घेतलेला आहे.
==गो.बं. देगलूरकरांची काही पुस्तके==
* घारापुरी दर्शन
* Temple architecture and sculpture of Maharashtra
* प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती
* बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म
* मंदिर कसे पहावे?
* मार्कण्डादेव ([[मार्कंडा]])
* The Mediaeval Temples at Sātgaon
* विष्णूमूर्ते नमस्तुभ्यम्
* वेरूळ दर्शन
* शिवमूर्तये नमः
* सुरसुंदरी
==डाॅ. गो.बं. देगलूरकरांना मिळालेले पुरस्कार==
* इतिहासाचार्य न.र.फाटक पुरस्कार
* के.के.बिर्ला फेलोशिप
* चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार
* छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार
* श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार
* पुण्यभूषण पुरस्कार (२०१९)
* विद्याव्यास पुरस्कार
* सृजन फाउंडेशनचा सृजन कोहिनूर पुरस्कार ((जानेवारी २०१७)
* [[स्नेहांजली पुरस्कार]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग: इ.स. १९३४ मधील जन्म]]
[[वर्ग:पुण्यभूषण पुरस्कार विजेते]]
kn2t4up13moamddcwdroess4f3qu7xk
2681042
2681038
2026-04-26T06:31:29Z
संतोष गोरे
135680
2681042
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
{{संदर्भ कमी}}
डॉ. '''गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर''' (जन्म : इ.स. १९३४) हे [[मूर्तिशास्त्र|मूर्तिशास्त्राचे]] अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातील अन्वा, निलंगा आणि [[औंढ्या नागनाथ]] येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा अभ्यास केला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathivishwakosh.org/32926/ |title=गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= |संकेतस्थळ=मराठी विश्वकोश |अॅक्सेसदिनांक=२६ एप्रिल २०२६ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
==जन्म आणि शिक्षण==
गो.बं. देगलूरकरांचा जन्म [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्यातील]] [[हिप्परगा]] येथे परमभागवत देगलूरकर घराण्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते [[पुणे|पुण्यात]] आले. पदवी परीक्षेसाठी त्यांनी इतिहास हा विषय घेतला आणि पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी प्राचीन इतिहास व पुरातत्त्वशास्त्र असे विषय घेतले.
पीएच.डी.साठी ''कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा'' हा विषय त्यांनी निवडला. यात ''मराठवाडा हाच मराठी संस्कृतीचा स्रोत आहे'' असे मत त्यांनी मांडले.
==नोकरी==
देगलूरकर यांनी [[उस्मानिया विद्यापीठ|उस्मानिया विद्यापीठात]] तसेच [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठात]] अध्यापन केले आहे. यानंतर त्यांनी [[पुणे|पुण्यातील]] [[डेक्कन कॉलेज]]मध्ये नोकरी स्वीकारली व कालांतराने ते डेक्कन कॉलेजचे कुलगुरू झाले. २०१४ साली [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[सज्जनगड|सज्जनगडावर]] [[दुर्ग साहित्य संमेलन]] झाले. तिथे देगलूरकर संमेलनाध्यक्ष होते. देगलूरकर यांनी मूर्तिविज्ञान या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.
== विचार ==
=== मूर्ती आणि मूर्तिशास्त्र ===
मूर्तिशास्त्र हा समाजाभिमुख विषय आहे; सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांशी निगडित आहे. मूर्तीमागे सामाजिक घडामोडी असतात. मूर्तिपूजक समाज लोकशाहीवादी असतो. जगातील सर्व सनातन धर्मीय हे एकेश्वरवादी आहेत. तसेच सर्वधर्मीय लोक मूर्तिपूजकच आहेत.{{संदर्भ हवा}}
व्यक्त, अव्यक्त, व्यक्ताव्यक्त हे मूर्तीचे प्रकार शास्त्रांत सांगितले आहेत. कोणत्याही प्रतीकाची कोणत्याही रूपात केली जाणारी आराधना ही मूर्तिपूजाच आहे. {{संदर्भ हवा}}
===सूर्यपूजा===
इराणमध्ये फार पूर्वीपासून सूर्याची पूजा-आराधना होत असे. तिथे मूर्तिभंजक आक्रमक आल्यावर त्यांनी भारताकडे धाव घेतली. भारतातही हिंदूंमध्ये सूर्यपूजा होत होतीच. श्रद्धासाधर्म्यामुळे दोन्ही समाजांना एकत्र येणे शक्य झाले. या सामाजिक सरमिसळीचे स्पष्ट प्रतिबिंब सूर्यप्रतिमांमध्ये दिसते. भारतातील हिंदू हे पूर्वी यंत्ररूपातील सूर्याला किंवा प्रत्यक्ष सूर्याला अर्घ्य अर्पण करून पूजा करीत असत. इराणी जनतेच्या संपर्कामुळे भारतात सूर्याची मानवी रूपातील मूर्ती घडवली जाऊ लागली. प्रारंभीच्या काळातील सूर्यमूर्तीच्या अंगावर विशिष्ट प्रकारचा मुकुट, मेखला, आखूड धोतर आणि गुडघ्यापर्यंत येणारे बूट असा वेश दिसतो. हा इराणमधील मूर्तीवरून घेतलेला आहे.
== पुस्तके ==
* घारापुरी दर्शन
* Temple architecture and sculpture of Maharashtra
* प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती
* बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म
* मंदिर कसे पहावे?
* मार्कण्डादेव ([[मार्कंडा]])
* The Mediaeval Temples at Sātgaon
* विष्णूमूर्ते नमस्तुभ्यम्
* वेरूळ दर्शन
* शिवमूर्तये नमः
* सुरसुंदरी
== पुरस्कार ==
* इतिहासाचार्य न.र.फाटक पुरस्कार
* के.के.बिर्ला फेलोशिप
* चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार
* छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार
* श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार
* पुण्यभूषण पुरस्कार (२०१९)
* विद्याव्यास पुरस्कार
* सृजन फाउंडेशनचा सृजन कोहिनूर पुरस्कार ((जानेवारी २०१७)
* [[स्नेहांजली पुरस्कार]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग: इ.स. १९३४ मधील जन्म]]
[[वर्ग:पुण्यभूषण पुरस्कार विजेते]]
lphsyq5lynjy0eun54ssxqron4vxj1s
सिल्कएर
0
198590
2680940
2120750
2026-04-25T15:51:40Z
अभय नातू
206
प्रस्तावना
2680940
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
''सिल्कएर सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड''' तथा '''सिल्कएर''' ही [[सिंगापूर]]मधील एक [[प्रादेशिक विमान कंपनी]] होती. याचे मुख्य कार्यालय सिंगापूरमधील [[चांगी]] येथे होते. [[सिंगापूर एरलाइन्स]]च्या पूर्ण मालकीची [[उपकंपनी]] असलेली सिल्कएर २०१७ ते २०२१ दरम्यान सिंगापूर ते [[दक्षिणपूर्व आशिया]], [[भारतीय उपखंड]], [[पूर्व आशिया]] आणि [[उत्तर ऑस्ट्रेलिया]] मधील ५४ शहरांना विमानसेवा पुरवत असे.{{Cite web|url=http://www.silkair.com/en_UK/sg/destinations/|title=Destinations|archive-url=https://web.archive.org/web/20171003035135/http://www.silkair.com/en_UK/sg/destinations/|archive-date=2017-10-03|url-status=dead|language=en-SG}} सिंगापूर एअरलाईन्सची प्रादेशिक शाखा म्हणून, तिने सिंगापूर एअरलाईन्स समूहाच्या जाळ्यातील कमी ते मध्यम अंतराच्या गंतव्यस्थानांवर सेवा दिली.
२०२१ च्या अखेरीस सिल्कएरने आपले कामकाज बंद केले आणि ते आपली मालक कंपनी सिंगापूर एरलाइन्स आणि तिची किफायती उपकंपनी [[स्कूट]] कडे हस्तांतरित केले.{{Cite web|title=Singapore Airlines merges SilkAir into its parent company brand|url=https://sg.style.yahoo.com/singapore-airlines-merges-silkair-parent-company-brand-092135047.html|access-date=2021-09-22|website=sg.style.yahoo.com|date=5 February 2021 |language=en-SG}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:सिंगापूरमधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:बंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:सिंगापूर एरलाइन्स]]
[[वर्ग:इ.स. २०२१ मधील समाप्ती]]
16c1ced3hk3nn0ckmx9xe3v6xth1lzw
2680941
2680940
2026-04-25T15:52:44Z
अभय नातू
206
संदर्भ
2680941
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
''सिल्कएर सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड''' तथा '''सिल्कएर''' ही [[सिंगापूर]]मधील एक [[प्रादेशिक विमान कंपनी]] होती. याचे मुख्य कार्यालय सिंगापूरमधील [[चांगी]] येथे होते. [[सिंगापूर एरलाइन्स]]च्या पूर्ण मालकीची [[उपकंपनी]] असलेली सिल्कएर २०१७ ते २०२१ दरम्यान सिंगापूर ते [[दक्षिणपूर्व आशिया]], [[भारतीय उपखंड]], [[पूर्व आशिया]] आणि [[उत्तर ऑस्ट्रेलिया]] मधील ५४ शहरांना विमानसेवा पुरवत असे.<ref>{{Cite web|url=http://www.silkair.com/en_UK/sg/destinations/|title=Destinations|archive-url=https://web.archive.org/web/20171003035135/http://www.silkair.com/en_UK/sg/destinations/|archive-date=2017-10-03|url-status=dead|language=en-SG}}</ref> सिंगापूर एरलाइन्सची प्रादेशिक शाखा म्हणून, तिने सिंगापूर एअरलाईन्स समूहाच्या जाळ्यातील कमी ते मध्यम अंतराच्या गंतव्यस्थानांवर सेवा दिली.
२०२१ च्या अखेरीस सिल्कएरने आपले कामकाज बंद केले आणि ते आपली मालक कंपनी सिंगापूर एरलाइन्स आणि तिची किफायती उपकंपनी [[स्कूट]] कडे हस्तांतरित केले.<ref>{{Cite web|title=Singapore Airlines merges SilkAir into its parent company brand|url=https://sg.style.yahoo.com/singapore-airlines-merges-silkair-parent-company-brand-092135047.html|access-date=2021-09-22|website=sg.style.yahoo.com|date=5 February 2021 |language=en-SG}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:सिंगापूरमधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:बंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:सिंगापूर एरलाइन्स]]
[[वर्ग:इ.स. २०२१ मधील समाप्ती]]
3tn2r4oadufpboi1v4mgj5ppgj2rerd
2680942
2680941
2026-04-25T16:03:52Z
अभय नातू
206
/* संदर्भ आणि नोंदी */
2680942
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
''सिल्कएर सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड''' तथा '''सिल्कएर''' ही [[सिंगापूर]]मधील एक [[प्रादेशिक विमान कंपनी]] होती. याचे मुख्य कार्यालय सिंगापूरमधील [[चांगी]] येथे होते. [[सिंगापूर एरलाइन्स]]च्या पूर्ण मालकीची [[उपकंपनी]] असलेली सिल्कएर २०१७ ते २०२१ दरम्यान सिंगापूर ते [[दक्षिणपूर्व आशिया]], [[भारतीय उपखंड]], [[पूर्व आशिया]] आणि [[उत्तर ऑस्ट्रेलिया]] मधील ५४ शहरांना विमानसेवा पुरवत असे.<ref>{{Cite web|url=http://www.silkair.com/en_UK/sg/destinations/|title=Destinations|archive-url=https://web.archive.org/web/20171003035135/http://www.silkair.com/en_UK/sg/destinations/|archive-date=2017-10-03|url-status=dead|language=en-SG}}</ref> सिंगापूर एरलाइन्सची प्रादेशिक शाखा म्हणून, तिने सिंगापूर एअरलाईन्स समूहाच्या जाळ्यातील कमी ते मध्यम अंतराच्या गंतव्यस्थानांवर सेवा दिली.
२०२१ च्या अखेरीस सिल्कएरने आपले कामकाज बंद केले आणि ते आपली मालक कंपनी सिंगापूर एरलाइन्स आणि तिची किफायती उपकंपनी [[स्कूट]] कडे हस्तांतरित केले.<ref>{{Cite web|title=Singapore Airlines merges SilkAir into its parent company brand|url=https://sg.style.yahoo.com/singapore-airlines-merges-silkair-parent-company-brand-092135047.html|access-date=2021-09-22|website=sg.style.yahoo.com|date=5 February 2021 |language=en-SG}}</ref>
== ताफा ==
[[File:SilkAir,_9V-MGE,_Boeing_737-8SA_(32719157797).jpg|thumb|सिल्कएर [[Boeing 737 800|बोइंग ७३७-८००]]]]
[[File:Airbus_A320-233,_SilkAir_JP7063092.jpg|thumb|सिल्कएर [[Airbus A320 family|एरबस ए३२०-२००]]]]
सिल्कएरकडील विमाने:<ref>{{cite web |title=Singapore Aircraft Registry |url=https://www.caas.gov.sg/docs/default-source/docs---srg/fs/approval-listings/singapore-registered-aircraft-engine-nos---sep-2021.xlsx |website=Civil Aviation Authority of Singapore}}</ref>
{| class="wikitable" style="margin:auto;text-align:center"
|+ सिल्कएरने वापरलेली विमाने
|-
! विमान !! एकूण !! दाखल !! निवृत्त !! पर्यायी विमान !! नोंदी/संदर्भ
|-
| [[बोइंग ७३७-३००]] || ६ || १९९० || २००० || एरबस ए३२०-२०० || ९व्ही-टीआरएफ [[SilkAir Flight 185|विमान १८५]] म्हणून कोसळले.<ref name="rep1">{{cite web |date=7 October 1998 |title=SilkAir replaces 737s and Fokker 70s with V2500 Airbus A319/320s |url=https://www.flightglobal.com/silkair-replaces-737s-and-fokker-70s-with-v2500-airbus-a319/320s/23513.article |publisher=flightglobal.com}}</ref>
|-
| [[एरबस ए३१०-२००]] || २ || १९९३ || १९९५ || काहीही नाही ||
|-
| [[एरबस ए३१९-१००]] || ८ || १९९९ || २०२० || बोइंग ७३७-८०० ||
|-
| [[एरबस ए३२०-२००]] || १९ || १९९८ || २०२० || बोइंग ७३७-८००<br />बोइंग ७३७ मॅक्स ८ ||
|-
| [[बोइंग ७३७-८००]] || १७ || २०१४ || २०२१ || काहीही नाही || [[सिंगापूर एरलाइन्स]] आणि [[व्हर्जिन ऑस्ट्रेलिया]] कडे हस्तांतरित.{{citation needed|date=June 2024}}
|-
| {{nowrap|[[बोइंग ७३७ मॅक्स ८]]}} || ६ || २०१७ || २०२१ || काहीही नाही || सर्व विमाने आणि उर्वरित ऑर्डर सिंगापूर एरलाइन्सकडे हस्तांतरित.
|-
| [[फॉकर ७०]] || २ || १९९५ || २००० || एरबस ए३१९-१०० || <ref name="rep1"/>
|-
| [[मॅकडोनेल डग्लस एमडी-८७]] || १ || १९८९ || १९९१ || बोइंग ७३७-३०० ||
|-
|}
=== ताफ्याचा विस्तार ===
सिल्कएरने १९८९ मध्ये एका भाड्याने घेतलेल्या [[मॅकडोनेल डग्लस एमडी-८७]] विमानानिशी कामकाज सुरू केले. त्यानंतर सहा बोइंग ७३७-३०० विमाने विकत घेतली. यांतील पहिले १९९० मध्ये सेवारत झाले. १९९३ ते १९९५ या काळात सिल्कएरने दोन [[एरबस ए३१०-२००]] विमाने चालवली. नंतर ती सिंगापूर एरलाइन्सकडे हस्तांतरित केली, तसेच १९९५ ते २००० दरम्यान दोन [[फॉकर ७०]] विमाने चालवली. १८ सप्टेंबर १९९८ रोजी पहिले [[एरबस ए३२०-२००]] विमान दाखल झाल्यावर त्यांनी आपल्या बोईंग ताफ्याऐवजी एरबस विमाने घेण्यास सुरुवात केली आणि एक वर्षानंतर सर्व बोइंग विमाने निवृत्त केली. पहिले ए३२० मिळाल्यानंतर लगेचच ३ सप्टेंबर १९९९ रोजी पहिले ए३१९-१०० विमान दाखल झाले. ए३१९ चा वापर दक्षिणपूर्व आशियातील काही मार्गांवर आणि भारतातील काही शहरांसाठी केला जात असे, तर मोठ्या ए३२० चा वापर कंपनीच्या बहुतांश प्रमुख मार्गांवर केला जात असे. २० डिसेंबर २००६ रोजी सिल्कएरने ११ एरबस ए३२०-२०० विमाने खरेदी करण्याचा करार केला, ज्यात आणखी नऊ विमानांचा पर्याय होता. ही विमाने २००९-२०१२ दरम्यान वितरित करण्यात आली.<ref>{{Cite press release| title=SilkAir Places New Order For 20 Airbus A320 Planes, To Meet Growth And Fleet Renewal| publisher=SilkAir| date=20 December 2006| url=http://www.silkair.com/mbe/en_UK/content/corporate/newsflash/NF1001_20122006.jsp| archive-url=https://web.archive.org/web/20070929081108/http://www.silkair.com/mbe/en_UK/content/corporate/newsflash/NF1001_20122006.jsp| url-status=dead| archive-date=29 September 2007| access-date=6 August 2010}}</ref>
३ ऑगस्ट २०१२ रोजी सिल्कएरने ६८ विमाने खरेदी करण्यासाठी बोइंगला एक इच्छापत्र (''लेटर ऑफ इंटेंट'') दिले. यात २३ बोइंग ७३७-८०० आणि ३१ बोइंग ७३७ मॅक्स ८ विमानांची निश्चित खरेदी आणि इतर १४ विमानांच्या खरेदी अधिकार होते.<ref>
{{cite web |url=http://www.flightglobal.com/news/articles/silkair-signs-loi-for-31-boeing-737-8s-23-737-800s-375076/ |title=SilkAir signs LOI for 31 Boeing 737-8s, 23 737-800s |publisher=Flightglobal.com |last=Toh |first=Mavis |date=3 August 2012 |access-date=2 November 2012 |archive-url=https://web.archive.org/web/20120820234700/http://www.flightglobal.com/news/articles/silkair-signs-loi-for-31-boeing-737-8s-23-737-800s-375076/ |archive-date=20 August 2012 |url-status=live |df=dmy-all }}
</ref> १४ नोव्हेंबर २०१२ रोजी या खरेदीअधिकारांचे निश्चित मागणीत रुपांतर झाले.<ref>
{{cite press release|title=Boeing, SilkAir Finalize Order for 54 737s|url=http://boeing.mediaroom.com/index.php?s=43&item=2498|publisher=Boeing|access-date=15 November 2012|archive-url=https://web.archive.org/web/20121116171527/http://boeing.mediaroom.com/index.php?s=43&item=2498|archive-date=16 November 2012|url-status=live|df=dmy-all}}
</ref> जुन्या ए३२० ताफ्याऐवजी आणि विमान कंपनीच्या विस्तारासाठी ७३७ विमानांचा वापर केला जाणार होता. ४ फेब्रुवारी २०१४ रोजी सिल्कएरला पहिले बोइंग ७३७-८०० विमान मिळाले.<ref>
"[http://www.silkair.com/jsp/cms/en_UK/mi_press_release_news/nf1003-04022014.jsp Boeing, SilkAir Begins Transition to All 737 Fleet] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20140222043450/http://www.silkair.com/jsp/cms/en_UK/mi_press_release_news/nf1003-04022014.jsp |date=22 February 2014 }}" SilkAir. retrieved 6 February 2014.
</ref> ४ ऑक्टोबर २०१७ रोजी सिल्कएरला पहिले बोइंग ७३७ मॅक्स ८ विमान मिळाले.<ref>{{cite web|title=SilkAir Marks New Era With Arrival of First Boeing 737 MAX 8|url=http://www.silkair.com/en_UK/sg/media-centre/press-release/article/?q=en_UK/2017/October-December/04Oct2017-1757|website=www.silkair.com|language=en}}</ref>
२१ जून २०१८ रोजी सिंगापूर एरलाइन्सने जाहीर केले की ते आपल्या सेवाजाळ्याचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यासाठी २०१८ च्या उत्तरार्धापासून २०१९ च्या सुरुवातीपर्यंत काही बोइंग ७३७-८०० विमाने स्कूटकडे हस्तांतरित करण्याचा विचार करत आहेत.<ref>{{cite web |title=Singapore Airlines to shift planes from SilkAir to Scoot |url=https://www.todayonline.com/singapore/singapore-airlines-shift-planes-silkair-scoot |website=TODAYonline |access-date=21 June 2018}}</ref> बोइंग ७३७ मॅक्सच्या उड्डाण बंदीच्या घटनांनंतर, बोइंग ७३७-८०० हस्तांतरित करण्याची योजना एप्रिल २०१९ मध्ये स्थगित करण्यात आली होती.<ref>{{cite web |last1=Hashim |first1=Firdaus |title=SIA halts plans to transfer 737-800s to Scoot |url=https://www.flightglobal.com/fleets/sia-halts-plans-to-transfer-737-800s-to-scoot/132269.article |website=FlightGlobal |access-date=12 April 2019 |language=en}}</ref><ref>{{cite web |title=Singapore Airlines remains committed to 100% lie flat despite changes in fleet plan {{!}} Corporate Travel Community |url=https://corporatetravelcommunity.com/singapore-airlines-remains-committed-to-100-lie-flat-despite-changes-in-fleet-plan/ |website=Corporate Travel Community |date=22 May 2019 |quote=the group has dropped plans to transfer 14 737-800s from SilkAir to Scoot}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:सिंगापूरमधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:बंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:सिंगापूर एरलाइन्स]]
[[वर्ग:इ.स. १९७५ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०२१ मधील समाप्ती]]
g6guu9v9epa85t66s68t25dozpqsb49
एस७ एरलाइन्स
0
199268
2681001
2528095
2026-04-25T23:09:17Z
अभय नातू
206
माहिती
2681001
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = एस७ एरलाइन्स
| चित्र = S7_new_logo.svg
| चित्र_आकारमान = 200 px
| IATA = S7
| ICAO = SBI
| callsign = SIBERIAN AIRLINES
| स्थापना = मे १९९२
| सुरुवात =
| बंद =
| विमानतळ = [[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ([[मॉस्को]])<br />[[तोल्माचेवो विमानतळ]] ([[नोवोसिबिर्स्क]])
| मुख्य_शहरे = [[इर्कुत्स्क]]<br />[[खबारोव्स्क]]<br />[[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंग]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''S7 Priority''
| एलायंस = [[वनवर्ल्ड]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = ६६
| गंतव्यस्थाने = ८७
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[नोवोसिबिर्स्क]], [[नोवोसिबिर्स्क ओब्लास्त]], [[रशिया]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = [https://www.s7.ru/?language_id=1 www.s7.ru]
}}
[[चित्र:S7 Airlines B767-33AER (VP-BVH) landing at Domodedovo International Airport.jpg|250 px|इवलेसे|[[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतरणारे एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान]]
'''सायबेरिया एरलाइन्स''' किंवा ''''एस७ एरलाइन्स''' ({{lang-ru|ПАО «Авиакомпания „Сибирь“»}}) ही [[रशिया]] देशामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[नोवोसिबिर्स्क]] ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात [[बोईंग]] व [[एअरबस]] बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली [[तुपोलेव]] ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.
=== सध्याचा ताफा ===
[[File:S7 Airlines, VQ-BDF, Airbus A320-214 (41408266214).jpg|thumb|एस७ एरलाइन्सच्या सुधारित रंगसंगतीमध्ये (livery) रंगवलेले [[एरबस ए३२० कुटुंब|एरबस ए३२०]]]]
[[File:S7 Boeing737-800 oneworld.jpg|thumb|[[ग्लोबस एरलाइन्स]] द्वारे संचलित आणि [[वनवर्ल्ड]] (Oneworld) रंगसंगतीमध्ये रंगवलेले एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७३७ नेक्स्ट जनरेशन|बोईंग ७३७-८००]]]]
ऑगस्ट २०२५च्या सुमारासची एस७ एरलाइन्सची विमाने:<ref>{{cite magazine |title=Global Airline Guide 2025 – S7 Airlines |magazine=Airliner World |date=September 2025 |page=73}}</ref>
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center;margin:auto;"
|+ एस७ एरलाइन्सची विमाने
|-
!rowspan="2"| विमान !! rowspan="2"| सेवेमध्ये !! rowspan="2"| ऑर्डर !! colspan="3"| प्रवासी संख्या !! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title="Business Class">J</abbr> !! <abbr title="Economy Class">Y</abbr> !! एकूण
|-
| [[एरबस ए३१९-१००]] || २ || — || — || १४४ || १४४ || दोन्ही विमाने उभी (parked) आहेत.
|-
| [[एरबस ए३२०-२००]] || १६ || — || — || १७४ || १७४ || एक विमान हायब्रीड-रेट्रो रंगसंगतीमध्ये रंगवलेले आहे.<ref name="S7 раскрасила самолёт в спецливрею"/>
|-
| [[एरबस ए३२० निओ]] || ३१ || — || ८ || १५६ || १६४ || २१ विमाने उभी आहेत. ताफ्यातून निवृत्त केली जाणार आहेत.<ref name="NEO">{{cite web|url=https://www.ch-aviation.com/news/142062-russias-s7-airlines-to-decommission-neo-fleet-caa|title=Russia's S7 Airlines to decommission neo fleet – CAA|publisher=ch-aviation.com|language=English|date=4 July 2024}}</ref>
|-
| rowspan="2"| [[एरबस ए३२१-२००|एरबस ए३२१-२००]] || rowspan="2"| ११ || rowspan="2"| — || rowspan="2"| ८ || १८९ || १९७ || rowspan="2"|
|-
| १९० || १९८
|-
| rowspan="2" | [[एरबस ए३२१ निओ|एरबस ए३२१ निओ]] || rowspan="2" | ८ || rowspan="2" | — || rowspan="2" | ८ || १९५ || २०३ || rowspan="2" | सर्व विमाने उभी आहेत.
|-
| २०३ || २११
|-
| [[बोईंग ७३७-८००|बोईंग ७३७-८००]] || १७ || — || ८ || १६८ || १७६ ||
|-
| [[एम्ब्राएर ई१७०|एम्ब्राएर ई१७०]] || १७ || — || — || ७८ || ७८ || ४ विमाने उभी आहेत.
|-
| [[तुपोलेव तू-२०४|तुपोलेव तू-२१४]] || — || १०० || colspan=3| <abbr title="To Be Announced">जाहीर केले जाईल</abbr> || ऑर्डरसाठी करार.<ref>{{cite web|url=http://www.ato.ru/content/aviakompaniya-s7-stala-krupneyshim-zakazchikom-samoletov-tu-214?slink=mai&pos=1|title=Авиакомпания S7 стала крупнейшим заказчиком самолетов Tу-214|date=19 September 2024 }}</ref>
|-
! colspan="7"| एस७ एरलाइन्स कार्गो ताफा
|-
| [[बोईंग ७३७-८०० बीसीएफ|बोईंग ७३७-८०० बीसीएफ]] || २ || — || colspan=3| <abbr title="No seats, cargo configuration">मालवाहू</abbr> ||
|-
! एकूण !! १०४ !! १०० !! colspan="4" class="unsortable"|
|}
==बाह्य दुवे==
*[https://www.s7.ru/?language_id=1 अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|S7 Airlines|एस७ एरलाइन्स}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:वनवर्ल्ड]]
r1ekh6tqrkoecfn7d7cm4s7sng8l70t
2681002
2681001
2026-04-25T23:09:18Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — अंक व शब्दामधील जागा काढली ([[सदस्य:KiranBOT II/typos#अंक व शब्दामधील जागा|अधिक माहिती]])
2681002
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = एस७ एरलाइन्स
| चित्र = S7_new_logo.svg
| चित्र_आकारमान = 200 px
| IATA = S7
| ICAO = SBI
| callsign = SIBERIAN AIRLINES
| स्थापना = मे १९९२
| सुरुवात =
| बंद =
| विमानतळ = [[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ([[मॉस्को]])<br />[[तोल्माचेवो विमानतळ]] ([[नोवोसिबिर्स्क]])
| मुख्य_शहरे = [[इर्कुत्स्क]]<br />[[खबारोव्स्क]]<br />[[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंग]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''S7 Priority''
| एलायंस = [[वनवर्ल्ड]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = ६६
| गंतव्यस्थाने = ८७
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[नोवोसिबिर्स्क]], [[नोवोसिबिर्स्क ओब्लास्त]], [[रशिया]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = [https://www.s7.ru/?language_id=1 www.s7.ru]
}}
[[चित्र:S7 Airlines B767-33AER (VP-BVH) landing at Domodedovo International Airport.jpg|250 px|इवलेसे|[[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतरणारे एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान]]
'''सायबेरिया एरलाइन्स''' किंवा ''''एस७ एरलाइन्स''' ({{lang-ru|ПАО «Авиакомпания „Сибирь“»}}) ही [[रशिया]] देशामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[नोवोसिबिर्स्क]] ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात [[बोईंग]] व [[एअरबस]] बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली [[तुपोलेव]] ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.
=== सध्याचा ताफा ===
[[File:S7 Airlines, VQ-BDF, Airbus A320-214 (41408266214).jpg|thumb|एस७ एरलाइन्सच्या सुधारित रंगसंगतीमध्ये (livery) रंगवलेले [[एरबस ए३२० कुटुंब|एरबस ए३२०]]]]
[[File:S7 Boeing737-800 oneworld.jpg|thumb|[[ग्लोबस एरलाइन्स]] द्वारे संचलित आणि [[वनवर्ल्ड]] (Oneworld) रंगसंगतीमध्ये रंगवलेले एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७३७ नेक्स्ट जनरेशन|बोईंग ७३७-८००]]]]
ऑगस्ट २०२५ च्या सुमारासची एस७ एरलाइन्सची विमाने:<ref>{{cite magazine |title=Global Airline Guide 2025 – S7 Airlines |magazine=Airliner World |date=September 2025 |page=73}}</ref>
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center;margin:auto;"
|+ एस७ एरलाइन्सची विमाने
|-
!rowspan="2"| विमान !! rowspan="2"| सेवेमध्ये !! rowspan="2"| ऑर्डर !! colspan="3"| प्रवासी संख्या !! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title="Business Class">J</abbr> !! <abbr title="Economy Class">Y</abbr> !! एकूण
|-
| [[एरबस ए३१९-१००]] || २ || — || — || १४४ || १४४ || दोन्ही विमाने उभी (parked) आहेत.
|-
| [[एरबस ए३२०-२००]] || १६ || — || — || १७४ || १७४ || एक विमान हायब्रीड-रेट्रो रंगसंगतीमध्ये रंगवलेले आहे.<ref name="S7 раскрасила самолёт в спецливрею"/>
|-
| [[एरबस ए३२० निओ]] || ३१ || — || ८ || १५६ || १६४ || २१ विमाने उभी आहेत. ताफ्यातून निवृत्त केली जाणार आहेत.<ref name="NEO">{{cite web|url=https://www.ch-aviation.com/news/142062-russias-s7-airlines-to-decommission-neo-fleet-caa|title=Russia's S7 Airlines to decommission neo fleet – CAA|publisher=ch-aviation.com|language=English|date=4 July 2024}}</ref>
|-
| rowspan="2"| [[एरबस ए३२१-२००|एरबस ए३२१-२००]] || rowspan="2"| ११ || rowspan="2"| — || rowspan="2"| ८ || १८९ || १९७ || rowspan="2"|
|-
| १९० || १९८
|-
| rowspan="2" | [[एरबस ए३२१ निओ|एरबस ए३२१ निओ]] || rowspan="2" | ८ || rowspan="2" | — || rowspan="2" | ८ || १९५ || २०३ || rowspan="2" | सर्व विमाने उभी आहेत.
|-
| २०३ || २११
|-
| [[बोईंग ७३७-८००|बोईंग ७३७-८००]] || १७ || — || ८ || १६८ || १७६ ||
|-
| [[एम्ब्राएर ई१७०|एम्ब्राएर ई१७०]] || १७ || — || — || ७८ || ७८ || ४ विमाने उभी आहेत.
|-
| [[तुपोलेव तू-२०४|तुपोलेव तू-२१४]] || — || १०० || colspan=3| <abbr title="To Be Announced">जाहीर केले जाईल</abbr> || ऑर्डरसाठी करार.<ref>{{cite web|url=http://www.ato.ru/content/aviakompaniya-s7-stala-krupneyshim-zakazchikom-samoletov-tu-214?slink=mai&pos=1|title=Авиакомпания S7 стала крупнейшим заказчиком самолетов Tу-214|date=19 September 2024 }}</ref>
|-
! colspan="7"| एस७ एरलाइन्स कार्गो ताफा
|-
| [[बोईंग ७३७-८०० बीसीएफ|बोईंग ७३७-८०० बीसीएफ]] || २ || — || colspan=3| <abbr title="No seats, cargo configuration">मालवाहू</abbr> ||
|-
! एकूण !! १०४ !! १०० !! colspan="4" class="unsortable"|
|}
==बाह्य दुवे==
*[https://www.s7.ru/?language_id=1 अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|S7 Airlines|एस७ एरलाइन्स}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:वनवर्ल्ड]]
rmo9hgqgpzg1jbu7w23y7skjqydrkr2
2681004
2681002
2026-04-25T23:19:23Z
अभय नातू
206
/* सध्याचा ताफा */
2681004
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = एस७ एरलाइन्स
| चित्र = S7_new_logo.svg
| चित्र_आकारमान = 200 px
| IATA = S7
| ICAO = SBI
| callsign = SIBERIAN AIRLINES
| स्थापना = मे १९९२
| सुरुवात =
| बंद =
| विमानतळ = [[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ([[मॉस्को]])<br />[[तोल्माचेवो विमानतळ]] ([[नोवोसिबिर्स्क]])
| मुख्य_शहरे = [[इर्कुत्स्क]]<br />[[खबारोव्स्क]]<br />[[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंग]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''S7 Priority''
| एलायंस = [[वनवर्ल्ड]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = ६६
| गंतव्यस्थाने = ८७
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[नोवोसिबिर्स्क]], [[नोवोसिबिर्स्क ओब्लास्त]], [[रशिया]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = [https://www.s7.ru/?language_id=1 www.s7.ru]
}}
[[चित्र:S7 Airlines B767-33AER (VP-BVH) landing at Domodedovo International Airport.jpg|250 px|इवलेसे|[[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतरणारे एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान]]
'''सायबेरिया एरलाइन्स''' किंवा ''''एस७ एरलाइन्स''' ({{lang-ru|ПАО «Авиакомпания „Сибирь“»}}) ही [[रशिया]] देशामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[नोवोसिबिर्स्क]] ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात [[बोईंग]] व [[एअरबस]] बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली [[तुपोलेव]] ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.
=== सध्याचा ताफा ===
[[File:S7 Airlines, VQ-BDF, Airbus A320-214 (41408266214).jpg|thumb|एस७ एरलाइन्सच्या सुधारित रंगसंगतीमध्ये (livery) रंगवलेले [[एरबस ए३२०]]]]
[[File:S7 Boeing737-800 oneworld.jpg|thumb|[[ग्लोबस एरलाइन्स]] द्वारे संचलित आणि [[वनवर्ल्ड]] (Oneworld) रंगसंगतीमध्ये रंगवलेले एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७३७ नेक्स्ट जनरेशन|बोईंग ७३७-८००]]]]
ऑगस्ट २०२५ च्या सुमारासची एस७ एरलाइन्सची विमाने:<ref>{{cite magazine |title=Global Airline Guide 2025 – S7 Airlines |magazine=Airliner World |date=September 2025 |page=73}}</ref>
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center;margin:auto;"
|+ एस७ एरलाइन्सची विमाने
|-
!rowspan="2"| विमान !! rowspan="2"| सेवेमध्ये !! rowspan="2"| ऑर्डर !! colspan="3"| प्रवासी संख्या !! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title="Business Class">J</abbr> !! <abbr title="Economy Class">Y</abbr> !! एकूण
|-
| [[एरबस ए३१९-१००]] || २ || — || — || १४४ || १४४ || दोन्ही विमाने उभी (parked) आहेत.
|-
| [[एरबस ए३२०-२००]] || १६ || — || — || १७४ || १७४ || एक विमान हायब्रीड-रेट्रो रंगसंगतीमध्ये रंगवलेले आहे.<ref name="S7 раскрасила самолёт в спецливрею"/>
|-
| [[एरबस ए३२० निओ]] || ३१ || — || ८ || १५६ || १६४ || २१ विमाने उभी आहेत. ताफ्यातून निवृत्त केली जाणार आहेत.<ref name="NEO">{{cite web|url=https://www.ch-aviation.com/news/142062-russias-s7-airlines-to-decommission-neo-fleet-caa|title=Russia's S7 Airlines to decommission neo fleet – CAA|publisher=ch-aviation.com|language=English|date=4 July 2024}}</ref>
|-
| rowspan="2"| [[एरबस ए३२१-२००|एरबस ए३२१-२००]] || rowspan="2"| ११ || rowspan="2"| — || rowspan="2"| ८ || १८९ || १९७ || rowspan="2"|
|-
| १९० || १९८
|-
| rowspan="2" | [[एरबस ए३२१ निओ|एरबस ए३२१ निओ]] || rowspan="2" | ८ || rowspan="2" | — || rowspan="2" | ८ || १९५ || २०३ || rowspan="2" | सर्व विमाने उभी आहेत.
|-
| २०३ || २११
|-
| [[बोईंग ७३७-८००|बोईंग ७३७-८००]] || १७ || — || ८ || १६८ || १७६ ||
|-
| [[एम्ब्राएर ई१७०|एम्ब्राएर ई१७०]] || १७ || — || — || ७८ || ७८ || ४ विमाने उभी आहेत.
|-
| [[तुपोलेव तू-२०४|तुपोलेव तू-२१४]] || — || १०० || colspan=3| <abbr title="To Be Announced">जाहीर केले जाईल</abbr> || ऑर्डरसाठी करार.<ref>{{cite web|url=http://www.ato.ru/content/aviakompaniya-s7-stala-krupneyshim-zakazchikom-samoletov-tu-214?slink=mai&pos=1|title=Авиакомпания S7 стала крупнейшим заказчиком самолетов Tу-214|date=19 September 2024 }}</ref>
|-
! colspan="7"| एस७ एरलाइन्स कार्गो ताफा
|-
| [[बोईंग ७३७-८०० बीसीएफ|बोईंग ७३७-८०० बीसीएफ]] || २ || — || colspan=3| <abbr title="No seats, cargo configuration">मालवाहू</abbr> ||
|-
! एकूण !! १०४ !! १०० !! colspan="4" class="unsortable"|
|}
=== निवृत्त झालेला ताफा ===
वेगवेगळ्या वेळी, एस७ एरलाइन्सच्या ताफ्यात खालील विमानांचा समावेश होता:{{Citation needed|date=March 2025}}
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center; margin: 1em auto;"
|+ एस७ एरलाइन्सचा निवृत्त झालेला ताफा
|-
! विमान !! दाखल झाले !! निवृत्त झाले !! पर्यायी विमान !! नोंदी
|-
| [[एरबस ए३१०-२००]] || २००४ || २०१० || rowspan=2| [[एरबस ए३२०]]<br>[[बोईंग ७३७-८००]] ||
|-
| [[एरबस ए३१०-३००]] || २००४ || २०१४ || [[एस७ एरलाइन्स विमान ७७८|विमान ७७८]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[एरबस ए३२१ निओ]] || २०१८ || २०२४ || काहीही नाही ||
|-
| [[अँटोनोव्ह एन-२४]] || १९९२ || २००० || [[बोईंग ७३७ क्लासिक]] ||
|-
| [[बोईंग ७३७-४००]] || २००६ || २००८ || rowspan=2| [[बोईंग ७३७-८००]] || [[ग्लोबस एरलाइन्स]] या उपकंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली.
|-
| [[बोईंग ७३७-५००]] || २००५ || २००९ ||
|-
| [[बोईंग ७३७ मॅक्स ८]] || २०१८ || २०२२ || काहीही नाही || ११ विमानांची ऑर्डर दिली होती, केवळ दोन प्राप्त झाली.<br />प्राप्त झालेली विमाने [[साउथविंड एरलाइन्स]] आणि [[स्कॅट एरलाइन्स]] यांनी घेतली, उर्वरित ऑर्डर्स [[कतार एअरवेज]] कडे गेल्या.{{citation needed|date=January 2024}}
|-
| [[बोईंग ७६७-३०० ईआर]] || २००८ || २०१७ || काहीही नाही ||
|-
| [[तुपोलेव तू-१५४|तुपोलेव तू-१५४बी-२]] || १९९२ || २००४ || [[बोईंग ७३७-५००]] || [[२००४ रशियन विमान बॉम्बस्फोट|विमान १०४७]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-१५४एम]] || १९९२ || २००९ || [[एरबस ए३२०]]<br/>[[बोईंग ७३७-८००]] || [[सायबेरिया एरलाइन्स विमान १८१२|विमान १८१२]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-२०४-१००]] || १९९२ || २००६ || [[एरबस ए३१०]]<br/>[[एरबस ए३१९]] ||
|}
==बाह्य दुवे==
*[https://www.s7.ru/?language_id=1 अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|S7 Airlines|एस७ एरलाइन्स}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:वनवर्ल्ड]]
d3088qsdlp517ve35vfqxzxlxm7du6c
2681005
2681004
2026-04-25T23:21:10Z
अभय नातू
206
/* निवृत्त झालेला ताफा */
2681005
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = एस७ एरलाइन्स
| चित्र = S7_new_logo.svg
| चित्र_आकारमान = 200 px
| IATA = S7
| ICAO = SBI
| callsign = SIBERIAN AIRLINES
| स्थापना = मे १९९२
| सुरुवात =
| बंद =
| विमानतळ = [[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ([[मॉस्को]])<br />[[तोल्माचेवो विमानतळ]] ([[नोवोसिबिर्स्क]])
| मुख्य_शहरे = [[इर्कुत्स्क]]<br />[[खबारोव्स्क]]<br />[[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंग]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''S7 Priority''
| एलायंस = [[वनवर्ल्ड]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = ६६
| गंतव्यस्थाने = ८७
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[नोवोसिबिर्स्क]], [[नोवोसिबिर्स्क ओब्लास्त]], [[रशिया]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = [https://www.s7.ru/?language_id=1 www.s7.ru]
}}
[[चित्र:S7 Airlines B767-33AER (VP-BVH) landing at Domodedovo International Airport.jpg|250 px|इवलेसे|[[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतरणारे एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान]]
'''सायबेरिया एरलाइन्स''' किंवा ''''एस७ एरलाइन्स''' ({{lang-ru|ПАО «Авиакомпания „Сибирь“»}}) ही [[रशिया]] देशामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[नोवोसिबिर्स्क]] ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात [[बोईंग]] व [[एअरबस]] बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली [[तुपोलेव]] ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.
=== सध्याचा ताफा ===
[[File:S7 Airlines, VQ-BDF, Airbus A320-214 (41408266214).jpg|thumb|एस७ एरलाइन्सच्या सुधारित रंगसंगतीमध्ये (livery) रंगवलेले [[एरबस ए३२०]]]]
[[File:S7 Boeing737-800 oneworld.jpg|thumb|[[ग्लोबस एरलाइन्स]] द्वारे संचलित आणि [[वनवर्ल्ड]] (Oneworld) रंगसंगतीमध्ये रंगवलेले एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७३७ नेक्स्ट जनरेशन|बोईंग ७३७-८००]]]]
ऑगस्ट २०२५ च्या सुमारासची एस७ एरलाइन्सची विमाने:<ref>{{cite magazine |title=Global Airline Guide 2025 – S7 Airlines |magazine=Airliner World |date=September 2025 |page=73}}</ref>
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center;margin:auto;"
|+ एस७ एरलाइन्सची विमाने
|-
!rowspan="2"| विमान !! rowspan="2"| सेवेमध्ये !! rowspan="2"| ऑर्डर !! colspan="3"| प्रवासी संख्या !! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title="Business Class">J</abbr> !! <abbr title="Economy Class">Y</abbr> !! एकूण
|-
| [[एरबस ए३१९-१००]] || २ || — || — || १४४ || १४४ || दोन्ही विमाने उभी (parked) आहेत.
|-
| [[एरबस ए३२०-२००]] || १६ || — || — || १७४ || १७४ || एक विमान हायब्रीड-रेट्रो रंगसंगतीमध्ये रंगवलेले आहे.<ref name="S7 раскрасила самолёт в спецливрею"/>
|-
| [[एरबस ए३२० निओ]] || ३१ || — || ८ || १५६ || १६४ || २१ विमाने उभी आहेत. ताफ्यातून निवृत्त केली जाणार आहेत.<ref name="NEO">{{cite web|url=https://www.ch-aviation.com/news/142062-russias-s7-airlines-to-decommission-neo-fleet-caa|title=Russia's S7 Airlines to decommission neo fleet – CAA|publisher=ch-aviation.com|language=English|date=4 July 2024}}</ref>
|-
| rowspan="2"| [[एरबस ए३२१-२००|एरबस ए३२१-२००]] || rowspan="2"| ११ || rowspan="2"| — || rowspan="2"| ८ || १८९ || १९७ || rowspan="2"|
|-
| १९० || १९८
|-
| rowspan="2" | [[एरबस ए३२१ निओ|एरबस ए३२१ निओ]] || rowspan="2" | ८ || rowspan="2" | — || rowspan="2" | ८ || १९५ || २०३ || rowspan="2" | सर्व विमाने उभी आहेत.
|-
| २०३ || २११
|-
| [[बोईंग ७३७-८००|बोईंग ७३७-८००]] || १७ || — || ८ || १६८ || १७६ ||
|-
| [[एम्ब्राएर ई१७०|एम्ब्राएर ई१७०]] || १७ || — || — || ७८ || ७८ || ४ विमाने उभी आहेत.
|-
| [[तुपोलेव तू-२०४|तुपोलेव तू-२१४]] || — || १०० || colspan=3| <abbr title="To Be Announced">जाहीर केले जाईल</abbr> || ऑर्डरसाठी करार.<ref>{{cite web|url=http://www.ato.ru/content/aviakompaniya-s7-stala-krupneyshim-zakazchikom-samoletov-tu-214?slink=mai&pos=1|title=Авиакомпания S7 стала крупнейшим заказчиком самолетов Tу-214|date=19 September 2024 }}</ref>
|-
! colspan="7"| एस७ एरलाइन्स कार्गो ताफा
|-
| [[बोईंग ७३७-८०० बीसीएफ|बोईंग ७३७-८०० बीसीएफ]] || २ || — || colspan=3| <abbr title="No seats, cargo configuration">मालवाहू</abbr> ||
|-
! एकूण !! १०४ !! १०० !! colspan="4" class="unsortable"|
|}
=== निवृत्त झालेला ताफा ===
वेगवेगळ्या वेळी, एस७ एरलाइन्सच्या ताफ्यात खालील विमानांचा समावेश होता:{{Citation needed|date=March 2025}}
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center; margin: 1em auto;"
|+ एस७ एरलाइन्सचा निवृत्त झालेला ताफा
|-
! विमान !! दाखल झाले !! निवृत्त झाले !! पर्यायी विमान !! नोंदी
|-
| [[एरबस ए३१०-२००]] || २००४ || २०१० || rowspan=2| [[एरबस ए३२०]]<br>[[बोईंग ७३७-८००]] ||
|-
| [[एरबस ए३१०-३००]] || २००४ || २०१४ || [[एस७ एरलाइन्स विमान ७७८|एक विमान]] अपघातग्रस्त
|-
| [[एरबस ए३२१ निओ]] || २०१८ || २०२४ || काहीही नाही ||
|-
| [[अँटोनोव्ह एन-२४]] || १९९२ || २००० || [[बोईंग ७३७]] ||
|-
| [[बोईंग ७३७-४००]] || २००६ || २००८ || rowspan=2| [[बोईंग ७३७-८००]] || [[ग्लोबस एरलाइन्स]] या उपकंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली.
|-
| [[बोईंग ७३७-५००]] || २००५ || २००९ ||
|-
| [[बोईंग ७३७ मॅक्स ८]] || २०१८ || २०२२ || काहीही नाही || ११ विमानांची खरेदी केली होती पण फक्त दोन मिळाली.<br />ही विमाने [[साउथविंड एरलाइन्स]] आणि [[स्कॅट एरलाइन्स]] यांनी घेतली, उर्वरित [[कतार एरवेझ]] कडे.{{citation needed|date=January 2024}}
|-
| [[बोईंग ७६७-३०० ईआर]] || २००८ || २०१७ || काहीही नाही ||
|-
| [[तुपोलेव तू-१५४|तुपोलेव तू-१५४बी-२]] || १९९२ || २००४ || [[बोईंग ७३७-५००]] || [[२००४ रशियन विमान बॉम्बस्फोट|फ्लाइट१०४७]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-१५४एम]] || १९९२ || २००९ || [[एरबस ए३२०]]<br/>[[बोईंग ७३७-८००]] || [[सायबेरिया एरलाइन्स फ्लाइट १८१२|फ्लाइट १८१२]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-२०४-१००]] || १९९२ || २००६ || [[एरबस ए३१०]]<br/>[[एरबस ए३१९]] ||
|}
==बाह्य दुवे==
*[https://www.s7.ru/?language_id=1 अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|S7 Airlines|एस७ एरलाइन्स}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:वनवर्ल्ड]]
dlfoxmx0yu4zfiykgjzawz45yy1qjvt
2681007
2681005
2026-04-25T23:26:18Z
अभय नातू
206
/* सध्याचा ताफा */
2681007
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = एस७ एरलाइन्स
| चित्र = S7_new_logo.svg
| चित्र_आकारमान = 200 px
| IATA = S7
| ICAO = SBI
| callsign = SIBERIAN AIRLINES
| स्थापना = मे १९९२
| सुरुवात =
| बंद =
| विमानतळ = [[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ([[मॉस्को]])<br />[[तोल्माचेवो विमानतळ]] ([[नोवोसिबिर्स्क]])
| मुख्य_शहरे = [[इर्कुत्स्क]]<br />[[खबारोव्स्क]]<br />[[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंग]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''S7 Priority''
| एलायंस = [[वनवर्ल्ड]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = ६६
| गंतव्यस्थाने = ८७
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[नोवोसिबिर्स्क]], [[नोवोसिबिर्स्क ओब्लास्त]], [[रशिया]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = [https://www.s7.ru/?language_id=1 www.s7.ru]
}}
[[चित्र:S7 Airlines B767-33AER (VP-BVH) landing at Domodedovo International Airport.jpg|250 px|इवलेसे|[[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतरणारे एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान]]
'''सायबेरिया एरलाइन्स''' किंवा ''''एस७ एरलाइन्स''' ({{lang-ru|ПАО «Авиакомпания „Сибирь“»}}) ही [[रशिया]] देशामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[नोवोसिबिर्स्क]] ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात [[बोईंग]] व [[एअरबस]] बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली [[तुपोलेव]] ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.
=== सध्याचा ताफा ===
[[File:S7 Airlines, VQ-BDF, Airbus A320-214 (41408266214).jpg|thumb|एस७ एरलाइन्सच्या सुधारित रंगसंगतीमध्ये रंगवलेले [[एरबस ए३२०]]]]
[[File:S7 Boeing737-800 oneworld.jpg|thumb|[[ग्लोबस एरलाइन्स]] द्वारे संचलित आणि [[वनवर्ल्ड]] (Oneworld) रंगसंगतीमध्ये रंगवलेले एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७३७ नेक्स्ट जनरेशन|बोईंग ७३७-८००]]]]
ऑगस्ट २०२५ च्या सुमारासची एस७ एरलाइन्सची विमाने:<ref>{{cite magazine |title=Global Airline Guide 2025 – S7 Airlines |magazine=Airliner World |date=September 2025 |page=73}}</ref>
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center;margin:auto;"
|+ एस७ एरलाइन्सची विमाने
|-
!rowspan="2"| विमान !! rowspan="2"| सेवेमध्ये !! rowspan="2"| ऑर्डर !! colspan="3"| प्रवासी संख्या !! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title="Business Class">J</abbr> !! <abbr title="Economy Class">Y</abbr> !! एकूण
|-
| [[एरबस ए३१९-१००]] || २ || — || — || १४४ || १४४ || दोन्ही विमाने उभी (parked) आहेत.
|-
| [[एरबस ए३२०-२००]] || १६ || — || — || १७४ || १७४ || एक विमान हायब्रीड-रेट्रो रंगसंगतीमध्ये रंगवलेले आहे.<ref name="S7 раскрасила самолёт в спецливрею">{{cite web |date=12 August 2019 |title=S7 раскрасила самолёт в спецливрею |trans-title=S7 painted the plane in a special livery |url=https://www.frequentflyers.ru/2019/08/12/s7_tree/ |website=frequentflyers.ru |language=ru}}</ref>
|-
| [[एरबस ए३२० निओ]] || ३१ || — || ८ || १५६ || १६४ || २१ विमाने उभी आहेत. ताफ्यातून निवृत्त केली जाणार आहेत.<ref name="NEO">{{cite web|url=https://www.ch-aviation.com/news/142062-russias-s7-airlines-to-decommission-neo-fleet-caa|title=Russia's S7 Airlines to decommission neo fleet – CAA|publisher=ch-aviation.com|language=English|date=4 July 2024}}</ref>
|-
| rowspan="2"| [[एरबस ए३२१-२००|एरबस ए३२१-२००]] || rowspan="2"| ११ || rowspan="2"| — || rowspan="2"| ८ || १८९ || १९७ || rowspan="2"|
|-
| १९० || १९८
|-
| rowspan="2" | [[एरबस ए३२१ निओ|एरबस ए३२१ निओ]] || rowspan="2" | ८ || rowspan="2" | — || rowspan="2" | ८ || १९५ || २०३ || rowspan="2" | सर्व विमाने उभी आहेत.
|-
| २०३ || २११
|-
| [[बोईंग ७३७-८००|बोईंग ७३७-८००]] || १७ || — || ८ || १६८ || १७६ ||
|-
| [[एम्ब्राएर ई१७०|एम्ब्राएर ई१७०]] || १७ || — || — || ७८ || ७८ || ४ विमाने उभी आहेत.
|-
| [[तुपोलेव तू-२०४|तुपोलेव तू-२१४]] || — || १०० || colspan=3| <abbr title="To Be Announced">जाहीर केले जाईल</abbr> || ऑर्डरसाठी करार.<ref>{{cite web|url=http://www.ato.ru/content/aviakompaniya-s7-stala-krupneyshim-zakazchikom-samoletov-tu-214?slink=mai&pos=1|title=Авиакомпания S7 стала крупнейшим заказчиком самолетов Tу-214|date=19 September 2024 }}</ref>
|-
! colspan="7"| एस७ एरलाइन्स कार्गो ताफा
|-
| [[बोईंग ७३७-८०० बीसीएफ|बोईंग ७३७-८०० बीसीएफ]] || २ || — || colspan=3| <abbr title="No seats, cargo configuration">मालवाहू</abbr> ||
|-
! एकूण !! १०४ !! १०० !! colspan="4" class="unsortable"|
|}
=== निवृत्त झालेला ताफा ===
वेगवेगळ्या वेळी, एस७ एरलाइन्सच्या ताफ्यात खालील विमानांचा समावेश होता:{{Citation needed|date=March 2025}}
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center; margin: 1em auto;"
|+ एस७ एरलाइन्सचा निवृत्त झालेला ताफा
|-
! विमान !! दाखल झाले !! निवृत्त झाले !! पर्यायी विमान !! नोंदी
|-
| [[एरबस ए३१०-२००]] || २००४ || २०१० || rowspan=2| [[एरबस ए३२०]]<br>[[बोईंग ७३७-८००]] ||
|-
| [[एरबस ए३१०-३००]] || २००४ || २०१४ || [[एस७ एरलाइन्स विमान ७७८|एक विमान]] अपघातग्रस्त
|-
| [[एरबस ए३२१ निओ]] || २०१८ || २०२४ || काहीही नाही ||
|-
| [[अँटोनोव्ह एन-२४]] || १९९२ || २००० || [[बोईंग ७३७]] ||
|-
| [[बोईंग ७३७-४००]] || २००६ || २००८ || rowspan=2| [[बोईंग ७३७-८००]] || [[ग्लोबस एरलाइन्स]] या उपकंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली.
|-
| [[बोईंग ७३७-५००]] || २००५ || २००९ ||
|-
| [[बोईंग ७३७ मॅक्स ८]] || २०१८ || २०२२ || काहीही नाही || ११ विमानांची खरेदी केली होती पण फक्त दोन मिळाली.<br />ही विमाने [[साउथविंड एरलाइन्स]] आणि [[स्कॅट एरलाइन्स]] यांनी घेतली, उर्वरित [[कतार एरवेझ]] कडे.{{citation needed|date=January 2024}}
|-
| [[बोईंग ७६७-३०० ईआर]] || २००८ || २०१७ || काहीही नाही ||
|-
| [[तुपोलेव तू-१५४|तुपोलेव तू-१५४बी-२]] || १९९२ || २००४ || [[बोईंग ७३७-५००]] || [[२००४ रशियन विमान बॉम्बस्फोट|फ्लाइट१०४७]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-१५४एम]] || १९९२ || २००९ || [[एरबस ए३२०]]<br/>[[बोईंग ७३७-८००]] || [[सायबेरिया एरलाइन्स फ्लाइट १८१२|फ्लाइट १८१२]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-२०४-१००]] || १९९२ || २००६ || [[एरबस ए३१०]]<br/>[[एरबस ए३१९]] ||
|}
==बाह्य दुवे==
*[https://www.s7.ru/?language_id=1 अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|S7 Airlines|एस७ एरलाइन्स}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:वनवर्ल्ड]]
qsgse1xzf3513fanqa1qf7r3qfdyu8l
2681008
2681007
2026-04-25T23:29:11Z
अभय नातू
206
माहिती
2681008
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = एस७ एरलाइन्स
| चित्र = S7_new_logo.svg
| चित्र_आकारमान = 200 px
| IATA = S7
| ICAO = SBI
| callsign = SIBERIAN AIRLINES
| स्थापना = मे १९९२
| सुरुवात =
| बंद =
| विमानतळ = [[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ([[मॉस्को]])<br />[[तोल्माचेवो विमानतळ]] ([[नोवोसिबिर्स्क]])
| मुख्य_शहरे = [[इर्कुत्स्क]]<br />[[खबारोव्स्क]]<br />[[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंग]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''S7 Priority''
| एलायंस = [[वनवर्ल्ड]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = ६६
| गंतव्यस्थाने = ८७
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[नोवोसिबिर्स्क]], [[नोवोसिबिर्स्क ओब्लास्त]], [[रशिया]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = [https://www.s7.ru/?language_id=1 www.s7.ru]
}}
[[चित्र:S7 Airlines B767-33AER (VP-BVH) landing at Domodedovo International Airport.jpg|250 px|इवलेसे|[[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतरणारे एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान]]
'''सायबेरिया एरलाइन्स''' किंवा ''''एस७ एरलाइन्स''' ({{lang-ru|ПАО «Авиакомпания „Сибирь“»}}) ही [[रशिया]] देशामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[नोवोसिबिर्स्क]] ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात [[बोईंग]] व [[एअरबस]] बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली [[तुपोलेव]] ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.
[[युक्रेनवर रशियाचे आक्रमण (२०२२)|रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर]] [[रशियामधील विमान कंपन्यांची यादी|रशियन विमान कंपन्यांप्रमाणेच]] एस७ वर देखील [[युरोपियन युनियन|ईयू]]मध्ये उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.<ref>{{Cite web |title=The EU Air Safety List – European Commission |url=https://transport.ec.europa.eu/transport-themes/eu-air-safety-list_en |access-date=2025-05-08 |website=transport.ec.europa.eu |language=en}}<ref>
=== सध्याचा ताफा ===
[[File:S7 Airlines, VQ-BDF, Airbus A320-214 (41408266214).jpg|thumb|एस७ एरलाइन्सच्या सुधारित रंगसंगतीमध्ये रंगवलेले [[एरबस ए३२०]]]]
[[File:S7 Boeing737-800 oneworld.jpg|thumb|[[ग्लोबस एरलाइन्स]] द्वारे संचलित आणि [[वनवर्ल्ड]] (Oneworld) रंगसंगतीमध्ये रंगवलेले एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७३७ नेक्स्ट जनरेशन|बोईंग ७३७-८००]]]]
ऑगस्ट २०२५ च्या सुमारासची एस७ एरलाइन्सची विमाने:<ref>{{cite magazine |title=Global Airline Guide 2025 – S7 Airlines |magazine=Airliner World |date=September 2025 |page=73}}</ref>
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center;margin:auto;"
|+ एस७ एरलाइन्सची विमाने
|-
!rowspan="2"| विमान !! rowspan="2"| सेवेमध्ये !! rowspan="2"| ऑर्डर !! colspan="3"| प्रवासी संख्या !! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title="Business Class">J</abbr> !! <abbr title="Economy Class">Y</abbr> !! एकूण
|-
| [[एरबस ए३१९-१००]] || २ || — || — || १४४ || १४४ || दोन्ही विमाने उभी (parked) आहेत.
|-
| [[एरबस ए३२०-२००]] || १६ || — || — || १७४ || १७४ || एक विमान हायब्रीड-रेट्रो रंगसंगतीमध्ये रंगवलेले आहे.<ref name="S7 раскрасила самолёт в спецливрею">{{cite web |date=12 August 2019 |title=S7 раскрасила самолёт в спецливрею |trans-title=S7 painted the plane in a special livery |url=https://www.frequentflyers.ru/2019/08/12/s7_tree/ |website=frequentflyers.ru |language=ru}}</ref>
|-
| [[एरबस ए३२० निओ]] || ३१ || — || ८ || १५६ || १६४ || २१ विमाने उभी आहेत. ताफ्यातून निवृत्त केली जाणार आहेत.<ref name="NEO">{{cite web|url=https://www.ch-aviation.com/news/142062-russias-s7-airlines-to-decommission-neo-fleet-caa|title=Russia's S7 Airlines to decommission neo fleet – CAA|publisher=ch-aviation.com|language=English|date=4 July 2024}}</ref>
|-
| rowspan="2"| [[एरबस ए३२१-२००|एरबस ए३२१-२००]] || rowspan="2"| ११ || rowspan="2"| — || rowspan="2"| ८ || १८९ || १९७ || rowspan="2"|
|-
| १९० || १९८
|-
| rowspan="2" | [[एरबस ए३२१ निओ|एरबस ए३२१ निओ]] || rowspan="2" | ८ || rowspan="2" | — || rowspan="2" | ८ || १९५ || २०३ || rowspan="2" | सर्व विमाने उभी आहेत.
|-
| २०३ || २११
|-
| [[बोईंग ७३७-८००|बोईंग ७३७-८००]] || १७ || — || ८ || १६८ || १७६ ||
|-
| [[एम्ब्राएर ई१७०|एम्ब्राएर ई१७०]] || १७ || — || — || ७८ || ७८ || ४ विमाने उभी आहेत.
|-
| [[तुपोलेव तू-२०४|तुपोलेव तू-२१४]] || — || १०० || colspan=3| <abbr title="To Be Announced">जाहीर केले जाईल</abbr> || ऑर्डरसाठी करार.<ref>{{cite web|url=http://www.ato.ru/content/aviakompaniya-s7-stala-krupneyshim-zakazchikom-samoletov-tu-214?slink=mai&pos=1|title=Авиакомпания S7 стала крупнейшим заказчиком самолетов Tу-214|date=19 September 2024 }}</ref>
|-
! colspan="7"| एस७ एरलाइन्स कार्गो ताफा
|-
| [[बोईंग ७३७-८०० बीसीएफ|बोईंग ७३७-८०० बीसीएफ]] || २ || — || colspan=3| <abbr title="No seats, cargo configuration">मालवाहू</abbr> ||
|-
! एकूण !! १०४ !! १०० !! colspan="4" class="unsortable"|
|}
=== निवृत्त झालेला ताफा ===
वेगवेगळ्या वेळी, एस७ एरलाइन्सच्या ताफ्यात खालील विमानांचा समावेश होता:{{Citation needed|date=March 2025}}
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center; margin: 1em auto;"
|+ एस७ एरलाइन्सचा निवृत्त झालेला ताफा
|-
! विमान !! दाखल झाले !! निवृत्त झाले !! पर्यायी विमान !! नोंदी
|-
| [[एरबस ए३१०-२००]] || २००४ || २०१० || rowspan=2| [[एरबस ए३२०]]<br>[[बोईंग ७३७-८००]] ||
|-
| [[एरबस ए३१०-३००]] || २००४ || २०१४ || [[एस७ एरलाइन्स विमान ७७८|एक विमान]] अपघातग्रस्त
|-
| [[एरबस ए३२१ निओ]] || २०१८ || २०२४ || काहीही नाही ||
|-
| [[अँटोनोव्ह एन-२४]] || १९९२ || २००० || [[बोईंग ७३७]] ||
|-
| [[बोईंग ७३७-४००]] || २००६ || २००८ || rowspan=2| [[बोईंग ७३७-८००]] || [[ग्लोबस एरलाइन्स]] या उपकंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली.
|-
| [[बोईंग ७३७-५००]] || २००५ || २००९ ||
|-
| [[बोईंग ७३७ मॅक्स ८]] || २०१८ || २०२२ || काहीही नाही || ११ विमानांची खरेदी केली होती पण फक्त दोन मिळाली.<br />ही विमाने [[साउथविंड एरलाइन्स]] आणि [[स्कॅट एरलाइन्स]] यांनी घेतली, उर्वरित [[कतार एरवेझ]] कडे.{{citation needed|date=January 2024}}
|-
| [[बोईंग ७६७-३०० ईआर]] || २००८ || २०१७ || काहीही नाही ||
|-
| [[तुपोलेव तू-१५४|तुपोलेव तू-१५४बी-२]] || १९९२ || २००४ || [[बोईंग ७३७-५००]] || [[२००४ रशियन विमान बॉम्बस्फोट|फ्लाइट१०४७]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-१५४एम]] || १९९२ || २००९ || [[एरबस ए३२०]]<br/>[[बोईंग ७३७-८००]] || [[सायबेरिया एरलाइन्स फ्लाइट १८१२|फ्लाइट १८१२]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-२०४-१००]] || १९९२ || २००६ || [[एरबस ए३१०]]<br/>[[एरबस ए३१९]] ||
|}
==बाह्य दुवे==
*[https://www.s7.ru/?language_id=1 अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|S7 Airlines|एस७ एरलाइन्स}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:वनवर्ल्ड]]
[[वर्ग:इ.स. १९९२ मधील निर्मिती]]
al8agn2o7vb25iwwqxtgvvnmnsxj9qq
2681009
2681008
2026-04-25T23:32:15Z
अभय नातू
206
माहिती
2681009
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = एस७ एरलाइन्स
| चित्र = S7_new_logo.svg
| चित्र_आकारमान = 200 px
| IATA = S7
| ICAO = SBI
| callsign = SIBERIAN AIRLINES
| स्थापना = मे १९९२
| सुरुवात =
| बंद =
| विमानतळ = [[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ([[मॉस्को]])<br />[[तोल्माचेवो विमानतळ]] ([[नोवोसिबिर्स्क]])
| मुख्य_शहरे = [[इर्कुत्स्क]]<br />[[खबारोव्स्क]]<br />[[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंग]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''S7 Priority''
| एलायंस = [[वनवर्ल्ड]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = ६६
| गंतव्यस्थाने = ८७
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[नोवोसिबिर्स्क]], [[नोवोसिबिर्स्क ओब्लास्त]], [[रशिया]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = [https://www.s7.ru/?language_id=1 www.s7.ru]
}}
[[चित्र:S7 Airlines B767-33AER (VP-BVH) landing at Domodedovo International Airport.jpg|250 px|इवलेसे|[[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतरणारे एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान]]
'''सायबेरिया एरलाइन्स''' किंवा ''''एस७ एरलाइन्स''' ({{lang-ru|ПАО «Авиакомпания „Сибирь“»}}) ही [[रशिया]] देशामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[नोवोसिबिर्स्क]] ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात [[बोईंग]] व [[एअरबस]] बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली [[तुपोलेव]] ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.
[[युक्रेनवर रशियाचे आक्रमण (२०२२)|रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर]] [[रशियामधील विमान कंपन्यांची यादी|रशियन विमान कंपन्यांप्रमाणेच]] एस७ वर देखील [[युरोपियन युनियन|ईयू]]मध्ये उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.<ref>{{Cite web |title=The EU Air Safety List – European Commission |url=https://transport.ec.europa.eu/transport-themes/eu-air-safety-list_en |access-date=2025-05-08 |website=transport.ec.europa.eu |language=en}}<ref>
== विमानताफा ==
=== सध्याचा ताफा ===
[[File:S7 Airlines, VQ-BDF, Airbus A320-214 (41408266214).jpg|thumb|एस७ एरलाइन्सच्या सुधारित रंगसंगतीमध्ये रंगवलेले [[एरबस ए३२०]]]]
[[File:S7 Boeing737-800 oneworld.jpg|thumb|[[ग्लोबस एरलाइन्स]] द्वारे संचलित आणि [[वनवर्ल्ड]] (Oneworld) रंगसंगतीमध्ये रंगवलेले एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७३७ नेक्स्ट जनरेशन|बोईंग ७३७-८००]]]]
ऑगस्ट २०२५ च्या सुमारासची एस७ एरलाइन्सची विमाने:<ref>{{cite magazine |title=Global Airline Guide 2025 – S7 Airlines |magazine=Airliner World |date=September 2025 |page=73}}</ref>
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center;margin:auto;"
|+ एस७ एरलाइन्सची विमाने
|-
!rowspan="2"| विमान !! rowspan="2"| सेवेमध्ये !! rowspan="2"| ऑर्डर !! colspan="3"| प्रवासी संख्या !! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title="Business Class">J</abbr> !! <abbr title="Economy Class">Y</abbr> !! एकूण
|-
| [[एरबस ए३१९-१००]] || २ || — || — || १४४ || १४४ || दोन्ही विमाने उभी (parked) आहेत.
|-
| [[एरबस ए३२०-२००]] || १६ || — || — || १७४ || १७४ || एक विमान हायब्रीड-रेट्रो रंगसंगतीमध्ये रंगवलेले आहे.<ref name="S7 раскрасила самолёт в спецливрею">{{cite web |date=12 August 2019 |title=S7 раскрасила самолёт в спецливрею |trans-title=S7 painted the plane in a special livery |url=https://www.frequentflyers.ru/2019/08/12/s7_tree/ |website=frequentflyers.ru |language=ru}}</ref>
|-
| [[एरबस ए३२० निओ]] || ३१ || — || ८ || १५६ || १६४ || २१ विमाने उभी आहेत. ताफ्यातून निवृत्त केली जाणार आहेत.<ref name="NEO">{{cite web|url=https://www.ch-aviation.com/news/142062-russias-s7-airlines-to-decommission-neo-fleet-caa|title=Russia's S7 Airlines to decommission neo fleet – CAA|publisher=ch-aviation.com|language=English|date=4 July 2024}}</ref>
|-
| rowspan="2"| [[एरबस ए३२१-२००|एरबस ए३२१-२००]] || rowspan="2"| ११ || rowspan="2"| — || rowspan="2"| ८ || १८९ || १९७ || rowspan="2"|
|-
| १९० || १९८
|-
| rowspan="2" | [[एरबस ए३२१ निओ|एरबस ए३२१ निओ]] || rowspan="2" | ८ || rowspan="2" | — || rowspan="2" | ८ || १९५ || २०३ || rowspan="2" | सर्व विमाने उभी आहेत.
|-
| २०३ || २११
|-
| [[बोईंग ७३७-८००|बोईंग ७३७-८००]] || १७ || — || ८ || १६८ || १७६ ||
|-
| [[एम्ब्राएर ई१७०|एम्ब्राएर ई१७०]] || १७ || — || — || ७८ || ७८ || ४ विमाने उभी आहेत.
|-
| [[तुपोलेव तू-२०४|तुपोलेव तू-२१४]] || — || १०० || colspan=3| <abbr title="To Be Announced">जाहीर केले जाईल</abbr> || ऑर्डरसाठी करार.<ref>{{cite web|url=http://www.ato.ru/content/aviakompaniya-s7-stala-krupneyshim-zakazchikom-samoletov-tu-214?slink=mai&pos=1|title=Авиакомпания S7 стала крупнейшим заказчиком самолетов Tу-214|date=19 September 2024 }}</ref>
|-
! colspan="7"| एस७ एरलाइन्स कार्गो ताफा
|-
| [[बोईंग ७३७-८०० बीसीएफ|बोईंग ७३७-८०० बीसीएफ]] || २ || — || colspan=3| <abbr title="No seats, cargo configuration">मालवाहू</abbr> ||
|-
! एकूण !! १०४ !! १०० !! colspan="4" class="unsortable"|
|}
=== निवृत्त झालेला ताफा ===
वेगवेगळ्या वेळी, एस७ एरलाइन्सच्या ताफ्यात खालील विमानांचा समावेश होता:{{Citation needed|date=March 2025}}
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center; margin: 1em auto;"
|+ एस७ एरलाइन्सचा निवृत्त झालेला ताफा
|-
! विमान !! दाखल झाले !! निवृत्त झाले !! पर्यायी विमान !! नोंदी
|-
| [[एरबस ए३१०-२००]] || २००४ || २०१० || rowspan=2| [[एरबस ए३२०]]<br>[[बोईंग ७३७-८००]] ||
|-
| [[एरबस ए३१०-३००]] || २००४ || २०१४ || [[एस७ एरलाइन्स विमान ७७८|एक विमान]] अपघातग्रस्त
|-
| [[एरबस ए३२१ निओ]] || २०१८ || २०२४ || काहीही नाही ||
|-
| [[अँटोनोव्ह एन-२४]] || १९९२ || २००० || [[बोईंग ७३७]] ||
|-
| [[बोईंग ७३७-४००]] || २००६ || २००८ || rowspan=2| [[बोईंग ७३७-८००]] || [[ग्लोबस एरलाइन्स]] या उपकंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली.
|-
| [[बोईंग ७३७-५००]] || २००५ || २००९ ||
|-
| [[बोईंग ७३७ मॅक्स ८]] || २०१८ || २०२२ || काहीही नाही || ११ विमानांची खरेदी केली होती पण फक्त दोन मिळाली.<br />ही विमाने [[साउथविंड एरलाइन्स]] आणि [[स्कॅट एरलाइन्स]] यांनी घेतली, उर्वरित [[कतार एरवेझ]] कडे.{{citation needed|date=January 2024}}
|-
| [[बोईंग ७६७-३०० ईआर]] || २००८ || २०१७ || काहीही नाही ||
|-
| [[तुपोलेव तू-१५४|तुपोलेव तू-१५४बी-२]] || १९९२ || २००४ || [[बोईंग ७३७-५००]] || [[२००४ रशियन विमान बॉम्बस्फोट|फ्लाइट१०४७]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-१५४एम]] || १९९२ || २००९ || [[एरबस ए३२०]]<br/>[[बोईंग ७३७-८००]] || [[सायबेरिया एरलाइन्स फ्लाइट १८१२|फ्लाइट १८१२]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-२०४-१००]] || १९९२ || २००६ || [[एरबस ए३१०]]<br/>[[एरबस ए३१९]] ||
|}
== करार ==
=== कोडशेर करार<ref>{{cite web |title=Code-sharing agreements |url=https://www.s7.ru/en/aviakompanii-partnyory/#kod-sheringovye-soglasheniya |publisher=S7 Airlines |access-date=11 March 2025}}</ref>
===
* [[अझरबैजान एरलाइन्स]]<ref>{{cite news |title=S7 Airlines Expands Azerbaijan Airlines Codeshare Service From late-Jan 2024 |url=https://www.aeroroutes.com/eng/240131-s7j2codeshare |access-date=31 January 2024 |work=AeroRoutes |date=31 January 2024 |language=en-CA}}</ref><ref>{{cite news |title=S7 Airlines Expands Azerbaijan Airlines Codeshare Service From mid-May 2024 |url=https://www.aeroroutes.com/eng/240520-s7j2codeshare |access-date=21 May 2024 |work=AeroRoutes |date=20 May 2024 |language=en-CA}}</ref>
* [[अझिमुथ (एरलाइन)|अझिमुथ]]<ref>{{cite news |last1=Liu |first1=Jim |title=S7 Airlines Expands Azimuth Codeshare Service From late-May 2025 |url=https://www.aeroroutes.com/eng/250523-s7a4codeshare |access-date=23 May 2025 |work=AeroRoutes |ref=23 May 2025 |language=en-CA}}</ref>
* [[उझबेकिस्तान एअरवेज]]<ref>{{cite news |last1=Liu |first1=Jim |title=S7 Airlines Expands Uzbekistan Airways Codeshare in late-1Q25 |url=https://www.aeroroutes.com/eng/250311-s7hycodeshare |access-date=11 March 2025 |work=AeroRoutes |date=11 March 2025 |language=en-CA}}</ref>
=== इंटरलाइन करार<ref>{{cite web |title=Interline agreements |url=https://www.s7.ru/en/aviakompanii-partnyory/#interlayn-soglasheniya |website=www.s7.ru |publisher=S7 Airlines |access-date=11 March 2025}}</ref> ===
{{div col}}
* [[ऑल निप्पॉन एअरवेज]]
* [[अझरबैजान एरलाइन्स]]
* [[अझिमुथ (एरलाइन)|अझिमुथ]]
* [[बँकॉक एअरवेज]]
* [[कॅथे पॅसिफिक]]
* [[इजिप्तएर]]
* [[एल अल]]
* [[एमिरेट्स (एरलाइन)|एमिरेट्स]]
* [[कोरियन एअर]]
* [[मलेशिया एरलाइन्स]]
* [[कतार एअरवेज]]
* [[रॉयल एर मारोक]]
* [[श्रीलंकन एरलाइन्स]]
* [[तुर्कमेनिस्तान एरलाइन्स]]<ref>{{cite web | url=https://aviakassir.info/news/airlines/1190-soglashenie-interlajn-mezhdu-s7-airlines-i-turkmenskie-avialinii.html | title=Соглашение Интерлайн между S7 Airlines и Туркменские авиалинии – Авиакассир.ИНФО|language=Russian}}</ref>
* [[उझबेकिस्तान एअरवेज]]
{{div col end}}
==बाह्य दुवे==
*[https://www.s7.ru/?language_id=1 अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|S7 Airlines|एस७ एरलाइन्स}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:वनवर्ल्ड]]
[[वर्ग:इ.स. १९९२ मधील निर्मिती]]
44aurdgr7hiscgb217whu5qv10x2b5f
2681010
2681009
2026-04-25T23:33:05Z
अभय नातू
206
/* करार */
2681010
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = एस७ एरलाइन्स
| चित्र = S7_new_logo.svg
| चित्र_आकारमान = 200 px
| IATA = S7
| ICAO = SBI
| callsign = SIBERIAN AIRLINES
| स्थापना = मे १९९२
| सुरुवात =
| बंद =
| विमानतळ = [[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] ([[मॉस्को]])<br />[[तोल्माचेवो विमानतळ]] ([[नोवोसिबिर्स्क]])
| मुख्य_शहरे = [[इर्कुत्स्क]]<br />[[खबारोव्स्क]]<br />[[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंग]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''S7 Priority''
| एलायंस = [[वनवर्ल्ड]]
| उपकंपन्या =
| विमान संख्या = ६६
| गंतव्यस्थाने = ८७
| मुख्य कंपनी =
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[नोवोसिबिर्स्क]], [[नोवोसिबिर्स्क ओब्लास्त]], [[रशिया]]
| मुख्य व्यक्ती =
| संकेतस्थळ = [https://www.s7.ru/?language_id=1 www.s7.ru]
}}
[[चित्र:S7 Airlines B767-33AER (VP-BVH) landing at Domodedovo International Airport.jpg|250 px|इवलेसे|[[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतरणारे एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान]]
'''सायबेरिया एरलाइन्स''' किंवा ''''एस७ एरलाइन्स''' ({{lang-ru|ПАО «Авиакомпания „Сибирь“»}}) ही [[रशिया]] देशामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[नोवोसिबिर्स्क]] ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात [[बोईंग]] व [[एअरबस]] बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली [[तुपोलेव]] ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.
[[युक्रेनवर रशियाचे आक्रमण (२०२२)|रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर]] [[रशियामधील विमान कंपन्यांची यादी|रशियन विमान कंपन्यांप्रमाणेच]] एस७ वर देखील [[युरोपियन युनियन|ईयू]]मध्ये उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.<ref>{{Cite web |title=The EU Air Safety List – European Commission |url=https://transport.ec.europa.eu/transport-themes/eu-air-safety-list_en |access-date=2025-05-08 |website=transport.ec.europa.eu |language=en}}<ref>
== विमानताफा ==
=== सध्याचा ताफा ===
[[File:S7 Airlines, VQ-BDF, Airbus A320-214 (41408266214).jpg|thumb|एस७ एरलाइन्सच्या सुधारित रंगसंगतीमध्ये रंगवलेले [[एरबस ए३२०]]]]
[[File:S7 Boeing737-800 oneworld.jpg|thumb|[[ग्लोबस एरलाइन्स]] द्वारे संचलित आणि [[वनवर्ल्ड]] (Oneworld) रंगसंगतीमध्ये रंगवलेले एस७ एरलाइन्सचे [[बोईंग ७३७ नेक्स्ट जनरेशन|बोईंग ७३७-८००]]]]
ऑगस्ट २०२५ च्या सुमारासची एस७ एरलाइन्सची विमाने:<ref>{{cite magazine |title=Global Airline Guide 2025 – S7 Airlines |magazine=Airliner World |date=September 2025 |page=73}}</ref>
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center;margin:auto;"
|+ एस७ एरलाइन्सची विमाने
|-
!rowspan="2"| विमान !! rowspan="2"| सेवेमध्ये !! rowspan="2"| ऑर्डर !! colspan="3"| प्रवासी संख्या !! rowspan="2"| नोंदी
|-
! <abbr title="Business Class">J</abbr> !! <abbr title="Economy Class">Y</abbr> !! एकूण
|-
| [[एरबस ए३१९-१००]] || २ || — || — || १४४ || १४४ || दोन्ही विमाने उभी (parked) आहेत.
|-
| [[एरबस ए३२०-२००]] || १६ || — || — || १७४ || १७४ || एक विमान हायब्रीड-रेट्रो रंगसंगतीमध्ये रंगवलेले आहे.<ref name="S7 раскрасила самолёт в спецливрею">{{cite web |date=12 August 2019 |title=S7 раскрасила самолёт в спецливрею |trans-title=S7 painted the plane in a special livery |url=https://www.frequentflyers.ru/2019/08/12/s7_tree/ |website=frequentflyers.ru |language=ru}}</ref>
|-
| [[एरबस ए३२० निओ]] || ३१ || — || ८ || १५६ || १६४ || २१ विमाने उभी आहेत. ताफ्यातून निवृत्त केली जाणार आहेत.<ref name="NEO">{{cite web|url=https://www.ch-aviation.com/news/142062-russias-s7-airlines-to-decommission-neo-fleet-caa|title=Russia's S7 Airlines to decommission neo fleet – CAA|publisher=ch-aviation.com|language=English|date=4 July 2024}}</ref>
|-
| rowspan="2"| [[एरबस ए३२१-२००|एरबस ए३२१-२००]] || rowspan="2"| ११ || rowspan="2"| — || rowspan="2"| ८ || १८९ || १९७ || rowspan="2"|
|-
| १९० || १९८
|-
| rowspan="2" | [[एरबस ए३२१ निओ|एरबस ए३२१ निओ]] || rowspan="2" | ८ || rowspan="2" | — || rowspan="2" | ८ || १९५ || २०३ || rowspan="2" | सर्व विमाने उभी आहेत.
|-
| २०३ || २११
|-
| [[बोईंग ७३७-८००|बोईंग ७३७-८००]] || १७ || — || ८ || १६८ || १७६ ||
|-
| [[एम्ब्राएर ई१७०|एम्ब्राएर ई१७०]] || १७ || — || — || ७८ || ७८ || ४ विमाने उभी आहेत.
|-
| [[तुपोलेव तू-२०४|तुपोलेव तू-२१४]] || — || १०० || colspan=3| <abbr title="To Be Announced">जाहीर केले जाईल</abbr> || ऑर्डरसाठी करार.<ref>{{cite web|url=http://www.ato.ru/content/aviakompaniya-s7-stala-krupneyshim-zakazchikom-samoletov-tu-214?slink=mai&pos=1|title=Авиакомпания S7 стала крупнейшим заказчиком самолетов Tу-214|date=19 September 2024 }}</ref>
|-
! colspan="7"| एस७ एरलाइन्स कार्गो ताफा
|-
| [[बोईंग ७३७-८०० बीसीएफ|बोईंग ७३७-८०० बीसीएफ]] || २ || — || colspan=3| <abbr title="No seats, cargo configuration">मालवाहू</abbr> ||
|-
! एकूण !! १०४ !! १०० !! colspan="4" class="unsortable"|
|}
=== निवृत्त झालेला ताफा ===
वेगवेगळ्या वेळी, एस७ एरलाइन्सच्या ताफ्यात खालील विमानांचा समावेश होता:{{Citation needed|date=March 2025}}
{| class="wikitable" style="border-collapse:collapse;text-align:center; margin: 1em auto;"
|+ एस७ एरलाइन्सचा निवृत्त झालेला ताफा
|-
! विमान !! दाखल झाले !! निवृत्त झाले !! पर्यायी विमान !! नोंदी
|-
| [[एरबस ए३१०-२००]] || २००४ || २०१० || rowspan=2| [[एरबस ए३२०]]<br>[[बोईंग ७३७-८००]] ||
|-
| [[एरबस ए३१०-३००]] || २००४ || २०१४ || [[एस७ एरलाइन्स विमान ७७८|एक विमान]] अपघातग्रस्त
|-
| [[एरबस ए३२१ निओ]] || २०१८ || २०२४ || काहीही नाही ||
|-
| [[अँटोनोव्ह एन-२४]] || १९९२ || २००० || [[बोईंग ७३७]] ||
|-
| [[बोईंग ७३७-४००]] || २००६ || २००८ || rowspan=2| [[बोईंग ७३७-८००]] || [[ग्लोबस एरलाइन्स]] या उपकंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली.
|-
| [[बोईंग ७३७-५००]] || २००५ || २००९ ||
|-
| [[बोईंग ७३७ मॅक्स ८]] || २०१८ || २०२२ || काहीही नाही || ११ विमानांची खरेदी केली होती पण फक्त दोन मिळाली.<br />ही विमाने [[साउथविंड एरलाइन्स]] आणि [[स्कॅट एरलाइन्स]] यांनी घेतली, उर्वरित [[कतार एरवेझ]] कडे.{{citation needed|date=January 2024}}
|-
| [[बोईंग ७६७-३०० ईआर]] || २००८ || २०१७ || काहीही नाही ||
|-
| [[तुपोलेव तू-१५४|तुपोलेव तू-१५४बी-२]] || १९९२ || २००४ || [[बोईंग ७३७-५००]] || [[२००४ रशियन विमान बॉम्बस्फोट|फ्लाइट१०४७]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-१५४एम]] || १९९२ || २००९ || [[एरबस ए३२०]]<br/>[[बोईंग ७३७-८००]] || [[सायबेरिया एरलाइन्स फ्लाइट १८१२|फ्लाइट १८१२]] म्हणून एका विमानाला अपघात झाला.
|-
| [[तुपोलेव तू-२०४-१००]] || १९९२ || २००६ || [[एरबस ए३१०]]<br/>[[एरबस ए३१९]] ||
|}
== करार ==
=== कोडशेर करार<ref>{{cite web |title=Code-sharing agreements |url=https://www.s7.ru/en/aviakompanii-partnyory/#kod-sheringovye-soglasheniya |publisher=S7 Airlines |access-date=11 March 2025}}</ref> ===
* [[अझरबैजान एरलाइन्स]]<ref>{{cite news |title=S7 Airlines Expands Azerbaijan Airlines Codeshare Service From late-Jan 2024 |url=https://www.aeroroutes.com/eng/240131-s7j2codeshare |access-date=31 January 2024 |work=AeroRoutes |date=31 January 2024 |language=en-CA}}</ref><ref>{{cite news |title=S7 Airlines Expands Azerbaijan Airlines Codeshare Service From mid-May 2024 |url=https://www.aeroroutes.com/eng/240520-s7j2codeshare |access-date=21 May 2024 |work=AeroRoutes |date=20 May 2024 |language=en-CA}}</ref>
* [[अझिमुथ (एरलाइन)|अझिमुथ]]<ref>{{cite news |last1=Liu |first1=Jim |title=S7 Airlines Expands Azimuth Codeshare Service From late-May 2025 |url=https://www.aeroroutes.com/eng/250523-s7a4codeshare |access-date=23 May 2025 |work=AeroRoutes |ref=23 May 2025 |language=en-CA}}</ref>
* [[उझबेकिस्तान एअरवेज]]<ref>{{cite news |last1=Liu |first1=Jim |title=S7 Airlines Expands Uzbekistan Airways Codeshare in late-1Q25 |url=https://www.aeroroutes.com/eng/250311-s7hycodeshare |access-date=11 March 2025 |work=AeroRoutes |date=11 March 2025 |language=en-CA}}</ref>
=== इंटरलाइन करार<ref>{{cite web |title=Interline agreements |url=https://www.s7.ru/en/aviakompanii-partnyory/#interlayn-soglasheniya |website=www.s7.ru |publisher=S7 Airlines |access-date=11 March 2025}}</ref> ===
{{div col}}
* [[ऑल निप्पॉन एअरवेज]]
* [[अझरबैजान एरलाइन्स]]
* [[अझिमुथ (एरलाइन)|अझिमुथ]]
* [[बँकॉक एअरवेज]]
* [[कॅथे पॅसिफिक]]
* [[इजिप्तएर]]
* [[एल अल]]
* [[एमिरेट्स (एरलाइन)|एमिरेट्स]]
* [[कोरियन एअर]]
* [[मलेशिया एरलाइन्स]]
* [[कतार एअरवेज]]
* [[रॉयल एर मारोक]]
* [[श्रीलंकन एरलाइन्स]]
* [[तुर्कमेनिस्तान एरलाइन्स]]<ref>{{cite web | url=https://aviakassir.info/news/airlines/1190-soglashenie-interlajn-mezhdu-s7-airlines-i-turkmenskie-avialinii.html | title=Соглашение Интерлайн между S7 Airlines и Туркменские авиалинии – Авиакассир.ИНФО|language=Russian}}</ref>
* [[उझबेकिस्तान एअरवेज]]
{{div col end}}
==बाह्य दुवे==
*[https://www.s7.ru/?language_id=1 अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|S7 Airlines|एस७ एरलाइन्स}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:रशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:वनवर्ल्ड]]
[[वर्ग:इ.स. १९९२ मधील निर्मिती]]
5b1jvwl9727l5u624ft17iegqn605f2
न.म. जोशी
0
200750
2681050
2040020
2026-04-26T07:20:53Z
Ketaki Modak
21590
पुस्तकांचे दुवे जोडले.
2681050
wikitext
text/x-wiki
डॉ. '''नरसिंह महादेव जोशी''' ([[११ जानेवारी]], [[इ.स. १९३६]]:[[गारवडे, महाराष्ट्र]] - ) हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक आहेत. बालसाहित्य व शिक्षणक्षेत्राविषयक सखोल चिंतन हे न.म. जोशी यांचे वैशिष्ट्य आहे.
जोशी हे मूळचे [[पाटण तालुका|पाटण तालुक्यातील]] गारवडे या [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] छोट्या दुर्गम गावाचे आहेत. जोशी यांची लहानपणाची पहिली पाच वर्षे या गावात गेली. जोशींचे आजोबा वामन नारायण जोशी हे आनंद संगीत मंडळीत गायक-नट होते. वडील महादेव वामन जोशी हे शाहूनगरवासी नाटक मंडळीत व्यवस्थापक होते. ही कंपनी बंद पडल्यावर ते [[पुणे|पुण्याला]] आले आणि आचाऱ्याचा व्यवसाय करू लागले. न.म. जोशींच्या आईचे नाव अन्नपूर्णा महादेव जोशी होते. त्यांनी न.म. जोशींना [[सातारा|साताऱ्याला]] आणले व पहिलीत घातले. पुन्हा गारवड्याला येऊन त्यांचे दुसरीपासूनचे शिक्षण सुरू झाले. चौथीपर्यंत गावात शिकल्यावर ते पाचवी ते सातवी या वर्गांसाठी [[सोलापूर]]ला आले, आठवीसाठी [[जळगाव]]ला, नववीसाठी [[सांगली]]ला आणि दहावीसाठी परत पुण्याला आले. काकांच्या बदल्यांमुळे त्यांचे शालेय शिक्षण अनेक ठिकाणी झाले. त्यांनी या काळात वर्तमानपत्रे टाकली.
==पुस्तके==
* आंबेडकरांचे चरित्र
* कथानम (गौतम बुद्ध, कोलंबस, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्यापासून अगदी सामान्यांशी संबंधित बोधकथांचा संग्रह)
* काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले? (अनुवादित, मूळ आंबेडकरलिखित What Congress & Gandhi have done to the Untouchables?)
* चरित्रकथा (काही महान व्यक्तींच्या आयुष्यातील एकूण २६० प्रसंग)
* जगणारी माणसं (बाल एकांकिका)
* डॉक्टर-रोगी-यम (बाल एकांकिका)
* तीन एकांकिका (बाल एकांकिका)
* दत्तक राजपुत्र (बालनाट्य)
* निश्चयाचा महामेरू (बाल एकांकिका)
* [[commons:File:निस्पृह.pdf|निःस्पृह]] ([[रामशास्त्री प्रभुणे]] यांची चरित्रात्मक कादंबरी)
* प्रेषित (कादंबरी)
* फत्तेवाडीचा झुंझार (बालकादंबरी) : या कादंबरीवर आधारित एकपात्री प्रयोग झाले.
* बखर एका सारस्वताची (आत्मचरित्र)
* बिनखात्याचा मंत्री (बाल एकांकिका)
* मशाल (एकांकिका)
* [[commons:File:मोहनदास_करमचंद.pdf|मोहनदास करमचंद]] (चरित्रात्मक कादंबरी)
* सह्याद्रीचा सुपुत्र (यशवंतराव चव्हाणांचे चरित्र)
* हल्लकल्लोळ आणि इतर एकांकिका (बाल एकांकिका)
* हिंदुत्वातील कूट प्रश्न (अनुवादित, मूळ आंबेडकर लिखित इंग्रजी, रिडल्स इन हिंदुइझम)
* [https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/e2/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf संतकथा]
* [[commons:File:जगद्ज्योती_महात्मा_श्री._बसवेश्वर.pdf|जगदज्योती महात्मा श्री. बसवेश्वर]]
* [[commons:File:नमकथा.pdf|नमकथा]]
* [[commons:File:पंतप्रधान_लालबहादुर_शास्त्री.pdf|पंतप्रधान लालबहादूर शास्त्री]]
* [[commons:File:पत्रकारांचा_शिक्षण_विचार.pdf|पत्रकरांचा शिक्षणविचार]]
==जोशी यांच्यासंबंधीची पुस्तके==
* डॉ. न.म. जोशी : व्यक्ती आणि वाड्मय (लेखक - डॉ. दिलीप गरुड)
==सन्मान आणि पुरस्कार==
* डॉ. न.म. जोशी हे २००३ साली निगडी (पुणे) येथे भरलेल्या [[बालकुमार साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्ष होते.
{{DEFAULTSORT:जोशी, न.म.}}
[[वर्ग:इ.स. १९३६ मधील जन्म]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
hb0jnj7z1j3by26npr4vetcujv8gkkp
मंगला नारळीकर
0
211241
2681014
2413611
2026-04-26T02:37:31Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2681014
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = मंगला नारळीकर
| चित्र = वाच.मंगला नारळीकर.jpg
|चित्र_शीर्षक = मंगला जयंत नारळीकर
| पूर्ण_नाव = मंगला राजवाडे
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = १७ मे १९४३
| जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2023|7|17|1943|5|17}}<ref name="lokmat">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/pune/at-the-age-of-77-senior-mathematician-dr-mangala-narlikar-is-passed-away-a-a532-c629/ |title= वयाच्या ७७ व्या वर्षी जेष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= | संकेतस्थळ= दैनिक लोकमत |अॅक्सेसदिनांक=१७ जुलै २०२३ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = लेखिका व गणितज्ज्ञ
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = गणित (शिक्षण [[मुंबई विद्यापीठ]])
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = [[जयंत नारळीकर]]
| पत्नी_नाव =
| अपत्ये = ३ मुली : गीता, गिरिजा आणि लीलावती
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
डॉ. '''मंगला नारळीकर''' (पूर्वाश्रमीच्या '''मंगला राजवाडे''') ([[१७ मे]], [[इ.स. १९४३|१९४३]] - [[१७ जुलै]], [[इ.स. २०२३|२०२३]]) या एक भारतीय मराठी [[गणित]]ज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://elearning.bprim.org/speaker/profile/dr-mangala-narlikar|title=Dr. Mangala Narlikar {{!}} E-learning in Mathematics at Undergraduate and Postgraduate Level|date=2014-04-20|website=web.archive.org|access-date=2020-08-09|archive-date=2014-04-20|archive-url=https://web.archive.org/web/20140420130033/http://elearning.bprim.org/speaker/profile/dr-mangala-narlikar|url-status=dead}}</ref>
== शिक्षण ==
[[चित्र:मराठी विकिपीडियावर संपादन करताना वाच. मंगला नारळीकर.jpg|इवलेसे|११ ऑक्टोबर २०१७ रोजी [[मराठी विकिपीडिया]]वर संपादन करताना नारळीकर]]
मंगला राजवाडे यांनी [[मुंबई विद्यापीठ]]तून १९६२ साली [[बी.ए.]] पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली [[एम.ए.]] (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून [[सुवर्णपदक]] सुद्धा मिळाले.<ref name=":0" />
== अध्यापकीय कारकीर्द ==
* इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://brainprick.com/mangala-narlikar-the-journey-of-an-informal-mathematician/|title=Mangala Narlikar: The Journey of an Informal Mathematician!|last=Author|first=Heramb Email|date=2012-07-09|website=BrainPrick|language=en-US|access-date=2020-08-09|archive-date=2015-11-21|archive-url=https://web.archive.org/web/20151121043443/http://brainprick.com/mangala-narlikar-the-journey-of-an-informal-mathematician/|url-status=dead}}</ref><ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ias.ac.in/public/Resources/Initiatives/Women_in_Science/Contributors/mangala.pdf|title=A career in mathematics|last=Narlikar|first=Mangala|date=9th August 2020|website=https://www.ias.ac.in/public/Resources/Initiatives/Women_in_Science|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=9th August 2020}}</ref>
* इ.स. १९६७ ते १९६९ : [[केंब्रिज विद्यापीठ]]ात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन केले.{{संदर्भ हवा}}
* मुंबई विद्यापीठात व नंतर [[पुणे विद्यापीठ]]ात गणिताच्या प्राध्यापिका म्हणून कार्य केले.{{संदर्भ हवा}}
* इ.स. १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल येथे संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयातली पीएच.डी. मिळवली.<ref name=":1" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pubsapp.acs.org/cen/books/87/8703books.html?|title=Indian Women In Science {{!}} Chemical & Engineering News: Books|website=pubsapp.acs.org|access-date=2020-08-09}}</ref> संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.<ref name=":0" />
* इ.स. १९८२ ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणित विद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम केले.<ref name=":0" /> याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.<ref name=":0" />
* इ.स. १९८९ ते २००२ दरम्यान पुणे विद्यापीठांतील [[एम.एस्सी.]]च्या विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन दिले.<ref name=":0" />
* इ.स. २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.<ref name=":0" />
* सद् आणि सदसत् विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.<ref name=":0" />
* त्यांनी बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sakaltimes.com/pune/balbharati-panel-will-review-new-number-reading-method-37113|title=Balbharati panel will review new number reading method|date=2019-06-26|website=www.sakaltimes.com|language=en|access-date=2020-08-09}}{{मृत दुवा|date=May 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== विवाह आणि कुटुंब ==
[[इ.स. १९६५]] मध्ये मंगला राजवाडेंचा [[विवाह]] गणिती आणि [[अंतराळ]]शास्त्रज्ञ रँग्लर [[जयंत नारळीकर]] यांच्याशी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/107/01/0113.pdf|title=LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE|last=Dadhich|first=Naresh|date=९ ऑगस्ट २०२०|website=https://www.currentscience.ac.in/|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=९ ऑगस्ट २०२०}}</ref> [[संस्कृत]] पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन [[संगणक]] क्षेत्रात कार्यरत आहेत.<ref name=":1" />
== मृत्यू ==
नारळीकर यांचे पुणे येथे राहत्या घरी १७ जुलै २०२३ रोजी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.<ref name="lokmat" />
== विवादास्पद उदाहरण ==
मंगला नारळीकर यांनी एक विवादास्पद सूचना केली आहे. ती अशी : संख्येचे वाचन करताना पहिला अंक आधी आणि बाकीचे नंतर उच्चारावेत, म्हणजे लोकांचा घोटाळा (??) होत नाही. उदा० बत्तीस म्हणायच्या ऐवजी तीन-दोन म्हणायचे. या सूचनेवर प्रचंड टीका झाली आहे.
== लिहिलेली पुस्तके ==
डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:{{संदर्भ हवा}}
* A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. [[जयंत नारळीकर]])<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=5XBDAAAAYAAJ&q=%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0&dq=%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjJvc6luI3rAhXWXisKHaWmByIQ6AEwA3oECAIQAg|title=The Radical Humanist|last=Roy|first=Manabendra Nath|date=2003|publisher=Maniben Kara|language=en}}</ref>
* An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
* गणितगप्पा (भाग १, २)
* [[commons:Category:Books_by_Mangala_Narlikar|गणिताच्या सोप्या वाटा]] (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE|title=गणिताच्या सोप्या वाटा - विकिस्रोत|website=mr.wikisource.org|access-date=2020-08-09}}</ref>नारा
* नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. [[जयंत नारळीकर]]) : (खगोलविज्ञानविषक)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://kokannow.com/marathi/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%96%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e-%e0%a4%b5/|title=भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म दिवस|last=Loke|first=Priyanka|date=2019-07-19|website=कोकण नाऊ|language=en-US|access-date=2020-08-09|archive-date=2020-07-04|archive-url=https://web.archive.org/web/20200704041521/https://kokannow.com/marathi/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%96%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e-%e0%a4%b5/|url-status=dead}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=नभात हसरे तारे|last=नारळीकर|first=मंगला|publisher=राजहंस प्रकाशन|year=|isbn=9788174344175|location=|pages=}}</ref>
* पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन)
* Fun and fundamentals of mathematics, Universities press.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=uVi4vjq1aWkC&pg=PT2&dq=Mangala+Naralikar&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjxwdHNt43rAhVczDgGHQCbBmoQ6AEwAnoECAMQAg#v=onepage&q=Mangala%20Naralikar&f=false|title=Fun and Fundamentals of Mathematics|last=Narlikar|first=J. V.|last2=Narlikar|first2=M.|date=2002-03|publisher=Universities Press|isbn=978-81-7371-398-9|language=en}}</ref>
== संशोधनात्मक लेख व पत्रिका ==
प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:{{संदर्भ}}
* Hybrid mean Value Theorem of L-functions (Hardy Ramanujan Journal - १९८६)
* On a theorem of Erdos and Szemeredi (Hardy Ramanujan Journal - १९८०)
* On orders solely of Abelian Groups (Bulletin of London Mathematical Society - १९८८)
* On the Mean Square Value theorem of Hurwitz Zeta function (Proceedings of Indian Academy of Sciences - १९८१)
* Science Age या मासिकात सामान्य माणसांना आकर्षित करतील असे अनेक गणितविषयक लेख
* Theory of Sieved Integers (Acta Arithmetica)
== पुरस्कार ==
* बी.ए. (गणित) मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम १९६२{{संदर्भ}}
* एम.ए. (गणित) पदवीसाठी कुलगुरूंचे सुवर्णपदक, मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम १९६४{{संदर्भ}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{विकिस्रोत}}
{{DEFAULTSORT:नारळीकर, मंगला जयंत}}
[[वर्ग:भारतीय गणितज्ञ]]
[[वर्ग:महिला शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:मराठी महिला]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १९४३ मधील जन्म]]
mubwtn5fndexxdgwhd1ikhg7ecc6y3o
लक्ष्मीकांत देशमुख
0
220557
2680938
2472483
2026-04-25T14:49:17Z
Ketaki Modak
21590
2680938
wikitext
text/x-wiki
{{संदर्भ कमी}}
'''लक्ष्मीकांत देशमुख''' (जन्म: ५ सप्टेंबर १९५४) हे [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] अधिकारी, लेखक व [[बडोदा]] येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.<ref name="bbc._'इन्">{{Cite websantosh | title = 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' लिहिणारे लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाचे अध्यक्ष | अनुवादित title = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = ८ मे २०१८ | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-42301721 | भाषा = mr | अवतरण = ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात बडोदा येथे हे साहित्य संमेलन झाले. सनदी अधिकारी आणि लेखक असा त्यांच्या कार्याचा मोठा परीघ आहे. देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप आणि रवींद्र गुर्जर यांच्यात ही निवडणुकी झाली. त्यात देशमुख यांना 427 आणि शोभणे यांना 357 मते मिळाली. }}</ref>
लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव [[उस्मानाबाद]] जिल्ह्यातले [[मुरूम]]. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी ही पदवी व [[कोल्हापूर]] विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी [[बंगलोर]]मधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला.{{संदर्भ हवा}} भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते ... साली निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडवला त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.{{संदर्भ हवा}}
बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.{{संदर्भ हवा}} (डिसेंबर २०१७ची स्थिती)
लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत.{{संदर्भ हवा}}
== लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा ==
* अखेरची रात्र (नाटक)
* अग्निपथ (कथासंग्रह)
* ॲडमिनिस्ट्रेशन्स गुड अँड ग्रेटनेस (इंग्रजी, वैचारिक)
* अंतरिच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
* अंधेरनगरी (कादंबरी)
* अन्वयार्थ (नाटक)
* अविस्मरणीय कोल्हापूर (ललित)
* अक्षर अयान (दिवाळी अंक)
* इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी)
* ऑक्टोपस (कादंबरी)
* कथांजली (कथासंग्रह)
* करिश्मॅटिक कोल्हापूर (इंग्रजी, ललित)
* कैफी आझमी - जीवन आणि शायरी
* खोया हुआ बचपन (हिंदी, कादंबरी)
* दूरदर्शन हाजीर हो (नाटक)
* नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह)
* नाती जपून ठेवा (ललित)
* [[commons:Category:Books_by_Laxmikant_Deshmukh|पाणी ! पाणी !]] (कथासंग्रह)
* [[commons:Category:Books_by_Laxmikant_Deshmukh|प्रशासननामा]] (कायदेविषयक)
* बखर : भारतीय प्रशासनाची (राजकीय, सामाजिक)
* बी पॉझिटिव्ह (इंग्रजी, ललित)
* मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित)
* मधुबाला ते गांधी (व्यक्तिचित्रण, लेख)
* माणूस नावाचं एकाकी बेट (कथासंग्रह)
* मृगतृष्णा (कथासंग्रह)
* द रिअल हीरो अँड अदर स्टोरीज (इंग्रजी कथासंग्रह)
* [[commons:Category:Books_by_Laxmikant_Deshmukh|लक्षद्वीप]] (लेखसंग्रह)
* सलोमी (कादंबरी)
* सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (कथासंग्रह)
* हरवलेले बालपण (कादंबरी)
* होते कुरूप बेडे (कादंबरी)
== लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार (२५-१-२०१८)
* २०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद
* नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या ३८वे मराठवाडा साहित्य संमेलन[[स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* सांगली येथे झालेल्या पहिल्या [[लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन|लोकजागर साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद
* नांदेड येथे झालेल्या ३६ व्या [[मराठवाडा साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
* 'पाणी!! पाणी!!' आणि 'सावित्रीच्या गर्भातमारलेल्या लेकी' या पुस्तकांना मराठवाडा साहित्य पुरस्कार.
* महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
* महाराष्ट् फाऊंडेशन पुरस्कार
* टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर ॲवॉर्ड
* महाराष्ट्र सरकारचा आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १९५४ मधील जन्म]]
ja23o6y7qadj66bzl68ewae8ff6bj5g
2680939
2680938
2026-04-25T14:49:50Z
Ketaki Modak
21590
2680939
wikitext
text/x-wiki
{{संदर्भ कमी}}{{कॉमन्स|Category:Books by Laxmikant Deshmukh}}
'''लक्ष्मीकांत देशमुख''' (जन्म: ५ सप्टेंबर १९५४) हे [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] अधिकारी, लेखक व [[बडोदा]] येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.<ref name="bbc._'इन्">{{Cite websantosh | title = 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' लिहिणारे लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाचे अध्यक्ष | अनुवादित title = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = ८ मे २०१८ | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-42301721 | भाषा = mr | अवतरण = ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात बडोदा येथे हे साहित्य संमेलन झाले. सनदी अधिकारी आणि लेखक असा त्यांच्या कार्याचा मोठा परीघ आहे. देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप आणि रवींद्र गुर्जर यांच्यात ही निवडणुकी झाली. त्यात देशमुख यांना 427 आणि शोभणे यांना 357 मते मिळाली. }}</ref>
लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव [[उस्मानाबाद]] जिल्ह्यातले [[मुरूम]]. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी ही पदवी व [[कोल्हापूर]] विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी [[बंगलोर]]मधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला.{{संदर्भ हवा}} भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते ... साली निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडवला त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.{{संदर्भ हवा}}
बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.{{संदर्भ हवा}} (डिसेंबर २०१७ची स्थिती)
लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत.{{संदर्भ हवा}}
== लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा ==
* अखेरची रात्र (नाटक)
* अग्निपथ (कथासंग्रह)
* ॲडमिनिस्ट्रेशन्स गुड अँड ग्रेटनेस (इंग्रजी, वैचारिक)
* अंतरिच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
* अंधेरनगरी (कादंबरी)
* अन्वयार्थ (नाटक)
* अविस्मरणीय कोल्हापूर (ललित)
* अक्षर अयान (दिवाळी अंक)
* इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी)
* ऑक्टोपस (कादंबरी)
* कथांजली (कथासंग्रह)
* करिश्मॅटिक कोल्हापूर (इंग्रजी, ललित)
* कैफी आझमी - जीवन आणि शायरी
* खोया हुआ बचपन (हिंदी, कादंबरी)
* दूरदर्शन हाजीर हो (नाटक)
* नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह)
* नाती जपून ठेवा (ललित)
* [[commons:Category:Books_by_Laxmikant_Deshmukh|पाणी ! पाणी !]] (कथासंग्रह)
* [[commons:Category:Books_by_Laxmikant_Deshmukh|प्रशासननामा]] (कायदेविषयक)
* बखर : भारतीय प्रशासनाची (राजकीय, सामाजिक)
* बी पॉझिटिव्ह (इंग्रजी, ललित)
* मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित)
* मधुबाला ते गांधी (व्यक्तिचित्रण, लेख)
* माणूस नावाचं एकाकी बेट (कथासंग्रह)
* मृगतृष्णा (कथासंग्रह)
* द रिअल हीरो अँड अदर स्टोरीज (इंग्रजी कथासंग्रह)
* [[commons:Category:Books_by_Laxmikant_Deshmukh|लक्षद्वीप]] (लेखसंग्रह)
* सलोमी (कादंबरी)
* सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (कथासंग्रह)
* हरवलेले बालपण (कादंबरी)
* होते कुरूप बेडे (कादंबरी)
== लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार (२५-१-२०१८)
* २०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद
* नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या ३८वे मराठवाडा साहित्य संमेलन[[स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* सांगली येथे झालेल्या पहिल्या [[लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन|लोकजागर साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद
* नांदेड येथे झालेल्या ३६ व्या [[मराठवाडा साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
* 'पाणी!! पाणी!!' आणि 'सावित्रीच्या गर्भातमारलेल्या लेकी' या पुस्तकांना मराठवाडा साहित्य पुरस्कार.
* महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
* महाराष्ट् फाऊंडेशन पुरस्कार
* टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर ॲवॉर्ड
* महाराष्ट्र सरकारचा आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १९५४ मधील जन्म]]
dszafvb8sfozq7yrb0qfhz8pw7wpssj
2681066
2680939
2026-04-26T08:29:26Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2681066
wikitext
text/x-wiki
{{संदर्भ कमी}}{{कॉमन्स|Category:Books by Laxmikant Deshmukh}}
'''लक्ष्मीकांत देशमुख''' (जन्म: ५ सप्टेंबर १९५४) हे [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] अधिकारी, लेखक व [[बडोदा]] येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.<ref name="bbc._'इन्">{{Cite websantosh | title = 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' लिहिणारे लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाचे अध्यक्ष | अनुवादित title = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = ८ मे २०१८ | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-42301721 | भाषा = mr | अवतरण = ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात बडोदा येथे हे साहित्य संमेलन झाले. सनदी अधिकारी आणि लेखक असा त्यांच्या कार्याचा मोठा परीघ आहे. देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप आणि रवींद्र गुर्जर यांच्यात ही निवडणुकी झाली. त्यात देशमुख यांना 427 आणि शोभणे यांना 357 मते मिळाली. }}</ref>
लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव [[उस्मानाबाद]] जिल्ह्यातले [[मुरूम]]. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी ही पदवी व [[कोल्हापूर]] विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी [[बंगलोर]]मधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला.{{संदर्भ हवा}} भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते ... साली निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडवला त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.{{संदर्भ हवा}}
बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.{{संदर्भ हवा}} (डिसेंबर २०१७ची स्थिती)
लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत.{{संदर्भ हवा}}
== लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा ==
* अखेरची रात्र (नाटक)
* अग्निपथ (कथासंग्रह)
* ॲडमिनिस्ट्रेशन्स गुड अँड ग्रेटनेस (इंग्रजी, वैचारिक)
* अंतरिच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
* अंधेरनगरी (कादंबरी)
* अन्वयार्थ (नाटक)
* अविस्मरणीय कोल्हापूर (ललित)
* अक्षर अयान (दिवाळी अंक)
* इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी)
* ऑक्टोपस (कादंबरी)
* कथांजली (कथासंग्रह)
* करिश्मॅटिक कोल्हापूर (इंग्रजी, ललित)
* कैफी आझमी - जीवन आणि शायरी
* खोया हुआ बचपन (हिंदी, कादंबरी)
* दूरदर्शन हाजीर हो (नाटक)
* नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह)
* नाती जपून ठेवा (ललित)
* [[commons:Category:Books_by_Laxmikant_Deshmukh|पाणी ! पाणी !]] (कथासंग्रह)
* [[commons:Category:Books_by_Laxmikant_Deshmukh|प्रशासननामा]] (कायदेविषयक)
* बखर : भारतीय प्रशासनाची (राजकीय, सामाजिक)
* बी पॉझिटिव्ह (इंग्रजी, ललित)
* मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित)
* मधुबाला ते गांधी (व्यक्तिचित्रण, लेख)
* माणूस नावाचं एकाकी बेट (कथासंग्रह)
* मृगतृष्णा (कथासंग्रह)
* द रिअल हीरो अँड अदर स्टोरीज (इंग्रजी कथासंग्रह)
* [[commons:Category:Books_by_Laxmikant_Deshmukh|लक्षद्वीप]] (लेखसंग्रह)
* सलोमी (कादंबरी)
* सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (कथासंग्रह)
* हरवलेले बालपण (कादंबरी)
* होते कुरूप बेडे (कादंबरी)
== लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समीक्षा ==
[[commons:File:अन्वयार्थ_(Anvayartha).pdf|अन्वयार्थ -]] ले. डॉ.रणधीर शिंदे
== लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार (२५-१-२०१८)
* २०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद
* नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या ३८वे मराठवाडा साहित्य संमेलन[[स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* सांगली येथे झालेल्या पहिल्या [[लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन|लोकजागर साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद
* नांदेड येथे झालेल्या ३६ व्या [[मराठवाडा साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
* 'पाणी!! पाणी!!' आणि 'सावित्रीच्या गर्भातमारलेल्या लेकी' या पुस्तकांना मराठवाडा साहित्य पुरस्कार.
* महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
* महाराष्ट् फाऊंडेशन पुरस्कार
* टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर ॲवॉर्ड
* महाराष्ट्र सरकारचा आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १९५४ मधील जन्म]]
ep32f267yzfw14kxfrwdwzyjnx7km7i
राजाळे
0
236850
2681073
2665570
2026-04-26T08:47:35Z
~2026-25455-74
182538
2681073
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''राजाळे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= फलटण
| जिल्हा = [[सातारा जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
== '''राजाळे ५६३२८५''' ==
[[File:Janai devi.jpg|thumb|जानाई शिखर]]
== भोगोलिक स्थान आणि लोकसंख्यागावात ==
'''राजाळे''' हे [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातल्या]] [[फलटण | फलटण तालुक्यातील]] आहे. [[फलटण | फलटण तालुक्यातील]] १३६५.२८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९८७ कुटुंबे व एकूण ४६७५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर [[फलटण]] १२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २३७८ पुरुष आणि २२९७ स्त्रिया आहेत . यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ५३३ असून अनुसूचित जमातीचे ५५ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६३२८५. साक्षरता* * साक्षर पुरुष लोकसंख्या: १८०१ (७५.७४%) '''एकूण साक्षर''' लोकसंख्या: ३३०८ (७०.७६%)
<nowiki>*</nowiki> साक्षर स्त्री लोकसंख्या: १५०७ (६५.६१%)
== <small>शैक्षणिक सुविधा</small> ==
गावात ५ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा येथे पहिली ते सातवी पर्यंत मुलांना मोफत शिक्षण मिळते तसेच आता नवीन इमारती चे बांधकाम चालू आहे तरी आसपास गावातील सर्व लहान मुले होते शिक्षणासाठी येतात , ५ शासकीय प्राथमिक शाळा, २ शासकीय कनिष्ठ माध्यमिक, १ शासकीय माध्यमिक शाळा आणि सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. त्याचप्रमाणे पदवी महाविद्यालय (फलटण) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, अभियांत्रिकी महाविद्यालय (फलटण) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आणि वैद्यकीय महाविद्यालय (सातारा) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. तसेच व्यवस्थापन संस्था, पॉलिटेक्निक, प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र, अपंगांसाठी खास शाळा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
== पिण्याचे पाणी ==
गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा, हॅन्डपंपचा पाण्याचा पुरवठा आणि बोअरवेलचा पाण्याचा पुरवठा आहे. गावात झरा, नदी, कालवे, तलाव, सरोवरे यातील पाण्याचा पुरवठा नाही.
== स्वच्छता ==
गावात गटारव्यवस्थचे बंदिस्त काम पूर्ण झाले आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे.
== संपर्क व दळणवळण ==
गावात द दूरध्वनी केंद्र, मोबाईल फोन सुविधा, इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. गावात खाजगी बस सेवा,ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. येथे रेल्वे स्थानक नाही.<ref>{{Citation|title=Wiki files for villages and towns in Maharashtra based on Census 2011: IndiaWikiFiles/Maharashtra|date=2017-06-22|url=https://github.com/IndiaWikiFiles/Maharashtra|accessdate=2019-02-22}}</ref>
== '''बाजार व पतव्यवस्था''' ==
गावात सहकारी बँक उपलब्ध आहे. शेतकी कर्ज संस्था स्वयंसहाय्य गट. गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे .व सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
== '''आरोग्य''' ==
गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) अंगणवाडी (पोषण आहार केंद्र)गावा स्वत आशायंसेविका इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे.
. गावात सार्वजनिक वाचनालय वृत्तपत्र पुरवठा विधानसभा मतदान केंद्र जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.
== '''वीज''' ==
१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी. १२ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे<references />
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
[[वर्ग:फलटण तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]
aspjqxi1k4au8cov4s9gtb4ah9d6ffv
मुस्लिम मराठी साहित्य
0
238444
2681070
2639782
2026-04-26T08:39:06Z
Ketaki Modak
21590
पुस्तकांचे दुवे जोडले.
2681070
wikitext
text/x-wiki
[[File:Muslim Marathi sahitya Samelan.jpg|thumb|F. M. Shahajinde Speak to Muslim Marathi sahitya Samelan Pune 2019]]
मराठी भाषेत मुस्लिम कवी-लेखकांनी लिहिलेले साहित्य म्हणजे'मुस्लिम मराठी साहित्य'होय. या मराठी साहित्याला ३०० वर्षांचा इतिहास आहे.{{संदर्भ हवा}} तेराव्या आणि चौदाव्या शतकापासून मुस्लिम संतांनी मराठीतून साहित्य निर्मिती केल्याचे अनेक पुरावे मिळतात.{{संदर्भ हवा}} रा.चिं. ढेरे यांनी ''मुसलमान मराठी संतकवी'' या पुस्तकात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.{{संदर्भ हवा}} तसेच फकरुद्दीन बेन्नूर यांचे ''मुस्लिम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेप'' या पुस्तकात आधुनिक मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा इतिहास नोंदवला आहे.<ref>https://www.academia.edu/194183/The_Muslim_Literary_Movement_in_Maharashtra</ref>
तेराव्या शतकात दखनी भाषेसोबत मुस्लिम मराठी साहित्याचा विकासदेखील झालेला आहे.{{संदर्भ हवा}} तेराव्या शतकापासून संत शेख महंमद, शाह मुंतोजी इत्यादी असे जवळजवळ ५० मुस्लिम-मराठी संत, कवी होऊन गेले आहेत.{{संदर्भ हवा}} आधुनिक काळात [[अमर शेख]], [[बशीर मोमीन (कवठेकर)]] यांच्यासारखे अनेक लोक शाहीर घेऊन गेले आहेत. बशीर मोमीन कवठेकर यांनी मराठी भाषेत लावणी, वगनाट्य, नाटक, धार्मिक भक्तिगीते, देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली आहेत. हुंडाबंदी, दारूबंदी, निरक्षरता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत विषयांवर त्यांनी लेखन करीत त्यामाध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले.<ref>खंडूराज गायकवाड, [http://www.navakal.org/images/epaper/20-jan-2019.pdf लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20191206202431/http://www.navakal.org/images/epaper/20-jan-2019.pdf |date=2019-12-06 }}, “दै नवाकाळ", 20-Jan-2019”</ref>व्यसनमुक्ती, राष्ट्रीय साक्षरता अभियान, ग्राम स्वछता अभियान यासारख्या शासकीय चळवळी मध्ये सुद्धा त्यांनी हिरहिरीने भाग घेतला आणि आपल्या कलापथकाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. लोककला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८चा 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' त्यांना देऊन गौरविले आहे.<ref>[https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms "बशीर मोमीन (कवठेकर)"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190603012822/https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms |date=2019-06-03 }}, दै.[[महाराष्ट्र टाइम्स]], 2-March-2019</ref><ref>[https://www.esakal.com/maharashtra/aarti-sonagra-writes-bashirbhai-momin-pjp78 अवलिया लोकसाहित्यिक] "दै.[[सकाळ]]”, पुणे, 20-Nov-2021</ref><ref>वैजयंती सिन्नरकर, [शब्दगंध : लोककला - वग ], "दै. देशदूत, नाशिक, 22-Oct-2023"</ref><ref>[https://www.lokmat.com/pune/senior-literary-b-k-momin-passed-away-fifty-years-contribution-literary-world-a607/ ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान ] "दै.[[लोकमत]]”,पुणे, 12-Nov-2021</ref>एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातही मुस्लिम-मराठी साहित्य लिहिले जात आहे.<ref>https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b66977&lang=marathi{{मृत दुवा|date=February 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
१९३६ पासून सांगलीचे सय्यद अमीन यांनी ‘मुस्लिम मराठी साहित्य’ हा शब्द प्रयोग केला होता.<ref>[https://www.aksharnama.com/client/article_detail/1419]</ref> कोकण विभागातील डझनावारी मुस्लिम लेखकांनी कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके लिहिली आहेत.{{संदर्भ हवा}} महाराष्ट्रात पंधराव्या शतकापासून ग्रामीण भागांतून मराठीतून भक्तिगीते, ओव्या आणि अभंग लिहिणारे ४९ मुस्लिम मराठी कवी होऊन गेले होते.{{संदर्भ हवा}} कोकणात स्वातंत्र्यपूर्वकाळापासून कोकणी [[मुसलमान]] मराठीतून लिहीत होते.{{संदर्भ हवा}} कॅप्टन फकीर महंमद जुळवे, हुसेनमियाँ माहिमकर, अबू काझी, परवेज नाईकवडे, बशीर सावकारपासून ते कवी खावर, अजीज हसन, मुक्री इत्यादींचे लिखाण प्रकाशित होते.{{संदर्भ हवा}}
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या पुढाकारने १९८९ साली मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची सुरुवात झाली.{{संदर्भ हवा}} आधुनिक शिक्षण घेतलेल्या मुस्लिम-बहुजनांची १९८० च्या दशकापासून मानसिक कोंडीतून मोठी घुसमट होत होती; दमकोंडी होत होती. मुस्लिम-बहुजन समाज घरीदारी दखनी आणि घराबाहेर मराठी भाषेतून व्यवहार करीत होता.{{संदर्भ हवा}} ठिकठिकाणी काही मुस्लिम-बहुजन लेखक मराठी वाङ्मयाची निर्मिती करीत होते. त्यांचाही भवतालच्या मुस्लिमविरोधी विद्वेषी वातावरणाने गुदमरत होत होता. अशा तगमगीतून सोलापूर येथील प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, प्रा. अजीज नदाफ, पत्रकार नल्लामंदू, कवी मुबारक शेख यांच्या मनात संमेलन घेण्याचे आले.{{संदर्भ हवा}}
१९९० साली सोलापूर येथे पहिले [[मुस्लिम मराठी साहित्य संमेलन]] झाले. या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील शंभरहून अधिक लेखक एकत्र आले. मनात साचलेला, तुंबून राहिलेला जो भावकल्लोळ होता तो संमेलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला. शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाव, संधी, प्रोत्साहन व प्रेरणा मिळत नाही. ही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी अनुभवलेल्या जीवनातल्या चढ-उतारांचे यथार्थ वास्तव चित्रण आपल्या लेखनातून करावे, यासाठी हे संंमेलन भरते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=https://hindi.firstpost.com/special/democracy-in-india-part-14-marathi-literature-vibrant-but-its-muslim-writers-shying-away-from-challenging-religious-orthodoxy-128964.html |title=संग्रहित प्रत |access-date=2019-01-09 |archive-date=2018-08-16 |archive-url=https://web.archive.org/web/20180816130246/https://hindi.firstpost.com/special/democracy-in-india-part-14-marathi-literature-vibrant-but-its-muslim-writers-shying-away-from-challenging-religious-orthodoxy-128964.html |url-status=dead }}</ref>
== हे सुद्धा पहा ==
* [[मुस्लिम मराठी साहित्य संमेलन]]
* [[मुस्लिम मराठी साहित्य परिषद]]
* [[मराठी मुसलमान]]
* [[commons:Category:Books_by_Sayyad_Amin|ले.सय्यद अमीन यांची पुस्तके]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी साहित्य]]
obhzmpt4nhe6v15mjjg9kray5wt61qj
सदस्य चर्चा:अभिलाषा देशपांडे
3
243387
2681017
2680693
2026-04-26T03:09:20Z
अभिलाषा
181490
/* स्तनाचा कर्करोग */ नवीन विभाग
2681017
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=अभिलाषा देशपांडे}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०६:१४, २९ मे २०१९ (IST)
== लगान वयातील लग्न ==
बालविवाह (किंवा लहान वयात सक्तीने केलेले लग्न) या समस्येचा सारांश.
दरवर्षी जगभरातील लाखो मुली वयाच्या १८ वर्षांपूर्वीच वधू बनतात. याला बालविवाह असेही म्हटले जाते.ज्या मुलींना कमी वयात लग्न करण्यास भाग पाडले जाते, त्यांना कौटुंबिक हिंसाचार आणि शोषणाचा धोका अधिक असतो. त्यांच्या गरिबीतून बाहेर पडण्याची शक्यता कमी असते. ज्यांना खूप लहान वयात मुले होतात, त्यांना आरोग्याच्या गुंतागुंती, प्रसूतीदरम्यान मृत्यू आणि अर्भकमृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
कमी वयात लग्न करण्याची सक्ती केल्यामुळे, एकतर त्यांना शाळेत परत जाण्याची परवानगी मिळत नसल्याने किंवा कमी वयात गर्भधारणा झाल्याने त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ शकतो.
दररोज सरासरी ४०,००० मुले आणि १८ वर्षांखालील तरुणींची लग्ने होतात. ही संख्या दरवर्षी सुमारे १५ दशलक्ष आहे. विकसनशील देशांमधील ६०% पेक्षा जास्त बालवधूंना कोणतेही औपचारिक शिक्षण मिळालेले नसते.
आज, ७० कोटींहून अधिक अशा महिला जिवंत आहेत ज्यांचे लग्न त्यांच्या १८ व्या वाढदिवसापूर्वी झाले होते. हे प्रमाण जगाच्या लोकसंख्येमागे १० पैकी एका महिलेइतके आहे. जर आपण मुलींच्या संरक्षणाचे प्रयत्न अधिक तीव्र केले नाहीत, तर २०३० पर्यंत ९५ कोटी मुली आणि महिला बालविवाहामुळे प्रभावित झालेल्या असतील.
बालविवाह आणि जेव्हा मुलींचे लहान वयात लग्न होते, तेव्हा त्यांच्या शिक्षण घेण्याच्या क्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
वधू बनणाऱ्या अनेक मुलींना शाळेतून काढून टाकले जाते आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी असते. त्याचबरोबर, दर्जेदार शिक्षणाच्या अभावामुळे लहान वयातच सक्तीच्या विवाहाची शक्यता वाढते.
माध्यमिक शिक्षण घेतलेल्या मुलींच्या तुलनेत, शिक्षण न घेतलेल्या मुलींचे लवकर लग्न होण्याची शक्यता सहा पटींनी जास्त असते. उप-सहारा आफ्रिकेत, शिक्षण न घेतलेल्या ६६% महिलांचे लग्न वयाच्या १८ वर्षांपूर्वी झाले होते, तर १२ वर्षांनंतर शिक्षण घेतलेल्या महिलांमध्ये हे प्रमाण १३% होते.
मुलांना जी कामे करण्यास भाग पाडले जाऊ शकते ती बेकायदेशीर देखील असू शकतात – जसे की अमली पदार्थांच्या टोळ्यांसोबत काम करणे किंवा वेश्याव्यवसाय करणे. अनेक मुलांना त्यांच्या कामासाठी पैसे मिळत नाहीत, पण त्यांना अन्न आणि झोपायला जागा मिळते. जर ते आजारी पडले किंवा जखमी झाले, तर कामावर न आल्याबद्दल बहुतेक मुलांना कोणतेही पैसे मिळत नाहीत.
बालमजुरीचे हे सर्व प्रकार मुलाला शाळेत जाण्यापासून रोखू शकतात आणि त्याची क्षमता सिद्ध करण्याच्या संधीला मर्यादित करू शकतात. अनेक बालमजूर कधीच शाळेत जात नाहीत किंवा शिक्षण अर्धवट सोडून देतात.
बालमजुरी कमी करण्यासाठी शिक्षण हा एक सिद्ध उपाय आहे. शिक्षणाच्या अभावामुळे शोषण, निरक्षरता आणि गरिबीचे दुष्टचक्र सुरूच राहते – ज्यामुळे भविष्यातील पर्याय मर्यादित होतात आणि मुलांना प्रौढ झाल्यावर कमी पगाराची कामे स्वीकारण्यास व स्वतःच्या मुलांना गरिबीत वाढवण्यास भाग पाडले जाते. ज्या मुलांना शिक्षण मिळते, ते बालमजुरीच्या मुळाशी असलेले गरिबीचे दुष्टचक्र तोडू शकतात.
पाच वर्षांखालील बालमृत्यू दर ४९ टक्क्यांनी कमी होईल, ज्यामुळे सुमारे २८ लाख जीव वाचतील.
मुलींना सरासरी ३.९ मुले होतात, तर शिक्षण नसलेल्यांना सरासरी ६.७ मुले होतात.
मुलींना एचआयव्ही/एड्स सारख्या लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या संसर्गांबद्दल, तसेच लैंगिक संबंध नाकारण्याचा किंवा कंडोम वापरण्याची मागणी करण्याचा त्यांच्या हक्काविषयी अधिक चांगल्या प्रकारे समजेल.
विवाहांची संख्या ६४ टक्क्यांनी कमी होईल आणि गरोदर राहणाऱ्या मुलींची संख्या ५९ टक्क्यांनी कमी होईल. [[सदस्य:अभिलाषा|अभिलाषा]] ([[सदस्य चर्चा:अभिलाषा|चर्चा]]) १३:११, २३ एप्रिल २०२६ (IST)
== महिलांवरील हिंसाचार ==
संयुक्त राष्ट्रांनी महिलांवरील हिंसाचाराची व्याख्या "लिंग-आधारित हिंसाचाराची कोणतीही कृती ज्यामुळे महिलांना शारीरिक, लैंगिक किंवा मानसिक हानी किंवा त्रास होतो किंवा होण्याची शक्यता असते, ज्यामध्ये अशा कृतींच्या धमक्या, जबरदस्ती किंवा स्वातंत्र्याची मनमानी गळचेपी यांचा समावेश होतो, मग ती सार्वजनिक किंवा खाजगी जीवनात घडली तरीही" (1) अशी केली आहे.
घनिष्ठ जोडीदाराकडून होणारी हिंसा म्हणजे घनिष्ठ जोडीदार किंवा माजी जोडीदाराकडून होणारे असे वर्तन ज्यामुळे शारीरिक, लैंगिक किंवा मानसिक हानी होते, ज्यामध्ये शारीरिक आक्रमकता, लैंगिक जबरदस्ती, मानसिक छळ आणि नियंत्रणात्मक वर्तनाचा समावेश होतो.
लैंगिक हिंसा म्हणजे "कोणत्याही व्यक्तीने, पीडितेशी असलेल्या नात्याचा विचार न करता, कोणत्याही परिस्थितीत, जबरदस्तीचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या लैंगिकतेच्या विरोधात केलेले कोणतेही लैंगिक कृत्य, लैंगिक कृत्य मिळवण्याचा प्रयत्न किंवा इतर कोणतेही कृत्य. यामध्ये बलात्काराचा समावेश होतो, ज्याची व्याख्या लिंग, शरीराचा इतर अवयव किंवा वस्तूने योनी किंवा गुदद्वारात शारीरिकरित्या जबरदस्तीने किंवा इतर प्रकारे केलेला प्रवेश अशी केली जाते; तसेच बलात्काराचा प्रयत्न, नको असलेला लैंगिक स्पर्श आणि स्पर्शविरहित इतर प्रकारच्या लैंगिक कृत्यांचाही यात समावेश होतो."
नात्यात असलेल्या १५-४९ वयोगटातील एक चतुर्थांशपेक्षा जास्त महिलांना त्यांच्या आयुष्यात (वयाच्या १५ व्या वर्षापासून) किमान एकदा त्यांच्या जवळच्या जोडीदाराकडून शारीरिक आणि/किंवा लैंगिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे. आयुष्यात जवळच्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या व्याप्तीचा अंदाज पश्चिम पॅसिफिकमध्ये २०%, उच्च-उत्पन्न देश आणि युरोपमध्ये २२% आणि अमेरिकेच्या डब्ल्यूएचओ प्रदेशात २५% पासून ते डब्ल्यूएचओ आफ्रिकन प्रदेशात ३३%, डब्ल्यूएचओ पूर्व भूमध्य सागरी प्रदेशात ३१% आणि डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशात ३३% पर्यंत आहे.
जागतिक स्तरावर महिलांच्या एकूण हत्यांपैकी तब्बल ३८% हत्या त्यांच्या जवळच्या जोडीदारांकडून केल्या जातात. जवळच्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेव्यतिरिक्त, जागतिक स्तरावर ६% महिलांनी जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तींकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले आहे, तथापि जोडीदाराव्यतिरिक्त इतरांकडून होणाऱ्या लैंगिक हिंसेबद्दलची माहिती अधिक मर्यादित आहे. जवळच्या जोडीदाराकडून आणि लैंगिक हिंसाचार बहुतेकदा पुरुषांकडून महिलांवर केला जातो.
कोविड-१९ महामारीच्या काळात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे आणि त्याच्या सामाजिक व आर्थिक परिणामांमुळे, महिलांचा छळ करणाऱ्या जोडीदारांशी आणि ज्ञात जोखमीच्या घटकांशी संपर्क वाढला आहे, तसेच त्यांच्या सेवा मिळवण्याच्या क्षमतेवरही मर्यादा आल्या आहेत. मानवतावादी संकटे आणि विस्थापनाच्या परिस्थितीमुळे, जवळच्या जोडीदाराकडून होणारा हिंसाचार, तसेच जोडीदार नसलेल्या व्यक्तींकडून होणारा लैंगिक हिंसाचार यांसारख्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या हिंसाचारात वाढ होऊ शकते आणि यामुळे महिलांवरील हिंसाचाराची नवीन रूपे देखील उदयास येऊ शकतात.
जवळच्या जोडीदाराकडून होणारी (शारीरिक, लैंगिक आणि मानसिक) आणि लैंगिक हिंसा महिलांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करते. याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर आणि कल्याणावरही होतो. या हिंसेमुळे महिला, त्यांचे कुटुंब आणि समाजावर मोठा सामाजिक आणि आर्थिक भार पडतो. अशा हिंसेमुळे खालील गोष्टी घडू शकतात:
खून किंवा आत्महत्या यांसारखे प्राणघातक परिणाम होऊ शकतात.
यामुळे दुखापती होतात, जिवलग जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसाचाराचा अनुभव घेणाऱ्या 42% महिलांनी या हिंसाचाराचा परिणाम म्हणून दुखापत झाल्याचे सांगितले आहे (3) .
यामुळे अनपेक्षित गर्भधारणा, प्रेरित गर्भपात, स्त्रीरोगविषयक समस्या आणि एचआयव्हीसह लैंगिक संक्रमित संसर्ग होऊ शकतात. महिलांवरील हिंसाचाराशी संबंधित आरोग्य भारावरील डब्ल्यूएचओच्या २०१३ च्या अभ्यासात असे आढळून आले की, ज्या महिलांनी जोडीदाराकडून हिंसाचार अनुभवला नाही त्यांच्या तुलनेत, ज्या महिलांवर शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार झाले होते त्यांना लैंगिक संक्रमित संसर्ग आणि काही प्रदेशांमध्ये एचआयव्ही होण्याची शक्यता १.५ पट जास्त होती. त्यांना गर्भपात होण्याची शक्यता देखील दुप्पट असते (3) .
गर्भधारणेदरम्यान जवळच्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेमुळे गर्भपात, मृत अर्भक जन्मणे, मुदतपूर्व प्रसूती आणि कमी वजनाची बाळं जन्माला येण्याची शक्यता देखील वाढते. त्याच 2013 च्या अभ्यासात असे दिसून आले की ज्या महिलांनी जवळच्या जोडीदाराकडून हिंसाचार अनुभवला आहे त्यांना गर्भपात होण्याची शक्यता 16% जास्त होती आणि मुदतपूर्व प्रसूती होण्याची शक्यता 41% जास्त होती (3) .
या प्रकारच्या हिंसेमुळे नैराश्य, आघातोत्तर तणाव आणि इतर चिंता विकार, झोपेच्या समस्या, खाण्यापिण्याचे विकार आणि आत्महत्येचे प्रयत्न होऊ शकतात. २०१३ च्या विश्लेषणानुसार, ज्या महिलांनी जवळच्या जोडीदाराकडून होणारी हिंसा अनुभवली आहे, त्यांना नैराश्य आणि मद्यपानाची समस्या होण्याची शक्यता जवळपास दुप्पट असते.
आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमध्ये डोकेदुखी, वेदना सिंड्रोम (पाठदुखी, पोटदुखी, दीर्घकालीन ओटीपोटातील वेदना), पचनसंस्थेचे विकार, हालचालींवर मर्यादा आणि एकूणच खराब आरोग्य यांचाही समावेश असू शकतो.
लैंगिक हिंसाचार, विशेषतः बालपणात, धूम्रपान, मादक पदार्थांचे सेवन आणि धोकादायक लैंगिक वर्तनात वाढ होण्यास कारणीभूत ठरू शकतो. तसेच, याचा संबंध पुरुषांमध्ये हिंसाचार करण्याशी आणि स्त्रियांमध्ये हिंसाचाराला बळी पडण्याशी देखील आहे.
मुलांवर होणारा परिणाम
हिंसाचार असलेल्या कुटुंबात वाढणाऱ्या मुलांना वर्तणुकीशी आणि भावनिक दृष्ट्या विविध प्रकारचे विकार होऊ शकतात. याचा संबंध आयुष्यात पुढे जाऊन हिंसाचार करण्याशी किंवा हिंसाचाराचा अनुभव घेण्याशी देखील असू शकतो.
जवळच्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेचा संबंध अर्भक आणि बालमृत्यू तसेच आजारपणाच्या वाढत्या दरांशी देखील जोडला गेला आहे (उदाहरणार्थ, अतिसाराचे आजार किंवा कुपोषण आणि कमी लसीकरण दर यांमुळे).
सामाजिक आणि आर्थिक खर्च
जवळच्या जोडीदाराकडून होणारी हिंसा आणि लैंगिक हिंसाचाराची सामाजिक आणि आर्थिक किंमत प्रचंड असते आणि त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण समाजात दिसून येतात. महिलांना एकाकीपणा, काम करण्यास असमर्थता, वेतनाचे नुकसान, नियमित कामांमध्ये सहभागाचा अभाव आणि स्वतःची व आपल्या मुलांची काळजी घेण्याच्या क्षमतेवर मर्यादा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
प्रतिबंध आणि प्रतिसाद
सुयोग्यरित्या आखलेल्या मूल्यमापनांच्या आधारे, महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी काय प्रभावी ठरते याचे पुरावे वाढत आहेत. २०१९ मध्ये, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि यूएन विमेन (UN Women) यांनी, इतर १२ संयुक्त राष्ट्र आणि द्विपक्षीय संस्थांच्या मान्यतेने, धोरणकर्त्यांना उद्देशून 'रिस्पेक्ट विमेन' (RESPECT women) नावाचा महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठीचा एक आराखडा प्रकाशित केला.
RESPECT मधील प्रत्येक अक्षर सात धोरणांपैकी एकाचे प्रतिनिधित्व करते: नातेसंबंध कौशल्ये बळकट करणे; महिला सक्षमीकरण; सेवांची खात्री करणे; गरिबी कमी करणे; पोषक वातावरण (शाळा, कामाची ठिकाणे, सार्वजनिक जागा) निर्माण करणे; बाल आणि किशोरवयीन शोषण रोखणे; आणि दृष्टिकोन, श्रद्धा व नियमांमध्ये परिवर्तन घडवणे.
या सात धोरणांपैकी प्रत्येकासाठी, कमी आणि उच्च संसाधने असलेल्या ठिकाणी विविध उपाययोजना उपलब्ध आहेत, ज्यांच्या परिणामकारकतेचे पुरावे वेगवेगळ्या प्रमाणात आहेत. आशादायक उपाययोजनांच्या उदाहरणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: जवळच्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेतून वाचलेल्यांसाठी मनोसामाजिक आधार आणि मानसशास्त्रीय उपाययोजना; एकत्रित आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण कार्यक्रम; रोख हस्तांतरण; जोडप्यांसोबत संवाद आणि नातेसंबंधांची कौशल्ये सुधारण्यासाठी काम करणे; असमान लैंगिक रूढी बदलण्यासाठी समुदाय संघटन उपाययोजना; शाळांमधील सुरक्षितता वाढवणारे आणि कठोर शिक्षा कमी करणारे/संपूर्णपणे काढून टाकणारे शालेय कार्यक्रम, ज्यात लैंगिक रूढींना आव्हान देणारा आणि समानता व संमतीवर आधारित नातेसंबंधांना प्रोत्साहन देणारा अभ्यासक्रम समाविष्ट आहे; आणि असमान लैंगिक सत्ता संबंधांबद्दल गंभीर चिंतन निर्माण करण्यासाठी महिला व पुरुषांसोबत गट-आधारित सहभागी शिक्षण.
'रिस्पेक्ट' हे देखील अधोरेखित करते की यशस्वी हस्तक्षेप तेच असतात जे महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देतात; ज्यांच्या मुख्य घटकांमध्ये असमान लैंगिक सत्ता संबंधांना आव्हान देणे समाविष्ट असते; जे सहभागी स्वरूपाचे असतात; जे एकत्रित कार्यक्रमांद्वारे अनेक जोखमीच्या घटकांना हाताळतात आणि जे आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच सुरू होतात.
कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यासाठी, लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणारे कायदे करणे व त्यांची अंमलबजावणी करणे, धोरणे विकसित करून त्यांची अंमलबजावणी करणे; प्रतिबंध आणि प्रतिसादासाठी संसाधने वाटप करणे; आणि महिला हक्क संघटनांमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.
महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी बहुक्षेत्रीय दृष्टिकोन आवश्यक असला तरी, आरोग्य क्षेत्राची त्यात महत्त्वाची भूमिका आहे. आरोग्य क्षेत्र खालील गोष्टी करू शकते:
महिलांवरील हिंसाचार अस्वीकार्य ठरावा आणि अशा हिंसाचाराकडे सार्वजनिक आरोग्याची समस्या म्हणून पाहिले जावे यासाठी पाठपुरावा करणे;
व्यापक सेवा प्रदान करणे, आरोग्य सेवा प्रदात्यांना वाचलेल्यांच्या गरजांना समग्रपणे आणि सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद देण्यासाठी संवेदनशील आणि प्रशिक्षित करणे;
हिंसाचाराचा अनुभव घेत असलेल्या महिला आणि बालकांची लवकर ओळख पटवून त्यांना योग्य संदर्भ व सहाय्य पुरवून हिंसाचाराची पुनरावृत्ती रोखणे;
तरुणांना शिकवल्या जाणाऱ्या जीवन कौशल्ये आणि सर्वसमावेशक लैंगिकता शिक्षण अभ्यासक्रमाचा भाग म्हणून समतावादी लैंगिक मानकांना प्रोत्साहन देणे; आणि
लोकसंख्या-आधारित सर्वेक्षणे करून, किंवा लोकसंख्या-आधारित जनसांख्यिकीय आणि आरोग्य सर्वेक्षणांमध्ये, तसेच निगराणी आणि आरोग्य माहिती प्रणालींमध्ये महिलांवरील हिंसाचाराचा समावेश करून, काय प्रभावी ठरते आणि समस्येची व्याप्ती किती आहे यावर पुरावे निर्माण करणे.
डब्ल्यूएचओ प्रतिसाद
मे २०१६ मध्ये झालेल्या जागतिक आरोग्य सभेत, सदस्य राष्ट्रांनी आंतरवैयक्तिक हिंसाचार, विशेषतः महिला व मुली आणि मुलांवरील हिंसाचाराला तोंड देण्यासाठी आरोग्य प्रणालींची भूमिका बळकट करण्याच्या जागतिक कृती आराखड्याला मान्यता दिली.
आंतरवैयक्तिक हिंसाचार, विशेषतः महिला व मुली आणि मुलांवरील हिंसाचाराला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय बहुक्षेत्रीय प्रतिसादांतर्गत आरोग्य प्रणालीची भूमिका बळकट करण्याकरिता जागतिक कृती योजना.
जागतिक आरोग्य संघटना, भागीदारांच्या सहकार्याने, खालीलप्रमाणे कार्य करते:
विविध परिस्थितींमध्ये महिलांवरील हिंसाचाराचे प्रमाण आणि स्वरूप यावर पुराव्यांचा आधार तयार करणे आणि या हिंसाचाराचे व त्याच्या परिणामांचे दस्तऐवजीकरण व मोजमाप करण्याच्या देशांच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे, ज्यामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांच्या देखरेखीच्या संदर्भात महिलांवरील हिंसाचार मोजण्याच्या पद्धती सुधारणे समाविष्ट आहे. समस्येचे प्रमाण आणि स्वरूप समजून घेण्यासाठी आणि देशांमध्ये व जागतिक स्तरावर कृती सुरू करण्यासाठी हे केंद्रस्थानी आहे;
महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठीच्या उपाययोजनांचे मूल्यांकन करण्याकरिता संशोधन आणि क्षमता बळकट करणे;
महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील प्रभावी उपाययोजनांची चाचणी घेण्यासाठी आणि त्या ओळखण्यासाठी उपाययोजना संशोधन हाती घेणे;
जिवलग जोडीदाराकडून होणाऱ्या आणि लैंगिक हिंसाचाराला आरोग्य क्षेत्राचा प्रतिसाद बळकट करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि अंमलबजावणीची साधने विकसित करणे आणि अशा हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी काय प्रभावी ठरते यावरील पुराव्यांचे संश्लेषण करणे;
हिंसाचारावरील जागतिक कृती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी देशांना आणि भागीदारांना पाठिंबा देणे आणि शिकलेल्या धड्यांच्या दस्तऐवजीकरणासह प्रगतीवर देखरेख ठेवणे; आणि
लैंगिक हिंसा संशोधन उपक्रम, टुगेदर फॉर गर्ल्स, महिलांवरील हिंसाचाराचे मोजमाप आणि डेटा संकलन व वापर बळकट करण्यासाठीचा यूएन विमेन-डब्ल्यूएचओ संयुक्त कार्यक्रम, हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी अत्यावश्यक सेवा पॅकेजवरील यूएन संयुक्त कार्यक्रम, आणि महिलांवरील हिंसाचार व कोविड-१९ ला सामोरे जाण्यासाठीची महासचिवांची राजकीय रणनीती यांसारख्या उपक्रमांद्वारे जागतिक स्तरावर हिंसाचार कमी करण्यासाठी आणि त्याचे निर्मूलन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांसोबत सहकार्य करणे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि संयुक्त राष्ट्र महिला (UN Women), इतर भागीदारांसोबत मिळून, लिंग-आधारित हिंसाचारावरील कृती आघाडीचे (Action Coalition on Gender-based Violence) सह-नेतृत्व करतात. ही आघाडी म्हणजे महिलांवरील हिंसाचार समूळ नष्ट करण्यासाठी प्रेरक कृतींचा एक धाडसी कार्यक्रम विकसित करणे आणि निधीचा लाभ घेणे यासाठी सरकारे, नागरी समाज, युवा नेते, खाजगी क्षेत्र आणि परोपकारी संस्था यांची एक नाविन्यपूर्ण भागीदारी आहे. [[सदस्य:अभिलाषा|अभिलाषा]] ([[सदस्य चर्चा:अभिलाषा|चर्चा]]) २१:२३, २३ एप्रिल २०२६ (IST)
== कुपोषण ==
योग्य प्रमाणात अन्न-पोषकद्रव्ये असलेल्या सकस अन्नाच्या अभावामुळे शरीरास आलेली रोगट स्थिती म्हणजे कुपोषण (अपपोषण) होय. कुपोषण ही संज्ञा अन्न कमी-अधिक प्रमाणात मिळणे, शरीराची अन्न-शोषणाची क्षमता कमी होणे किंवा शरीरातून अन्न-घटकांची मोठ्या प्रमाणात क्षती होणे या संदर्भात वापरली जाते. क्वाशिओरकोर रोग (प्राथिनन्यूनताजन्य रोग ) हे याचे एक उदाहरण म्हणता येईल. शरीराला १,२०० कॅलरीपेक्षा कमी ऊर्जा सातत्याने मिळाल्यास कुपोषण उद्भवते. या स्थितीत शरीराला ऊर्जेशिवाय पोषकद्रव्येही कमी मिळतात. अतिपोषण हासुद्धा कुपोषणाचा एक प्रकार आहे. अति-पोषणापासून स्थूलता (ओबेसिटी) उद्भवते. स्थूलतेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात असे विकार होण्याची संभाव्यता वाढते. जगात, विशेषत: विकसित देशांत, स्थूलतेचे प्रमाण वाढते आहे. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत इ. स. २,००० मध्ये ६५% प्रौढ आणि १६ % मुले स्थूल असल्याचे आढळले आहे.
सामान्यपणे ६० किग्रॅ. वजनाच्या प्रौढास साधारण श्रमाचे काम करण्यासाठी २,५०० ते ३,००० कॅ. आणि अतिश्रमाचे काम करणार्यासाठी ३,६०० ते ४,००० कॅ. ऊर्जेचा आहार लागतो. वयात येताना ३,००० कॅ. व गरोदरपणी २,८०० ते ३,२०० कॅ. ऊर्जेचा आहार लागतो. प्रथिने, कर्बोदके व मेदयुक्त हे अन्नाचे मुख्य घटक आहेत. १ ग्रॅ. प्रथिनापासून ४ कॅ., १ ग्रॅ., कर्बोदकापासून ४ कॅ. आणि १ ग्रॅ. मेदापासून ९ कॅ. ऊर्जा मिळते. प्रतिदिवशी प्रथिने ३० ते ५० ग्रॅ., मेदयुक्त पदार्थ ३० ते ७० ग्रॅ. व कर्बोदके ४०० ते ४५० ग्रॅ. आहारात असावी लागतात. प्रथिने आणि कॅलरी या दोन्हींची कमतरता झाल्यास प्रथिने-ऊर्जा कुपोषण उद्भवते. आहारातील कॅलरी कुपोषणाची अवस्था मुडदूस, तर प्रथिन कुपोषणाची अवस्था क्वाशिओरकोर म्हणून ओळखली जाते. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळेही कुपोषण होते आणि त्यातून बेरीबेरी, स्कर्व्ही व वल्कचर्म (पेलाग्रा) असे आजार संभवतात. कुपोषणाच्या परिणामी मेदपेशीतील मेदाम्ले व स्नायूतील प्रथिने शरीराला (विशेषत: मेंदूला) लागणार्या ऊर्जेसाठी वापरली जातात. त्यामुळे जडणघडणीसाठी प्रथिने उपलब्ध होत नाहीत व वजन कमी होते. कुपोषणाच्या स्थितीत ४० % प्रथिने व २५ % मेदांचे ज्वलन होते. परिणामी स्नायूंचा आकार कमी होतो. कालांतराने हृदयाचा आकारही कमी होतो. प्रथिने कमी झाल्यामुळे अंगावर सूज येते व थकवा वाटू लागतो. मेदयुक्त पदार्थ कमी झाल्यामुळे ओमेगा-३, आणि कोलीन हे मेंदूला आवश्यक असणारे घटक कमी होतात. लोह किंवा तांबे अशा खनिजाच्या कमतरतेमुळे पांडुरोग (अॅनिमिया) होऊ शकतो.
कुपोषणाचे महत्त्वाचे कारण म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्यामुळे खाण्याचे योग्य पदार्थ घेणे परवडत नाही. विशेषत: प्रथिने कमी पडतात. कमी खाणे, जास्त काम या चक्रात सापडून हळूहळू कुपोषणाचे दृश्य परिणाम दिसू लागतात. पौगंडावस्थेत (वाढत्या वयात) मुलांना ऊर्जा जास्त लागते. अशा वेळी पुरेसे अन्न न मिळाल्यास कुपोषणास सुरुवात होते. तसेच या वयात संसर्गजन्य रोग व पोटाचे विकार जास्त होतात. त्यामुळे अन्नाचे पचन व शोषण नीट होत नाही. परिणामी कुपोषण होते. सामाजिक आणि आर्थिक स्थितीशिवाय अवर्षण व अतिवर्षण अशा पर्यावरणीय आपत्तींमुळे समाजात कुपोषणाचे प्रमाण वाढते, युद्ध, रोगराई व समतोल आहाराविषयीचे अज्ञान हीदेखील कुपोषणाची कारणे आहेत.
कुपोषण ही जागतिक समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार इ.स. २००६ मध्ये जगात दर बारा व्यक्तींमागे एक व्यक्ती कुपोषित होती. साडे-तीन कोटीपेक्षा जास्त मृत्यू कुपोषणामुळे किंवा त्यामुळे उद्भवणार्या रोगांमुळे होत होते. संयुक्त राष्ट्रांकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार इ.स. २००१ मध्ये जगात सर्वाधिक कुपोषित व्यक्ती (२१ कोटी) भारतात होत्या.
कुपोषित व्यक्तीला सामान्यपणे प्रथिनयुक्त आहार दिला जातो. तिळात प्रथिने व मेद (विशेषत: ओमेगा-३) असते. अंडी, मासे, मटण, कोंबडीचे मांस यांतून प्रथिनांचा भरपूर पुरवठा होतो. डाळी, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, बाजरी यांपासून लोह व कॅल्शियम मिळतात. खनिज-क्षारांसाठी, तसेच फॉलिक आम्ल आणि अन्य जीवनसत्त्वांसाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश असावा लागतो. [[सदस्य:अभिलाषा|अभिलाषा]] ([[सदस्य चर्चा:अभिलाषा|चर्चा]]) १७:०८, २४ एप्रिल २०२६ (IST)
== स्तनाचा कर्करोग ==
स्त्रिया आपल्या कुटुंबाची काळजी घेत असताना त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि दरवर्षी कर्करोगाने जीवनाची लढाई हरत असतात. सर्वात मोठे आव्हान हे आहे की अनेकांचे निदान उशिरा होते आणि ते अशा टप्प्यावर पोहोचतात जेथे ते उपचार करण्यायोग्य नसतात किंवा उपचार करणे कठीण होते. भारतात, स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि स्त्रियांमध्ये निदान झालेल्या सर्व कर्करोगांपैकी एक चतुर्थांश कर्करोग आहे. डेटा दर्शवितो की पाश्चात्य देशांच्या तुलनेतभारतातील महिलांचे निदान कमी वयात होते. संशोधनात असे दिसून आले आहे की स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या 90% महिलांना कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास नाही. स्तनाच्या कर्करोगाच्या प्रादुर्भावावर परिणाम करणारे विविध घटक आहेत जसे की जागरूकता नसणे, भीती, सामाजिक कलंक, आर्थिक परिस्थिती आणि अनेक कारणे ज्यामुळे कर्करोगाच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी होतात.
मीच का? पुढे काय?” मार्च 2018 मध्ये बायोप्सीमध्ये तिच्या डाव्या स्तनात घातक ट्यूमर असल्याचे समोर आल्यानंतर अंजलीला अशा प्रश्नांनी त्रास दिला होता. “बातम्या ट्यूमरसारख्या कठीण होत्या,” ती आठवते. ती वार्षिक मॅमोग्राम घेत असल्याने ट्यूमर लवकर सापडला हे सुदैवी आहे. स्तन न काढता ट्यूमर काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर, एकदा तिला शुद्धी आली, तिचे स्तन अखंड असल्याचे पाहून तिला खूप आनंद झाला. तिच्या बाबतीत, ट्यूमर पसरला नव्हता आणि मास्टेक्टॉमी (स्तन शस्त्रक्रियेने काढून टाकणे) टाळले गेले.
निजामाबाद येथील सुनीता यांना ४ महिन्यांपूर्वी स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. एक गृहिणी असल्याने, तिने तिच्या दोन शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी तिचे उपचार पुढे ढकलले होते कारण तिला वाटत होते की तिला घरातील वैयक्तिक वचनबद्धतेमुळे तिच्या उपचारांना उशीर करावा लागेल.
हैदराबाद येथील दुर्गाम्मा यांनी तिच्या मुलाच्या लग्नासाठी उपचार ६ महिन्यांनी पुढे ढकलले. वरील दोन प्रकरणांमध्ये कर्करोग प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचला आणि कर्करोगतज्ज्ञांना त्यांच्यावर उपचार करणे कठीण होते.
कर्करोग कोणाचीही वाट पाहत नाही, त्यामुळे वेळीच काळजी आणि उपचार करणे अत्यावश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे सुचवतात की महिलांनी वयाच्या ४५ व्या वर्षी डिजिटल मेमोग्राम करावा आणि वार्षिक आरोग्य तपासणीचा भाग म्हणून ही निदान चाचणी करावी. डिजिटल इमेजिंग स्पष्ट, तीक्ष्ण असल्याने आणि अधिक चांगले विस्तार देते, काही पुनरावृत्ती प्रक्रिया आवश्यक आहेत. तथापि, केवळ उपकरणे पुरेसे नाहीत, कारण आम्हाला अनुभवी रेडिओलॉजिस्टची आवश्यकता आहे जे परिणामांचा अचूक अर्थ लावू शकतात. त्यामुळे स्तनाचा कर्करोग लवकरात लवकर ओळखण्यास मदत होईल.
स्तनाच्या स्वरुपात काही बदल झाले आहेत का किंवा ढेकूळ जाणवू शकते का हे पाहण्यासाठी महिलांना त्यांच्या स्तनांची नियमितपणे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. फॅमिली डॉक्टर किंवा परिचारिका यांच्या मार्गदर्शनाने कोणीही या आत्मपरीक्षण करू शकतो.
भारतातील शहरी तसेच ग्रामीण भागात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. आणि अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला मागे टाकले आहे आणि भारतीय महिलांमध्ये सर्वाधिक वारंवार होणारा कर्करोग म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. सरासरी, भारतातील 1 पैकी 28 स्त्रीला त्यांच्या आयुष्यात स्तनाचा कर्करोग होतो. डिजिटल युगात जीवनशैलीत झपाट्याने होत असलेल्या बदलांमुळे भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. स्तनाचा कर्करोग होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. यापैकी काही घटक जीवनशैली निवडी आहेत आणि काही जैविक वैशिष्ट्ये आहेत.
कधीकधी ते तुमच्या जीन्समध्ये असते!
जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला भूतकाळात स्तनाचा कर्करोग झाला असेल किंवा सध्या कर्करोग होत असेल, तर कुटुंबातील जवळच्या सदस्यांना (स्त्रियांना) स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
वय: महिलांचे वय वाढले की स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. तरुण स्त्रियांच्या तुलनेत 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची बहुतेक प्रकरणे आढळतात.
प्रजनन आणि मासिक पाळीचा इतिहास:
ज्या स्त्रिया 12 वर्षांच्या आधी त्यांच्या पहिल्या मासिक पाळीचा अनुभव घेतात किंवा वयाच्या 55 नंतर रजोनिवृत्ती आली होती आणि/किंवा कधीही मुले झाली नाहीत त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
शरीराचे वजन: सामान्य वजन असलेल्या लोकांपेक्षा लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या लोकांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.
आहार: जास्त चरबीयुक्त आहारामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. फॅट एस्ट्रोजेन हार्मोनला चालना देते जे ट्यूमरच्या वाढीस चालना देते.
तंबाखू/दारू सेवन: तंबाखू किंवा अल्कोहोलच्या सेवनाने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
शक्य स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे खालील समाविष्टीत आहे:
स्तनामध्ये वेदनारहित ढेकूळ
स्तनावर त्वचेचे मंदपणा
स्तनाग्र वर पुरळ किंवा व्रण
स्तनाग्र च्या मध्ये-रेखांकन
निप्पलमधून रक्तरंजित स्त्राव
काखेत ढेकूण किंवा पूर्णता
स्तनांच्या आत्मपरीक्षणात वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लक्षात ठेवा की लवकर तपासणी केल्याने कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.
स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या चाचण्या आणि प्रक्रियांमध्ये हे समाविष्ट आहे:
फाइन नीडल एस्पिरेशन सायटोलॉजी (एफएनएसी) किंवा बायोप्सी: या प्रक्रियेमध्ये एका पातळ सुईने ढेकूळातून काही पेशी बाहेर काढल्या जातात आणि त्यांची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते.
मॅमोग्राफी: स्तनातील गाठी शोधण्यासाठी हा स्तनाचा विशेष प्रकारचा एक्स-रे आहे. हे डॉक्टरांना प्रभावित स्तनातील ट्यूमरच्या प्रमाणात मूल्यांकन करण्यास आणि इतर स्तनामध्ये काही असामान्यता आहे की नाही हे तपासण्याची परवानगी देते.
इतर चाचण्या: कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरला आहे की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टर छातीचा एक्स-रे, पोटाची सोनोग्राफी, बोन स्कॅन आणि पीईटी स्कॅनसारख्या इतर चाचण्यांची शिफारस देखील करू शकतात.
रोगाचा टप्पा, उपचार अंमलबजावणीची व्यवस्था आणि रुग्णाची निवड अशा अनेक विचारांनंतर डॉक्टर उपचार पद्धती निवडतात. त्यामुळे एकाच टप्प्यातील दोन रुग्णांना वेगवेगळे उपचार मिळण्याची शक्यता असते.
शस्त्रक्रिया
रेडियोथेरपी
हार्मोनल थेरपी
केमोथेरपी
पूर्वी, बहुतेक प्रकरणांमध्ये, मास्टेक्टॉमी हा एकमेव पर्याय मानला जात होता. परंतु आज, जवळपास 60% रुग्णांसाठी, सर्जन फक्त काखेतील सामान्य ऊती आणि लिम्फ नोड्सच्या सुमारे सेंटीमीटरच्या आसपासच्या वस्तुमानासह अर्बुद काढून टाकतात. याला "स्तन संवर्धन शस्त्रक्रिया" असे म्हणतात आणि कर्करोग परत येण्याची शक्यता कमी करण्यासाठी ऑपरेशननंतर रुग्णांना सामान्यतः रेडिएशन आणि केमोथेरपी दिली जाते.
जीवनशैलीतील बदल स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी शिफारस केलेल्या सावधगिरीच्या उपायांचे पालन करण्याचा प्रयत्न करा जसे की:
स्तनाच्या कर्करोगाची तपासणी आणि स्क्रीनिंगचे फायदे आणि धोके याबद्दल डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्या
महिला नियमितपणे स्वत: ची तपासणी करून त्यांच्या स्तनांची ओळख करून घेऊ शकतात
जर एखाद्या स्त्रीने मद्यपान करणे निवडले तर अल्कोहोलचा वापर मर्यादित करा
शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. आठवड्यातील बहुतेक दिवसात किमान 30 मिनिटे व्यायाम करा
स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी हार्मोन थेरपीचा सर्वात कमी डोस वापरा
संतुलित आणि कमी कॅलरी आहार घेऊन निरोगी वजन राखा
निरोगी जीवनशैली, वार्षिक किंवा सहामाही नियमित आरोग्य तपासणी आणि स्वत: ची आरोग्य जागरूकता हे चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य परिणाम मिळविण्याचे रहस्य आहे. कर्करोगाचा प्राथमिक अवस्थेत शोध घेणे, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे, योग्य उपचार घेणे, रुग्णांचे समुपदेशन, सकस आहार सुनिश्चित करणे, पुरेसा शारीरिक व्यायाम आणि ध्यानधारणा हे काही उपाय कर्करोगावर मात करण्यास मदत करू शकतात. कर्करोगाच्या रूग्णांमध्ये नैराश्य आणि स्वतःला पराभूत करण्याची वृत्ती खूप सामान्य आहे. काळजीवाहू आणि रुग्णांनी स्वतः कठीण टप्प्यातून जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. कुटुंब आणि मित्रांकडून मिळणारा नैतिक आणि सामाजिक पाठिंबा ही मुख्य गोष्ट आहे जी रुग्णाला उपचारादरम्यान खूप मदत करते आणि बरे होण्यास मदत करते. समर्थन गटांमध्ये भाग घेणे आणि इतर दीर्घकालीन किंवा अल्पकालीन कर्करोगापासून वाचलेल्यांना प्रेरणा मिळणे आणि शेवटी कर्करोगावर विजय मिळवण्यास मदत होते. [[सदस्य:अभिलाषा|अभिलाषा]] ([[सदस्य चर्चा:अभिलाषा|चर्चा]]) ०८:३९, २६ एप्रिल २०२६ (IST)
mxwjra824s55wi3ngbfuzp7vxxwhouc
मृणालिनी फडणवीस
0
249267
2681047
2207418
2026-04-26T07:14:22Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2681047
wikitext
text/x-wiki
डॉ. '''मृणालिनी फडणवीस''' या [[सोलापूर विद्यापीठ|सोलापूर विद्यापीठाच्या]] कुलगुरू आहेत. या ३ मे २०१८पासून या पदावर आहेत. त्यांच्या आधीचे कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार हे १० डिसेंबर २०१७पर्यंत कुलगुरू होते. मधल्या काळात [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाचे]] कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते..<ref>{{स्रोत बातमी|title=Dr Mrunalini Fadnavis - Vice Chancellor of Solapur University, Solapur (मराठी व्यक्तीपरिचय)|दुवा=https://www.youtube.com/watch?v=X3my562QVIg|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|प्रकाशक=Arvind Bagale|भाषा=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|title=डॉ. मृणालिनी फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू {{!}} eSakal|दुवा=https://www.esakal.com/maharashtra/dr-mrunalini-fadnavis-be-new-vice-chancellor-solapur-university-113881|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=www.esakal.com|प्रकाशक=www.esakal.com|भाषा=mr}}</ref> फडणवीस या एक उत्तम चित्रकार आहेत.
==शिक्षण ==
[[File:Solapur-univarsitnew.jpg|thumb|मृणालिनी फडणवीस यांनी घेतला सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार]]
डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मध्य प्रदेशातील सागरच्या डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठातून अर्थशास्त्र, तसेच इकॉनॉमेट्रिक्स या विषयांत एम.ए., तसेच पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन, तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.<ref>{{स्रोत बातमी|last1=News|first1=Nagpur|title=डॉ. मृणालिनी फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती|दुवा=https://www.nagpurtoday.in/nagpurs-dr-mrunalini-fadnavis-to-be-new-vice-chancellor-of-solapur-university/05031740|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=www.nagpurtoday.in|प्रकाशक=https://www.nagpurtoday.in/}}</ref> <br>
== कार्य==
नागपूरच्या महिला महाविद्यालयात १९८३मध्ये त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. यानंतर २००३ मध्ये त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य झाल्या. <br>
२०११ -२०१५ या दरम्यान त्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्या होत्या.<ref>{{स्रोत बातमी|last1=News|first1=Nagpur|title=डॉ. मृणालिनी फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती|दुवा=https://www.nagpurtoday.in/nagpurs-dr-mrunalini-fadnavis-to-be-new-vice-chancellor-of-solapur-university/05031740|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=www.nagpurtoday.in|प्रकाशक=https://www.nagpurtoday.in/}}</ref> <br>
त्यानंतर त्या नागपूर विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून काम करीत होत्या.<br>
==अभ्यास दौरा ==
नवी दिल्लीच्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी असोसिएशनतर्फे एका अभ्यास दौऱ्याचे आयोजन झाले होते. यामध्ये सोलापूरच्या कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याबरोबरच दिल्ली, चंदीगड, चेन्नई येथील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या समावेश होता. सुरुवातीला चीनची राजधानी [[बीजिंग]] येथील देसंग मेन आणि जीवांग गिऑन या शैक्षणिक संस्थांना भेट देऊन या कुलगुरूंच्या शिष्टमंडळाने चीनच्या भाषेबद्दल व संस्कृतीबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी भारतीय विद्यार्थ्यांना चीनची मेंडोरीन भाषा व चिनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवणे याविषयी चर्चा झाली. त्यानंतर कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी डॉ. कोटणीस मेमोरियलमधील अभ्यासक्रमाविषयी माहिती घेतली. बीजिंग विद्यापीठात एक तासाचे विशेष चर्चासत्र पार पडले. त्यामध्ये चीनमधील व भारतीय विद्यापीठांतील उच्च शिक्षणाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर अभ्यास मंडळाने टेनझीन आणि जीनान या शहरातील दोन विद्यापीठांना भेट देऊन व्होकेशनल ट्रेनिंग कोर्सेस संदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरची माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी चीनच्या शिष्टमंडळाला दिली.<br>
==पुरस्कार==
पुणे विनोद विद्यापीठाच्या [[आचार्य अत्रे]] स्मृती प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दिला जाणारा शिक्षणतज्ज्ञ [[आचार्य अत्रे]] पुरस्कार (१३ ऑगस्ट २०१९)
==कौतुक==
डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन पाहिल्यानंतर सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व असून यातून जीवन जगण्याला एक नवी ऊर्जा प्राप्त होत असते. प्रत्येकाकडे एक वेगळी कला असते, त्या कलेला व्यासपीठ मिळणे फार महत्त्वाचे असते. कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रात काम करत असतानाही चांगली कला जोपासली आहे. सुंदर चित्रे त्यांनी काढली आहेत. यावेळी खासदार डॉ. महास्वामी यांनीही कुलगुरूंच्या चित्रांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.<ref>{{स्रोत बातमी|title=Lokmangal News {{!}} News Detail|दुवा=https://www.lokmangal.co.in/index.php/detail/news915f704ec81d272425f6cf650f79450a|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=Lokmangal News|भाषा=en|archive-date=2019-11-22|archive-url=https://web.archive.org/web/20191122221316/https://www.lokmangal.co.in/index.php/detail/news915f704ec81d272425f6cf650f79450a|url-status=dead}}</ref>
== प्रकाशित पुस्तके ==
[https://commons.wikimedia.org/w/index.php?title=File:%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80.pdf&page=3 अर्थाच्या अवतीभवती]<br>
== बाह्य दुवे ==
* [http://su.digitaluniversity.ac/ विद्यापीठाचे संकेतस्थळ]
== संदर्भ आणि नोंदी ==
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:सोलापूर विद्यापीठ]]
jok4mn0w190iffoa2ysmcn9jgqg1gxf
बापू गोखले
0
254959
2681097
2298539
2026-04-26T10:58:00Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2681097
wikitext
text/x-wiki
'''नरहर गणेश''' तथा '''बापू गोखले''' ([[इ.स. १७७७]] - [[१९ फेब्रुवारी]], [[इ.स. १८१८|१८१८]]) हे [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे]] शूर व विश्वासू सरदार आणि [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] शेवटचे सरसेनापती होते.
गोखले यांचे मूळ गाव कोकणातले तळेखाजण असून नंतर ते विजयदुर्ग तालुक्यातील पिरंदवणे येथे राहू लागले.
निमगाव म्हाळुंगी येथॆे गोखले यांचा वाडा आहे.
गोखले यांनी [[महाबळेश्वर]] येथील पाच नद्यांच्या उगमाजवळच्या महाबळेश्वराच्या (शंकराच्या) देवळात देवाजवळली अहोरात्र नंदादीपांपैकी एक लावलेला आहे. त्याची खर्चीची रक्कम इंग्रज सरकारचे खजिन्यांतून मिळते.{{संदर्भ हवा}}
==बापू गोखले यांच्यावरील मराठी पुस्तके==
* बापू गोखले यांचे चरित्र - [[शंकर तुकाराम शालिग्राम]] हे पुस्तक [https://epustakalay.com/book/149294-bapu-gokhale-yanche-charitra-by-shankar-tukaram-shaligram येथे] मोफत वाचता येते.
* सरदार बापू गोखले (सदाशिव आठवले)
* [https://commons.wikimedia.org/w/index.php?title=File%3A%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-.pdf&page=1 गोखले आणि] - ले. पु.पा.गोखले हे पुस्तक मोफत वाचता येते.
{{DEFAULTSORT:गोखले, बापू}}
[[वर्ग:पेशवाई]]
[[वर्ग:मराठा साम्राज्याचे सेनापती]]
[[वर्ग:इ.स. १७७७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८१८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
6zp343tnae50v4a0r70hmrycqu7fzo0
बशीर मोमीन कवठेकर
0
298693
2681072
2680852
2026-04-26T08:42:02Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 0 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681072
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = '''बी.के.मोमीन'''
| चित्र = [[File:Momin Kavathekar 01.jpg|thumb|B.K. Kavathekar]]
| पूर्ण_नाव = बशीर कमरुद्दीन मोमीन
| टोपण_नाव = बी. के. मोमीन, मोमीन कवठेकर
| जन्म_दिनांक = [[मार्च १]], [[इ.स. १९४७]]
| जन्म_स्थान = कवठे, [[पुणे जिल्हा]]
| मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2021|11|12|1947|3|1}}<ref>[https://www.mumbaitak.in/news/veteran-actor-and-writer-b-k-momin-passed-away ज्येष्ठ लोककलावंत आणि साहित्यिक बी.के. मोमीन यांचं निधन] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20220102054904/https://www.mumbaitak.in/news/veteran-actor-and-writer-b-k-momin-passed-away |date=2022-01-02 }} "Mumbai tak, a leading Marathi News Portal”, 12-Nov-2021</ref>
| मृत्यू_स्थान = [[पुणे]]
| कार्यक्षेत्र = लोकगीते, लावणी, नाटक, पथनाट्ये, अभिनय, साहित्य.
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ = १९६२ -२०१२
| पुरस्कार = महाराष्ट्र राज्य 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' (२०१९)
}}
'''बशीर कमरुद्दीन मोमीन (कवठेकर)''' ([[१ मार्च]], [[इ.स. १९४७|१९४७]] - [[१२ नोव्हेंबर]], [[इ.स. २०२१|२०२१]]) एक भारतीय साहित्यिक आहेत ज्यांनी मराठी भाषेत लावण्या, वगनाट्ये, ऐतिहासिक नाटके, धार्मिक भक्तिगीते, देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली आहेत.<ref>[https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms "बशीर मोमीन (कवठेकर)"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190603012822/https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms |date=2019-06-03 }}, दै.[[महाराष्ट्र टाइम्स]], 2-March-2019</ref>. हुंडाबंदी, दारूबंदी, निरक्षरता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत विषयांवर त्यांनी लेखन करीत त्यामाध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले<ref>[https://www.esakal.com/maharashtra/aarti-sonagra-writes-bashirbhai-momin-pjp78 अवलिया लोकसाहित्यिक] "दै.[[सकाळ]]”, पुणे, 20-Nov-2021</ref>. व्यसनमुक्ती, राष्ट्रीय साक्षरता अभियान, ग्राम स्वछता अभियान यासारख्या शासकीय चळवळी मध्ये सुद्धा त्यांनी हिरहिरीने भाग घेतला आणि आपल्या कलापथकाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले.<ref>[https://www.esakal.com/pune/vithabai-narayangaonkar-award-momin-kawhetkar-163510 बी. के. मोमीन कवठेकर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर ] "दै.[[सकाळ]]”, पुणे, 2-Jan-2019</ref>. लोककला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८चा 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' त्यांना देऊन गौरविले आहे <ref>[http://www.saamana.com/folk-artist-bashir-momin-honor-by-vithabai-narayangaonkar-life-achievement-award आयुष्यभराच्या निरपेक्ष सेवेचा गौरव- लोकशाहीर बशीर मोमीन यांच्या भावना ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20201108025500/http://www.saamana.com/folk-artist-bashir-momin-honor-by-vithabai-narayangaonkar-life-achievement-award/ |date=2020-11-08 }} "दै.[[सामना]]”, 1-March-2019</ref>.
महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी त्यांनी वगनाट्ये, लावण्या, लोकगीते, सवाल-जवाब, गण-गवळण आणि फार्स असे विविधांगी साहित्य निर्माण केले आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख तमाशा मंडळांना पुरवले<ref>[https://www.lokmat.com/pune/senior-literary-b-k-momin-passed-away-fifty-years-contribution-literary-world-a607/ ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान ] "दै.[[लोकमत]]”,पुणे, 12-Nov-2021</ref><ref>[https://psjunnar.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/ कला क्रीडा व सन उत्सव - पंचायत समिती जुन्नर]</ref>. त्यांनी रंगमूभिवर नाटक, तमाशात वगनाट्य आणि जनजागृतीसाठी पथनाट्यात सुद्धा अभिनय केला आहे. कला स्पर्धांसाठी परीक्षक किंवा कलावंतांच्या मेळाव्यात प्रशिक्षक म्हणून कार्यरत असत. असंगठित कलावंतांना संगठीत करून त्यांच्यासाठी आरोग्य मेळावा, गरीब कलावंतांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, वृद्ध कलाकारांना मानधन अशा विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. मराठी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते परंतु त्यांनी आपल्या साहित्यात ग्रामीण बोली भाषेचा प्रामुख्याने वापर केला आणि त्यांच्या याच शैलीमुळे त्यांचे साहित्य जण- सामान्यांत सहज लोकप्रिय झाले<ref>[https://www.esakal.com/pune/senior-literary-bk-momin-kalavash-kgm00 ज्येष्ठ साहित्यिक बी.के. मोमीन कालवश] "दै.सकाळ”, पुणे, 12-Nov-2021</ref>.
==बालपण आणि शिक्षण==
बशीर मोमीन यांचा जन्म मार्च १९४८ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील [[कवठे यमाई]] या दुष्काळग्रस्त गावातील एका मुस्लिम विणकर कुटूंबात झाला. गावात जागरण-गोंधळ, भारुड, तमाशा अशा विविध कलाप्रकारांमध्ये निपुण असणाऱ्या कलाकारांची परंपरा आहे. साहजिकच बालपणी मोमीन कवठेकर यांना हे सर्व कलाप्रकार आणि कलावंत जवळून पाहायची संधी मिळाली आणि नकळत त्या बालमनावर कला क्षेत्र साठीची आवड वाढत गेली.
कवठेकर यांनी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. गावात उच्च माध्यमिक शाळा नसल्यामुळे कवठे येथील सर्व विद्यार्थ्यांना दहा किमी अंतरावर असलेल्या ‘लोणी-धामणी’ या गावी जावे लागत असे. घरातील कामे आणि रोजचा प्रवास कठीण वाटल्यामुळे आठवी इयत्ता पूर्ण केल्यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली.
== कलाजगतात प्रवेश==
बी. के. मोमीन यांनी वयाच्या ११ व्या वर्षी पहिले गाणे लिहिले आणि ते एका शालेय कार्यक्रमात सादर केले. प्रेक्षकांकडून त्यांचे कौतुक झाले आणि यातून मोमीन कवठेकरांना प्रोत्साहन मिळाले. ‘गंगाराम कवठेकर’ यांच्या तमाशा मंडळात त्यांनी व्यवस्थापन बरोबरच वगनाट्यामध्ये विविध भूमिका केल्या. आपल्या फावल्या वेळात ते गण-गवळण, लावणी, लोकगीते असे तमाशाच्या कार्यक्रमात सादर करता येतील अशाप्रकारचे उपयुक्त लिखाण करत असत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://maharashtratimes.com/editorial/manasa/kavathekar/articleshow/51058842.cms |title=“गंगारामबुवा कवठेकर” |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ= |प्रकाशक= |भाषा= |अॅक्सेसदिनांक= |विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20220102135131/https://maharashtratimes.com/editorial/manasa/kavathekar/articleshow/51058842.cms |विदा दिनांक=२ जानेवारी २०२२}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.indiramahavidyalaya.com/profile/pdfdata/naac/RESEARCH%20JOURNAL%20OF%20INDIA%20RJI%20VOL%203%20ISSUE%201%20OCT%202016%20WITH%20COVER%202016-2017.pdf |title=RESEARCH JOURNAL OF INDIA RJI VOL 3 ISSUE 1 OCT 2016 WITH COVER 2016-2017.pdf |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ= |प्रकाशक= |भाषा= |अॅक्सेसदिनांक= |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> यातील लोकगीते आणि वगनाट्ये जेंव्हा रंगमंचावर सादर झाली तेंव्हा प्रेक्षकांची दाद मिळाली. त्यांची गाणी ग्रामीण भागात लोकप्रिय होऊ लागली आणि त्यामुळे विविध तमाशा फडमालक मोमीन कवठेकर यांना भेटून, नवीन गाणी आणि वगनाट्य लिहून देण्यास आग्रह करू लागली.<ref> शंकर रत्नपारखी, "जागृत देवस्थान येमाई देवी", दै. प्रभात, पुणे आवृत्ती, दि. १-सप्टेंबर-१९८५.</> 'रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर’, 'चंद्रकांत ढवळपुरीकर', 'अमन तांबे पुणेकर’, ‘लक्ष्मण टाकळीकर’ , ‘काळू-बाळू कवलापूरकर’, 'दत्ता महाडिक पुणेकर’, ‘पांडुरंग मुळे मांजरवाडीकर’, ‘मालती इनामदार’, ‘संध्या माने' आणि 'लता-सुरेख पुणेकर' अशा इतर तमाशा फडांसाठी सुद्धा त्यांचे लिखाण काम सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lokmat.com/mumbai/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/ |title=तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार बशीर कमरोद्दिन मोमीन यांना घोषित |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=दैनिक लोकमत |प्रकाशक= |भाषा= |अॅक्सेसदिनांक= |विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20190102143741/https://www.lokmat.com/mumbai/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/ |विदा दिनांक=२ जानेवारी २०१९ }}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://news18marathi.com/maharashtra/famous-thane-lavani-samrat-mahesh-thorat-efforts-to-preserve-the-vitality-of-the-plantation-born-in-the-soil-of-maharashtra-local18-1501526.html |title=ठाण्याच्या लावणी सम्राटाचे 'लावणी'वर संशोधन, गैरसमज दूर करण्यासाठी उचललं मोठं पाऊल |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= |संकेतस्थळ=न्यूज १८ मराठी |अॅक्सेसदिनांक=२५ एप्रिल २०२६ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक= }}{{मृत दुवा|date=April 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref> तथापि, आपल्या या लेखनासाठी त्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत.<ref>'रसिकांना मिळणारा आनंद हाच खरा पुरस्कार- बी.के.मोमीन', दै. सकाळ, पुणे, दि. १७-ऑगस्ट-२०१४</ref>
आपल्या सहज सुलभ भाषेतील लेखनाने त्यांनी तमाशा फड मालकांची तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांची लोकप्रियता शिगेला पोचली.<ref>डॉ. शेषराव पठाडे, "लोकमान्य लोकशाहीर मोमीन कवठेकर", दै.पुण्यनगरी, मुंबई, दि. 28 नोव्हेंबर 2021</ref><ref>शेख दिलावर, "बघू नका मुखडा वळू वळू- लावणी संग्रह", परिशिष्ट:१. मुस्लिम शाहिरांचे योगदान, निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर, 2021</ref> तमाशा कोणताही असो परंतु मोमीन कवठेकरांचे लिहिलेले गीत सादर करावे अशी फर्माईश चाहते करत असत.<ref>प्रा. डॉ. शामल गरुड, "कनातीच्या मागे: लोकशाहीर मोमीन कवठेकर मने दत्ता...", दै. पुण्यनगरी, दि. 15 मे 2016</ref> लोककला सादर करणाऱ्या कलाकारांसाठी त्यांनी पोवाडे, कलगीतुरा, भारुडे, विनोदी कोट्या, सद्यस्थितीवरील गीते असे गद्य-पद्य प्रकारातील वैविध्यपूर्ण साहित्य निर्माण केले.<ref>"लोकाश्रय लाभलेले लोकशाहीर बी.के. मोमीन-कवठेकर , दै. पुढारी, पुणे, दि. 23 एप्रिल 2015</ref><ref>{{cite book |last1=प्रा. पंड्या |first1=दयुती |date=नोव्हेंबर 30, 2022 |editor-last=डॉ. मुकादम |editor-first=केदार |url= |title=भारतीय लोक कलाकार |publisher=महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा |pages=141–145 |chapter=अध्याय 29: Folk artists of Gujrat and Maharashtra}}</ref>
=== अभिनय ===
मोमीन कवठेकर यांनी रंगभूमीवर अभिनयाची छाप सोडताना 'नेताजी पालकर' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकांमध्ये छत्रपती [[शिवाजी]] महाराजांची, 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकात मोगल बादशहा औरंगजेबाची तर 'भ्रमाचा भोपळा' या नाटकात तुतीयपंथीयाची भूमिका साकारली<ref>[http://product.sakaalmedia.com/portal/SM.aspx?ID=167507 लोकसाहित्यिक बी.के.मोमीन यांचा सत्कार] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20201031222548/http://product.sakaalmedia.com/portal/SM.aspx?ID=167507 |date=2020-10-31 }} "दै. सकाळ", पुणे, 30-Aug-2019.</ref>.'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकाचे व्यवसायिक प्रयोग भरत नाट्य मंदीर पुणे तसेच महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सुद्धा सादर करण्यात आले. "प्रतापगडची झुंज" या तीन अंकी ऐतिहासिक नाटकाद्वारे त्यांनी १९८१ मध्ये दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला.
१९९० च्या दशकात जसजसे दूरचित्रवाणी संच, व्हीसीआर, केबल नेटवर्क गावोगावी पोचले तसतसे तमाशा बद्दलचे आकर्षण कमी झाले, प्रेक्षक रोडावला आणि फडमालक आर्थिक अडचणीत येऊ लागले. या महत्त्वपूर्ण टप्प्यात, मोमीन कवठेकर यांनी विविध फडमालकांना डिजिटल पर्यायांवर काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि स्वतः सुद्धा काही म्युझिकल ऑडिओ अल्बम (सीडी)ची निर्मिती केली. तांत्रिक बदल लक्षात घेऊन तमाशा फड मालकांनी सुद्धा सोशल मीडियाचा वापर करावा असा त्यांचा आग्रह होता जेणेकरून ही कला टिकून राहील<ref>[https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-tamasha-marketing-on-social-networking-latest-news-in-divya-marathi-4537450-NOR.html?seq=3 "सोशल नेटवर्किंगवरून आता तमाशाचे मार्केटिंग"], "दिव्य मराठी”, Published on 2-March-2014]</ref>. प्रख्यात कॉमेडियन [[भाऊ कदम]] उर्फ भालचंद्र कदम यांच्या ‘व्हीआयपी गाढव’<ref>[https://www.loksatta.com/manoranjan-news/vip-gadhav-bhau-kadam-mpg-94-1948204, भाऊ कदम यांचे ‘व्हीआयपी गाढव’] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190815073518/https://www.loksatta.com/manoranjan-news/vip-gadhav-bhau-kadam-mpg-94-1948204/ |date=१५ ऑगस्ट २०१९}} </ref> आणि आगामी ‘भाऊंचा धक्का’ या दोन मराठी चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.maharashtrakesari.news/bhau-kadam-new-upcoming-movie-avb/ |title="भाऊ कदम आता नव्या रंगात अन् नव्या ढंगात येणार तुमच्या समोर!" |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=महाराष्ट्र केसरी |प्रकाशक= |भाषा= |अॅक्सेसदिनांक= |विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20190811003814/https://www.maharashtrakesari.news/bhau-kadam-new-upcoming-movie-avb/ |विदा दिनांक=११ ऑगस्ट २०१९}}</ref>
==साहित्य निर्मिती==
मोमीन कवठेकर यांनी ४००० हून अधिक लोकगीते लिहिली आहेत आणि त्यातील भरपूर गाणी ही ग्रामीण भागातील विविध लोककलाकार गेली ४०-५० वर्ष सादर करीत आहेत<ref>“अवलिया लोकसाहित्यीक”, "दै. सकाळ”, पुणे, 21-Nov-2021.</ref><ref>लता गुठे, [https://prahaar.in/2025/02/16/folk-songs-are-the-treasure-of-indian-culture/ लोकगीतं हा भारतीय संस्कृतीचा खजिना…], “दै. प्रहार", १६-फेब्रुवारी-२०२५”</ref>. त्यांच्या गाण्यांच्या संग्रहात ‘लावणी, ‘गण-गवळण, ‘कविता, ‘भक्तीगीते, ‘पोवाडे' अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण साहित्य आहे<ref>"बी. के. मोमीन कवठेकर - लोकसाहित्याचा वारसा पुढे नेणारा लोकशाहीर", “दै. पारनेर दर्शन", १३-नोव्हेंबर-२०२३</ref>. मोमीन कवठेकरांचे साहित्य हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जवळपास तीन दशक तमाशा क्षेत्राला वरदान ठरले होते<ref>खंडूराज गायकवाड, [http://www.navakal.org/images/epaper/20-jan-2019.pdf लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20191206202431/http://www.navakal.org/images/epaper/20-jan-2019.pdf |date=2019-12-06 }}, “दै नवाकाळ", 20-Jan-2019”</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.pustakmarket.com/book/hard-book-home/NzE2|title=कनातीच्या मागे|last=गरुड|first=श्यामल|date=2024-04-14 |publisher=ललित पब्लिकेशन्स|isbn=978-81-959479-6-9|language=mr|accessdate=2024-08-11|archive-date=2024-08-11|archive-url=https://web.archive.org/web/20240811083340/https://www.pustakmarket.com/book/hard-book-home/NzE2|url-status=dead}}</ref>
<ref>{{cite book
| title = भारतीय संगीताचा इतिहास व विकास, इयत्ता बारावी
| author = महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम मंडळ, पुणे
| publisher = पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे
| date = फेब्रुवारी २०२०
}}</ref>.मोमीन कवठेकर यांनी छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती व तदनंतरच्या ऐतिहासिक घटना आणि व्यक्तिमत्त्वावर आधारित दोन नाटके सुद्धा लिहिली आहेत. त्यांनी 'प्रौढ साक्षरता अभियान', 'ग्राम स्वच्छता अभियान –स्वच्छ भारत', 'एड्स बद्दल जनजागृती', 'हुंडाबळीचे दुष्परिणाम', 'व्यसनमुक्ती’ अशा सामाजिक विषयांवर लघु कथा /पथनाट्ये/ गाणी लिहिली आहेत आणि ग्रामीण महाराष्ट्रात सादर केली आहेत<ref>“मोमीन यांनी समाजच्या वेदना साहित्यातून मांडल्या - गृहमंत्री वळसे पाटील”, "दै. पुण्यनगरी", पुणे, 23-Nov-2021.</ref>.मोमीन कवठेकर यांचे वैविध्यपूर्ण लेखन आणि त्यांच्या साहित्याची ग्रामीण भागात असेलेली लोकप्रियतेची नोंद घेत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात त्यांच्या साहित्यावर पीएच.डी.करण्यात आली आहे.<ref>“बहूआयामी साहित्यिक मोमीन कवठेकर: डॉ शेळके”, "दै. पुण्यनगरी”, पुणे, १३-नोव्ह-२०१०.</ref><ref>“पुणे विद्यपीठात कवठेकरांच्या साहित्यावर पीएचडी”, "दै. सुराज्य”, ३-नोव्ह-२०१०.</ref><ref>{{cite book |last1=डॉ. बोकील|first1=नीलम|date=नोव्हेंबर 30, 2022 |editor-last=डॉ. मुकादम |editor-first=केदार |title=भारतीय लोक कलाकार |publisher=महाराजा सयाजीराव विश्वविद्यापीठ, बडोदा |pages=85–90 |chapter=अध्याय 18: महाराष्ट्रका लोक संगीत एवं लोक कलाकार}}</ref> लोकभिमुख ग्रामीण भाषेचा बाज असलेल्या लिखाण शैलीमुळे त्यांचे साहित्य सामन्यांना सहज समजण्या जोगे आणि मनाला भावणारे असल्यामुळे लोकप्रिय झाले<ref>"लोककला जिवंत ठेवणारी लेखणी विसावली", ‘दै. लोकमत- पुणे’, दि. १४-नोव्हेंबर-२०२१</ref>.
'''नाटक''':
*'भंगले स्वप्न महाराष्ट्राचे' - छत्रपती [[राजाराम भोसले]] त्यांच्या नेतृत्वाखाली संताजी-धनाजी यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी मुघल साम्राज्याविरुद्ध केलेल्या संघर्षावर आधारित<ref>"लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे बशीर मोमीन कवठेकर", ‘सांज महानगरी-मुंबई आवृत्ती', दि. २२ जानेवारी २०१९</ref>. १९७५ मध्ये आणिबाणी च्या माध्यमातून भारतीय लोकशाहीला खीळ घालण्यात आली आणि अशा कठीण प्रसंगी, बशीर मोमीन यांनी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे ऐतिहासिक संदर्भ असेलेले नाटक लिहिले आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुणे येथे रंगमंचावर सादर केले. हे नाटक प्रतिकात्मक स्वरूपात, तत्कालीन दिल्ली सरकारने लोकशाही वर केलेल्या आक्रमणाला धैर्याने परतवून लावण्यासाठी जनतेला प्रेरणा देणारे ठरले.<ref>[https://www.esakal.com/maharashtra/aarti-sonagra-writes-bashirbhai-momin-pjp78 अवलिया लोकसाहित्यिक] "दै.[[सकाळ]]”, पुणे, 20-Nov-2021</ref><ref>[https://www.marathijagran.com/maharashtra/shivaji-maharaj-jayanti-2025-know-this-literature-based-on-shivaji-maharaj-57011, "शिवाजी महाराजांवर आधारित हे ललित साहित्य, नाटक आणि चित्रपट"]{{Webarchive|url=https://web.archive.org/web/20250322205820/https://www.marathijagran.com/maharashtra/shivaji-maharaj-jayanti-2025-know-this-literature-based-on-shivaji-maharaj-57011|date= 22 March 2025 }}, दै. मराठी जागरण, दि. १९ फेब्रुवारी २०२५</ref>.
*'वेडात मराठे वीर दौडले सात' - मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती [[प्रतापराव गुजर]] यांनी केवळ सहा सरदारांना बरोबर घेऊन बहलोल खानाच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यावर आधारित<ref>[https://www.kolaj.in/published_article.php?v=Introduction-to-tamasha-artist-b-k-mominFI5681349/ बशीर मोमीन – कवठेकरः कोंबड्या विकण्यापासून जीवनगौरव पुरस्कारापर्यंत] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20230315105804/https://www.kolaj.in/published_article.php?v=Introduction-to-tamasha-artist-b-k-mominFI5681349/ |date=2023-03-15 }} "कोलाज- फिचर वेबसाईट", Published on 16-Jan-2019</ref>.
*'लंका कुणी जाळली' - हा एक गमतीशीर घटनेवर आधारित फार्स आहे.
'''सामाजिक विषयांवर पथनाट्य''':
शाहू-फुले-आंबेडकर यांच्याशी वैचारिक बांधीलकी जपणाऱ्या मोमीन कवठेकर यांनी समाजोपयोगी ज्वलंत विषयांवर लेखन केले आणि जनजागृतीसाठी अथक प्रयत्न केले. यातील काही पथनाट्ये पुणे आकाशवाणी केंद्राने रेडिओवर प्रसारित केली आहेत.
* 'सोयऱ्याला धडा शिकवा' - हुंडाप्रथेविरुद्ध असलेले कायदयाबद्दल समाजात जागरूकता
* 'हुंड्या पायी घडल सार' - हुंडाप्रथेचे दुष्परिणाम आणि निर्माण होणाऱ्या समस्या<ref>“बी के मोमीन यांचे साहित्य लोकजागृती करणारे - गृहमंत्री वळसे पाटील”, "दै.लोकमत", Pune, 22-Nov-2021.</ref>
* 'दारू सुटली चालना भेटली' - व्यसन मुक्तीतून होणारे फायदे तरुण पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी
* 'दारूचा झटका संसाराला फटका' - दारूच्या व्यसनामुळे उद्भवणाऱ्या सामाजिक समस्यांविषयी जागरूकता.
* 'मनाला आला एड्स टाळा'- एड्सची कारणे आणि कौटुंबिक जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल समाजात जागरूकता.
* ‘बुवाबाजी ऐका माझी' - अंधश्रद्धा निर्मूलन आणि बुवाबाजी विरुद्ध जागरूकता
* 'वंशाला दिवा...कशाला हवा?' - स्त्री भ्रूणहत्ये विरुद्ध जनजागृती
'''तमाशासाठी वगनाट्य''':<ref>वैजयंती सिन्नरकर, [शब्दगंध : लोककला - वग ], "दै. देशदूत, नाशिक, 22-Oct-2023"</ref><br/>
* 'बाईने दावला इंगा'
* 'ईश्कान घेतला बळी'
* 'तांबडं फुटलं रक्तांच'
* 'फुटला पाझर पाषणाला'
* 'भंगले स्वप्न महाराष्ट्राचे' - छत्रपती [[राजाराम भोसले]], [[संताजी घोरपडे]] आणि [[धनाजी जाधव]] यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी मुघल साम्राज्याविरुद्ध केलेल्या संघर्षावर आधारित<ref>फड रंगला तमाशाचा - मोमीन कवठेकर,"आकाशवाणी पुणे केंद्र", २०१९</ref>.
* 'भक्त कबीर'
* 'वेडात मराठे वीर दौडले सात'
* 'ठकास महाठक'
* 'राया हौस माझी पुरी करा'<ref>{{cite book
| title = लोकनाट्य स्वरूप
| author = प्रा. डॉ. सुदाम जाधव
| publisher = सुलभा प्रकाशन औरंगाबाद
| date = २१ ऑगस्ट १९९२}}</ref>.
* 'सुशीला, मला माफ कर' - छोटू जुवेकर राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेते वगनाट्य (सण १९८०)
* 'दादा, खुर्ची सांभाळा'
* 'फोडा सुपारी लग्नाची'
'''तमाशातील लोकप्रिय गाणी''':
* सार हायब्रीड झालं ...
* हे असच चालायचं
* खर नाही काही हल्लीच्या जगात ...
* फॅशनच फॅड लागतंया गॉड ...
* लंगड .. मारताय उडून तंगड! <ref>माधव विद्वांस, "विविधा: दत्ता महाडिक पुणेकर", दै. प्रभात, पुणे, दि.20 नोव्हेंबर 2018</ref>.
* लई जोरात पिकलाय जोंधळा ...
* मारू का गेनबाची मेख ..
* बडे मजेसे मॅरेज किया …
* 'महात्मा फुल्यांची घेऊन स्फूर्ती, चला होऊया शाळेला भरती' .. राष्ट्रीय साक्षरता अभियानासाठी लिहिलेले हे गीत संगीतकार श्री राम कदम यांनी संगीतबद्ध केले आहे<ref>[https://www.lokmat.com/maharashtra/tamasha-best-decline-has-been-criticized-momin/ "तमाशा श्रेष्ठच, उतरती कळा नाही- मोमीन कवठेकर”], ‘दै. लोकमत- संडे स्पेशल मुलाखत’, दि. १०-फेब्रुवारी-२०१९</ref>
'''मराठी चित्रपाटातील गाणी''':
* गंगाराम आला ....
* मुरली माझा कष्ट करी ...
* व्हीआयपी व्हीआयपी ... प्रसीद्ध गायक श्री कुणाल गांजावाला आणि संगीतकार रवि वयहोळे<ref>{{Citation|last=Gaana.com|title=VIP VIP|url=https://gaana.com/song/vip-vip-1|accessdate=2022-01-24|archive-date=2022-01-24|archive-url=https://web.archive.org/web/20220124213849/https://gaana.com/song/vip-vip-1|url-status=dead}}</ref>
* झुंबा डान्स <ref>{{Citation|last=Zee Music|title= Zumba, VIP Gadhav| date=2019-08-26| url=https://www.youtube.com/watch?v=p_Y5nvXt_xk|accessdate=2020-09-03}}</ref>
'''भक्तिगीतांचे व लोकगीतांचे अल्बम'''
* रामायण कथा
* अष्टविनायक गीते
* सत्त्वाची अंबाबाई
* नवसाची येमाई
* येमाईचा दरबार
* कऱ्हा नदीच्या तीरावर
* कलगी तुरा
* वांग्यात गेली गुरं
'''प्रकाशित पुस्तके'''
* कलावंतांच्या आठवणी <ref>[[प्रकाश खांडगे]] "उपेक्षित कलाक्षेत्राच्या उपयुक्त नोंदी", दै.लोकसत्ता, मुंबई, १०-डिसेम्बर-२०००.</ref> ... महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळा तर्फे प्रकाशित, महाराष्ट्रातील लोककला आणि विविध कलावंतांच्या योगदानाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त<ref>प्रभाकर ओव्हाळ. "दगडूबाबा शिरोलीकर"- संदर्भ:१.कवठेकर,मोमीन बी. के.[https://marathivishwakosh.org/1079/] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20220124213851/https://marathivishwakosh.org/1079/ |date=2022-01-24 }} "मराठी विश्वकोष", महाराष्ट्र राज्य सरकारचा उपक्रम, १३-डिसेम्बर-२०१८</ref>.
* भंगले स्वप्न महाराष्ट्राचे (ऐतिहासिक नाटक) .... त्रिदल प्रकाशन, मुंबई द्वारा प्रकाशित
* प्रेम स्वरूप आई (कविता संग्रह) <ref name="auto">"कवठेकर यांना डॉ. विखे पाटील पुरस्कार", "दै.प्रभात",पुणे, 16-Sept-2014.</ref> .... श्री राजेंद्र कांकरिया यांनी संग्रहित केलेला काव्यसंग्रह
*अक्षरमंच (कविता संग्रह) ... अखिल भारतीय मराठी प्रातिनिधिक कवितासंग्रह - २००४, संपादक डॉ योगेश जोशी
==पुरस्कार आणि मान्यता==
[[File:Momin Kavathekar receiving Vithabai Jivan Gaurav Award 2018 in presence of Shri Vinod Tawade.jpg|thumb|Bashir Momin Kavathekar being awarded with 'Vithabai Narayangavkar Jeevan Gaurav Puraskar' in 2018]]
* तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार (२०१९) <ref>"आयुष्यभराच्या निरपेक्ष सेवेचा गौरव! लोकशाहीर बशीर मोमीन यांच्या भावना" [http://www.saamana.com/folk-artist-bashir-momin-honor-by-vithabai-narayangaonkar-life-achievement-award] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20201108025500/http://www.saamana.com/folk-artist-bashir-momin-honor-by-vithabai-narayangaonkar-life-achievement-award/ |date=2020-11-08 }},"दै.[[सामना]]”, १-मार्च-२०१९</ref> - श्री [[विनोद तावडे]], मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत
* मुस्लिम सत्यशोधक मंडळ विशेष सन्मान (२०१९) <ref>"दारू पिऊन ‘तिहेरी तलाक’ उच्चारणे कसे काय चालते?"[http://www.lokmat.com/pune/how-speak-triple-divorce-drinking-dr-zeenat-shaukat-ali/] ''दै.लोकमत'',२३-मार्च-२०१९</ref> - सामाजिक कार्यकर्ते श्री बाबा आढाव यांच्या हस्ते प्रदान
* महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (२०१९) <ref>"कर्तबगार व्यक्तींचा तळेगाव येथे सन्मान" [http://product.sakaalmedia.com/portal/SM.aspx?ID=176438] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20201031074450/http://product.sakaalmedia.com/portal/SM.aspx?ID=176438 |date=2020-10-31 }},''सकाळ'', १६-सप्टेंबर-२०१९</ref><ref>"सत्तेपुढे व जनतेपुढे वास्तव मांडण्याचे काम साहित्यिक करतो", "दै.जनशक्ती",१६-सप्टेंबर-२०१९</ref>
* लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवनगौरव पुरस्कार (२०१८) <ref>"ग्रामीण भागातील लोककलावंतांना राजाश्रयाची गरज: बी के मोमीन" [http://epaper.eprabhat.net/1933339/Pune-City-Edition/City#page/15/2 ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20200222051726/http://epaper.eprabhat.net/1933339/Pune-City-Edition/City#page/15/2 |date=2020-02-22 }},"दै.प्रभात", १२-डिसेंबर-२०१८</ref>
* विखे पाटील साहित्य कला गौरव (२०१४) <ref>"पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीर" [https://maharashtratimes.indiatimes.com/ahmednagar-news/award/articleshow/38986081.cms] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190330070607/https://maharashtratimes.indiatimes.com/ahmednagar-news/award/articleshow/38986081.cms |date=2019-03-30 }}, “दै. महाराष्ट्र टाइम्स", ११-ऑगस्ट-२०१४</ref> <ref name="auto"/> <ref>"पदमश्री डॉ. विखेपाटील कला गौरव पुरस्कार प्रदान", "दै.[[ पुण्यनगरी]]", पुणे, १७-सप्टेंबर-२०१४</ref>- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री [[पृथ्वीराज चव्हाण]] यांच्या हस्ते प्रदान
* संजीवनी कलगौरव पुरस्कार, पुणे (२०१४) <ref>"आंतरशालेय कला महोत्सव व कलागौरव पुरस्कार सोहळा उत्साहात", "दै.पुढारी, पुणे", १६-डिसेंबर-२०१४</ref>
* ग्रँड सोशल अवार्ड, पुणे (२०१३) - <ref>" समाजहित साधणारेच खरे 'हिरो' –[[जॅकी श्रॉफ]]", "दै.प्रभात पुणे", ३-नोव्हेंबर-२०११</ref>हिंदी चित्रपट अभिनेते श्री जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते प्रदान
* व्यसनमुक्ति पुरस्कार (२००३) - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री [[अजित पवार]] यांच्या हस्ते प्रदान
* लोकशाहीर पुरस्कार (१ ९९९) - 'आश्वासन समिती-महाराष्ट्र राज्य विधानसभा'चे अध्यक्ष श्री बापूसाहेब गावडे यांच्या हस्ते प्रदान
* ग्रामवैभव पुरस्कार (१९८१) - ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते स्व.श्री [[निळू फुले]] यांच्या हस्ते प्रदान <ref>"बी. के. मोमीन कवठेकर - लोकसाहित्याचा वारसा पुढे नेणारा लोकशाहीर", “दै. पारनेर दर्शन", १३-नोव्हेंबर-२०२३</ref>
* छोटू जुवेकर पुरस्कार, मुंबई (१९८०) <ref>"दुसऱ्या तमाशा लेखन स्पर्धेचा निकाल ","सकाळ", मुंबई, २२-ऑक्टोबर-१९८०.</ref> - हिंदी चित्रपट अभिनेते श्री [[अमोल पालेकर]] यांच्या हस्ते प्रदान
==सामाजिक कार्य==
मोमीन कवठेकर यांनी एक कलापथक स्थापन केले आणि त्या माध्यमातून हुंडाबंदी, दारूबंदी, एड्स,अंधश्रद्धा अशा ज्वलंत विषयांवर जण जागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पथनाट्ये सादर केली<ref>'रिवायत' पुस्तक प्रकाशन सोहळा, [https://www.linkedin.com/posts/tamanna-inamdar-2a4241219_research-writer-publishing-activity-6835869469940744192-KQIF], 28-ऑगष्ट-२०२१</ref><ref>[https://puneprimenews.com/latest-news/gangarambuwa-kavthekar-who-sacrificed-his-life-for-social/ “बुवांची ढोलकी आणि भाईंची गाणी राज्यभर गाजली…!!! समाज जागृती साठी आयुष्य वेचणारे गंगारामबुवा कवठेकर व बी. के. मोमीन कवठेकर”] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20231224081718/https://puneprimenews.com/latest-news/gangarambuwa-kavthekar-who-sacrificed-his-life-for-social/ |date=2023-12-24 }}, ‘Pune Prime News’, 09-Nov-2022</ref><ref>'अस्सल ग्रामीण लोकशाहीर दुर्लक्षित', दै. प्रभात पुणे,२४-एप्रिल-२०१५</ref>. त्यांनी 'प्रौढ साक्षरता अभियान / राष्ट्रीय साक्षरता मिशन’, ‘व्यसनमुक्ती अभियान', ‘ग्राम स्वच्छता अभियान', 'तंटामुक्ती अभियान' अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सामाजिक कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दाखल घेऊन त्यांना शासनाने ‘व्यसनमुक्ति पुरस्कार' देऊन सन्मानित केले<ref>[https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms बशीर मोमीन (कवठेकर)] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190603012822/https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms |date=2019-06-03 }},"संपादकीय लेख" [[महाराष्ट्र टाइम्स]], २-मार्च-२०१९</ref>.
तमाशा आणि लोक कलावंतांच्या अडचणी सोडवण्याच्या उद्देशाने त्यांनी 'महाराष्ट्र राज्य तमाशा कला व कलावंत संघटना' स्थापन केली. कलाकारांच्या मुलांसाठी शाळा, विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती
<ref>कवठे येमाईत इंग्रजी माध्यमाच्या शाळेमुळे खरी शैक्षणिक क्रांती, दै पुढारी, पुणे, ३ जून २००६</ref><ref>इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे कवठे येमाईत उदघाट्न, दै सकाळ, पुणे, ३ जून २००६</ref>व वृद्ध कलाकारांना निवृत्तीवेतन/ मानधन मिळावे यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला<ref>"राज्यातील ज्येष्ठ कलावंतांकडे शासनाचे दुर्लक्ष: मोमीन", "दै.[[पुढारी]]",पुणे, २८-मार्च-२००८.</ref><ref>"वृद्ध कलावंताचा मोर्चा, घेरावाचा इशारा", "दै.प्रभात", पुणे, ७-जुलै-२००८.</ref>. पुणे जिल्ह्यातील कलावंतासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करीत असत<ref>"जिल्ह्यात तमाशा कलावंतांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे", "दै.प्रभात", पुणे, २०-जानेवारी-२००८</ref>. मराठी मातीतील या ग्रामीण लोककला आणि कलाकारांच्या योगदानाचे संवर्धन व्हावे आणि या मराठमोळ्या संस्कृतीचे योग्य प्रकारे जतन करून ती पुढील पिढीला उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला<ref>"लोककलाविषयक अप्रकाशित साहित्य शासनाने प्रकाशित करावे","दै. सकाळ" पुणे, ३०-मे-२००९</ref><ref>लोक कलावंतांच्या दिवाळीत कुठे समाधान, कुठे नाराजी ! दै सकाळ, पुणे, ३ जून २००३</ref>.
गेल्या दोन दशकांपासून ते उदयोन्मुख कलावंतांना शिबिरा द्वारे आणि प्रसंगी, वैक्तिक स्वरूपाचे मार्गदर्शन विनामूल्य करीत असत<ref>[http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=129871:2011-01-16-18-38-06&Itemid=1 "नृत्य स्पर्धेत बक्षिसांचा ‘पाऊस’"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20220124213851/http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=129871:2011-01-16-18-38-06&Itemid=1 |date=2022-01-24 }},"दै.लोकसत्ता", Retrieved on 10-Feb-2019</ref>. महाराष्ट्राच्या या पारंपारिक कला प्रकारांचे आणि त्यामाध्यमातून मराठी संस्कृतीचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे<ref>[https://www.dainikprabhat.com/pune-senior-literary-b-k-momin-kalavash/ ज्येष्ठ साहित्यिक बी.के. मोमीन कालवश] "दै.प्रभात", पुणे, १२-नोव्हेंबर-२०२१</ref>.
१९७५ मध्ये आणिबाणी च्या माध्यमातून भारतीय लोकशाहीला खीळ घालण्यात आली आणि अशा कठीण प्रसंगी, बशीर मोमीन यांनी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे ऐतिहासिक संदर्भ असेलेले नाटक लिहिले आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुणे येथे रंगमंचावर सादर केले. हे नाटक प्रतिकात्मक स्वरूपात, तत्कालीन दिल्ली सरकारने लोकशाही वर केलेल्या आक्रमणाला धैर्याने परतवून लावण्यासाठी जनतेला प्रेरणा देणारे ठरले. अशाप्रकारे, बशीर मोमीन आणि 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकाचे व त्यांच्या सहकलाकारांचे, आणीबाणी विरोधी आंदोलनात आणि लोकशाही पुनः प्रस्थापित करण्यासाठीच्या लढ्यात देखिल महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
==संदर्भ==
{{reflist}}
{{DEFAULTSORT: मोमीन, बशीर कमरुद्दीन }}
[[वर्ग:इ.स. १९४७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०२१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:लावणी कवी]]
[[वर्ग:मराठी गीतकार]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी वगनाट्य लेखक]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:महाराष्ट्र शासन पुरस्काराने सन्मानित]]
[[वर्ग:शाहीर]]
[[वर्ग: काळानुसार मराठी कवी]]
[[वर्ग: लोकगीतकार]]
[[वर्ग: भारतीय साहित्यिक]]
4qzmvrjyaygk44xsbq9jaeoqk3emtuz
चिले महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
306591
2680963
2680749
2026-04-25T17:12:59Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680963
wikitext
text/x-wiki
खालील यादी चिली महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चिलीने २३ ऑगस्ट २०१८ रोजी ब्राझील विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| चिलेने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1160714.html ४८२] || २३ ऑगस्ट २०१८ || {{crw|BRA}} || {{flagicon|Colombia}} [[कोलंबिया|लॉस पिनॉल पोलो मैदान क्र.२]], [[कोलंबिया|मॉस्कइरा]] || {{crw|BRA}} || rowspan=5 | [[२०१८ दक्षिण अमेरिकन महिला क्रिकेट चॅम्पियनशिप|२०१८ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1160715.html ४८६] || २४ ऑगस्ट २०१८ || {{crw|Mexico}} || {{flagicon|Colombia}} [[कोलंबिया|लॉस पिनॉल पोलो मैदान क्र.१]], [[कोलंबिया|मॉस्कइरा]] || {{crw|Chile}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1160717.html ४९१] || २५ ऑगस्ट २०१८ || {{crw|BRA}} || {{flagicon|Colombia}} [[कोलंबिया|लॉस पिनॉल पोलो मैदान क्र.२]], [[कोलंबिया|मॉस्कइरा]] || {{crw|BRA}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1160718.html ४९२] || २६ ऑगस्ट २०१८ || {{crw|Mexico}} || {{flagicon|Colombia}} [[कोलंबिया|लॉस पिनॉल पोलो मैदान क्र.१]], [[कोलंबिया|मॉस्कइरा]] || {{crw|Chile}}
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1161804.html ४९३] || २६ ऑगस्ट २०१८ || {{crw|BRA}} || {{flagicon|Colombia}} [[कोलंबिया|लॉस पिनॉल पोलो मैदान क्र.२]], [[कोलंबिया|मॉस्कइरा]] || {{crw|BRA}}
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1200214.html ७७६] || ३ ऑक्टोबर २०१९ || {{crw|BRA}} || {{flagicon|Peru}} [[लिमा|लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान]], [[लिमा]] || {{crw|BRA}} || rowspan=4 | [[२०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप – महिला स्पर्धा|२०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1200217.html ७८०] || ४ ऑक्टोबर २०१९ || {{crw|Mexico}} || {{flagicon|Peru}} [[लिमा|लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान]], [[लिमा]] || {{crw|Chile}}
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1200220.html ७८३] || ५ ऑक्टोबर २०१९ || {{crw|ARG}} || {{flagicon|Peru}} [[लिमा|लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान]], [[लिमा]] || {{crw|ARG}}
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1200222.html ७८५] || ६ ऑक्टोबर २०१९ || {{crw|Peru}} || {{flagicon|Peru}} [[लिमा|लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान]], [[लिमा]] || {{crw|Chile}}
|-
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1402764.html १६८२] || १३ ऑक्टोबर २०२३ || {{crw|ARG}} || {{flagicon|ARG}} [[ब्युनोस आयर्स|सेंट अल्बान्स क्लब मैदान]], [[ब्युनोस आयर्स]] || {{crw|ARG}} || rowspan=6 |
|-
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1402765.html १६८४] || १४ ऑक्टोबर २०२३ || {{crw|ARG}} || {{flagicon|ARG}} [[ब्युनोस आयर्स|सेंट अल्बान्स क्लब मैदान]], [[ब्युनोस आयर्स]] || {{crw|ARG}}
|-
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1402766.html १६८६] || १५ ऑक्टोबर २०२३ || {{crw|ARG}} || {{flagicon|ARG}} [[ब्युनोस आयर्स|सेंट अल्बान्स क्लब मैदान]], [[ब्युनोस आयर्स]] || {{crw|ARG}}
|-
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531170.html २७३७] || २४ एप्रिल २०२६ || {{crw|CRC}} || {{flagicon|CRC}} [[गुआसिमा|लॉस रेयेस क्लब]], [[गुआसिमा]] || {{crw|CRC}}
|-
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531171.html] || २५ एप्रिल २०२६ || {{crw|CRC}} || {{flagicon|CRC}} [[गुआसिमा|लॉस रेयेस क्लब]], [[गुआसिमा]] || TBD
|-
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531172.html] || २६ एप्रिल २०२६ || {{crw|CRC}} || {{flagicon|CRC}} [[गुआसिमा|लॉस रेयेस क्लब]], [[गुआसिमा]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:चिलेमधील क्रिकेट]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
t16k0k1n9hdljl03k1cjqzuo89v6tzd
कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
306614
2680962
2680751
2026-04-25T17:12:38Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680962
wikitext
text/x-wiki
खालील यादी कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कोस्टा रिकाने २६ एप्रिल २०१९ रोजी मेक्सिको विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| कोस्टा रिकाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1183848.html ६२१] || २६ एप्रिल २०१९ || {{crw|MEX}} || {{flagicon|Mexico}} [[मेहिको (राज्य)|लास कॅबेलेरिझस]], [[मेहिको (राज्य)|नौकालपन]] || {{crw|MEX}} || rowspan=2 | [[२०१९ सेंट्रल अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद#महिला स्पर्धा|२०१९ सेंट्रल अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1183704.html ६२२] || २६ एप्रिल २०१९ || {{crw|MEX}} || {{flagicon|Mexico}} [[मेहिको (राज्य)|लास कॅबेलेरिझस]], [[मेहिको (राज्य)|नौकालपन]] || {{crw|MEX}}
|-
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1207669.html ८११] || १३ डिसेंबर २०१९ || {{crw|BLZ}} || {{flagicon|CRC}} [[अलाहुएला प्रांत|लॉस रेयेस पोलो क्लब मैदान]], [[अलाहुएला प्रांत|ग्वासिमा]] || {{crw|BLZ}} || rowspan=12 |
|-
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1207670.html ८१२] || १३ डिसेंबर २०१९ || {{crw|BLZ}} || {{flagicon|CRC}} [[अलाहुएला प्रांत|लॉस रेयेस पोलो क्लब मैदान]], [[अलाहुएला प्रांत|ग्वासिमा]] || {{crw|BLZ}}
|-
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1207671.html ८१३] || १४ डिसेंबर २०१९ || {{crw|BLZ}} || {{flagicon|CRC}} [[अलाहुएला प्रांत|लॉस रेयेस पोलो क्लब मैदान]], [[अलाहुएला प्रांत|ग्वासिमा]] || {{crw|BLZ}}
|-
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1207672.html ८१४] || १४ डिसेंबर २०१९ || {{crw|BLZ}} || {{flagicon|CRC}} [[अलाहुएला प्रांत|लॉस रेयेस पोलो क्लब मैदान]], [[अलाहुएला प्रांत|ग्वासिमा]] || {{crw|CRC}}
|-
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1207673.html ८१५] || १५ डिसेंबर २०१९ || {{crw|BLZ}} || {{flagicon|CRC}} [[अलाहुएला प्रांत|लॉस रेयेस पोलो क्लब मैदान]], [[अलाहुएला प्रांत|ग्वासिमा]] || {{crw|BLZ}}
|-
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1207674.html ८१६] || १५ डिसेंबर २०१९ || {{crw|BLZ}} || {{flagicon|CRC}} [[अलाहुएला प्रांत|लॉस रेयेस पोलो क्लब मैदान]], [[अलाहुएला प्रांत|ग्वासिमा]] || {{crw|BLZ}}
|-
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1459718.html २१३०] || १६ नोव्हेंबर २०२४ || {{crw|MEX}} || {{flagicon|Mexico}} [[नौकाल्पान|ॲथलेटिक क्लब रिफॉर्म]], [[नौकाल्पान]] || {{crw|MEX}}
|-
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1459719.html २१३१] || १६ नोव्हेंबर २०२४ || {{crw|MEX}} || {{flagicon|Mexico}} [[नौकाल्पान|ॲथलेटिक क्लब रिफॉर्म]], [[नौकाल्पान]] || {{crw|MEX}}
|-
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1459720.html २१३२] || १७ नोव्हेंबर २०२४ || {{crw|MEX}} || {{flagicon|Mexico}} [[मेक्सिको सिटी|लास कॅबॅलेरिझास]], [[मेक्सिको सिटी]] || टाय
|-
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531170.html २७३७] || २४ एप्रिल २०२६ || {{crw|Chile}} || {{flagicon|CRC}} [[गुआसिमा|लॉस रेयेस क्लब]], [[गुआसिमा]] || {{crw|CRC}}
|-
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531171.html] || २५ एप्रिल २०२६ || {{crw|Chile}} || {{flagicon|CRC}} [[गुआसिमा|लॉस रेयेस क्लब]], [[गुआसिमा]] || TBD
|-
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531172.html] || २६ एप्रिल २०२६ || {{crw|Chile}} || {{flagicon|CRC}} [[गुआसिमा|लॉस रेयेस क्लब]], [[गुआसिमा]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:कोस्टा रिकामधील क्रिकेट]]
[[वर्ग:देशानुसार महिला क्रिकेट]]
9eq6a3a4ku2cqw6tcmmj71qqfutvv3g
इंडोनेशिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
318359
2680965
2679163
2026-04-25T17:21:16Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680965
wikitext
text/x-wiki
खालील यादी इंडोनेशिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इंडोनेशियाने ९ ऑक्टोबर २०२२ रोजी जपान विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| इंडोनेशियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|-
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1333930.html १८१०] || ९ ऑक्टोबर २०२२ || {{cr|JPN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}} || rowspan=3 |
|-
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1333931.html १८१३] || १० ऑक्टोबर २०२२ || {{cr|JPN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|-
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1333932.html १८१४] || ११ ऑक्टोबर २०२२ || {{cr|JPN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336951.html १८२१] || १५ ऑक्टोबर २०२२ || {{cr|KOR}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|IDN}} || rowspan=4 | [[२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता|२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत 'ब' पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336953.html १८२४] || १६ ऑक्टोबर २०२२ || {{cr|JPN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336955.html १८२९] || १८ ऑक्टोबर २०२२ || {{cr|JPN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336956.html १८३१] || १८ ऑक्टोबर २०२२ || {{cr|KOR}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370796.html २०५०] || १ मे २०२३ || {{cr|THA}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|IDN}} || rowspan=3 | [[२०२३ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा#टी-२०|२०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370797.html २०५१] || २ मे २०२३ || {{cr|MAS}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370798.html २०६५] || ११ मे २०२३ || {{cr|SIN}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|SIN}}
|-
| ११ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407714.html २३४९] || २० नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}} || rowspan=12 |
|-
| १२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407715.html २३५०] || २० नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| १३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407716.html २३५१] || २१ नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| १४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407717.html २३५२] || २१ नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| १५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407718.html २३५३] || २२ नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| १६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407719.html २३५७] || २३ नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|-
| १७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412530.html २४१६] || २२ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|-
| १८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412531.html २४१७] || २३ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| १९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412532.html २४१८] || २३ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| २० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412533.html २४१९] || २४ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|-
| २१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412534.html २४२०] || २४ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || टाय
|-
| २२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412535.html २४२१] || २६ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418181.html २४४४] || १ फेब्रुवारी २०२४ || {{cr|BHU}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|IDN}} || rowspan=4 | [[२०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक]]
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418185.html २४४८] || ३ फेब्रुवारी २०२४ || {{cr|CAM}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|CAM}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418188.html २४५१] || ५ फेब्रुवारी २०२४ || {{cr|SAU}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|SAU}}
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418192.html २४५५] || ७ फेब्रुवारी २०२४ || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|THA}}
|-
| २७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431607.html २५८४] || १ मे २०२४ || {{cr|THA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|THA}} || rowspan=6 |
|-
| २८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431608.html २५८५] || २ मे २०२४ || {{cr|THA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| २९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431609.html २५८७] || ४ मे २०२४ || {{cr|THA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ३० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431610.html २५८८] || ५ मे २०२४ || {{cr|THA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|THA}}
|-
| ३१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431611.html २५९०] || ६ मे २०२४ || {{cr|THA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|THA}}
|-
| ३२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450766.html २८६१] || २५ सप्टेंबर २०२४ || {{cr|JPN}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450769.html २८७१] || २८ सप्टेंबर २०२४ || {{cr|KOR}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|IDN}} || rowspan=6 | [[२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक उप-प्रादेशिक पात्रता ब|२०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत 'ब' पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450770.html २८७३] || २९ सप्टेंबर २०२४ || {{cr|PHI}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|PHI}}
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450772.html २८८२] || १ ऑक्टोबर २०२४ || {{cr|JPN}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450775.html २८८७] || २ ऑक्टोबर २०२४ || {{cr|KOR}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450776.html २८९१] || ४ ऑक्टोबर २०२४ || {{cr|PHI}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450779.html २८९५] || ५ ऑक्टोबर २०२४ || {{cr|JPN}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453912.html २९१३] || १९ ऑक्टोबर २०२४ || {{cr|MDV}} || {{flagicon|BHU}} [[गेलेफू|गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[गेलेफू]] || {{cr|MDV}} || rowspan=5 | [[२०२४ भूतान चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453914.html २९१९] || २० ऑक्टोबर २०२४ || {{cr|THA}} || {{flagicon|BHU}} [[गेलेफू|गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[गेलेफू]] || {{cr|THA}}
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453916.html २९२४] || २२ ऑक्टोबर २०२४ || {{cr|BHU}} || {{flagicon|BHU}} [[गेलेफू|गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[गेलेफू]] || {{cr|BHU}}
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453917.html २९२७] || २३ ऑक्टोबर २०२४ || {{cr|THA}} || {{flagicon|BHU}} [[गेलेफू|गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[गेलेफू]] || {{cr|THA}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453919.html २९३२] || २४ ऑक्टोबर २०२४ || {{cr|BHU}} || {{flagicon|BHU}} [[गेलेफू|गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[गेलेफू]] || {{cr|BHU}}
|-
| ४४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456867.html २९४४] || १२ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}} || rowspan=19 |
|-
| ४५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456868.html २९४५] || १३ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ४६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456869.html २९५१] || १५ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ४७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456870.html २९५३] || १६ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ४८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456871.html २९५७] || १७ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ४९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456872.html २९६०] || १९ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ५० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1471822.html ३०९३] || १९ फेब्रुवारी २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदयाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|-
| ५१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1471823.html ३०९४] || २० फेब्रुवारी २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदयाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|-
| ५२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1471824.html ३०९७] || २२ फेब्रुवारी २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदयाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ५३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1471825.html ३०९९] || २३ फेब्रुवारी २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदयाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|-
| ५४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1471826.html ३१०२] || २४ फेब्रुवारी २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदयाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|-
| ५५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488319.html ३२१९] || ११ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| ५६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488320.html ३२२१] || १२ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| ५७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488321.html ३२२२] || १२ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| ५८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488322.html ३२२८] || १४ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ५९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488323.html ३२२९] || १४ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || अनिर्णित
|-
| ६० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488324.html ३२३४] || १५ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| ६१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488325.html ३२३५] || १५ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| ६२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490239.html ३२४२] || १६ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ६३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490870.html ३२७८] || ६ जुलै २०२५ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}} || rowspan=8 | [[२०२५ उदयोन्मुख पूर्व आशिया तिरंगी मालिका (जुलै)|२०२५ इंडोनेशिया तिरंगी मालिका (जुलै)]]
|- style="background:#cfc;"
| ६४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490872.html ३२८२] || ७ जुलै २०२५ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ६५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490873.html ३२८५] || ८ जुलै २०२५ || {{cr|KOR}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ६६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490875.html ३२९०] || ९ जुलै २०२५ || {{cr|KOR}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ६७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490876.html ३२९३] || १० जुलै २०२५ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|- style="background:#cfc;"
| ६८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490878.html ३३०४] || १२ जुलै २०२५ || {{cr|KOR}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|KOR}}
|- style="background:#cfc;"
| ६९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490880.html ३३१०] || १३ जुलै २०२५ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|- style="background:#cfc;"
| ७० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490881.html ३३११] || १३ जुलै २०२५ || {{cr|KOR}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508269.html ३५५८] || ६ नोव्हेंबर २०२५ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}} || rowspan=8 | [[२०२५ उदयोन्मुख पूर्व आशिया तिरंगी मालिका (नोव्हेंबर)|२०२५ इंडोनेशिया तिरंगी मालिका (नोव्हेंबर)]]
|- style="background:#cfc;"
| ७२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508270.html ३५५९] || ६ नोव्हेंबर २०२५ || {{cr|TLS}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508272.html ३५६३] || ८ नोव्हेंबर २०२५ || {{cr|TLS}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508273.html ३५६४] || ८ नोव्हेंबर २०२५ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508275.html ३५६९] || ११ नोव्हेंबर २०२५ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508276.html ३५७०] || ११ नोव्हेंबर २०२५ || {{cr|TLS}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508278.html ३५७५] || १३ नोव्हेंबर २०२५ || {{cr|TLS}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508279.html ३५७६] || १३ नोव्हेंबर २०२५ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ७९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510178.html ३५८०] || १८ नोव्हेंबर २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}} || rowspan=3 |
|-
| ८० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510179.html ३५८२] || १९ नोव्हेंबर २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|-
| ८१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510180.html ३५८४] || २१ नोव्हेंबर २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513824.html ३६१८] || ९ डिसेंबर २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|IDN}} || rowspan=4 | [[२०२५ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा#टी-२०|२०२५ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513826.html ३६२४] || १० डिसेंबर २०२५ || {{cr|MAS}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ८४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513829.html ३६२८] || ११ डिसेंबर २०२५ || {{cr|PHI}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|PHI}}
|- style="background:#cfc;"
| ८५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513830.html ३६३२] || १२ डिसेंबर २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|SIN}}
|-
| ८६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515542.html ३६४६] || २३ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}} || rowspan=15 |
|-
| ८७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515543.html ३६४८] || २३ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ८८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515544.html ३६४९] || २४ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ८९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515545.html ३६५१] || २५ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ९० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515546.html ३६५२] || २६ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || अनिर्णित
|-
| ९१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1517208.html ३६५४] || २६ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ९२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515547.html ३६५५] || २७-२८ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ९३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515548.html ३६५७] || २७-२८ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ९४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515549.html ३६५८] || २९ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ९५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529787.html ३८०४] || ७ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| ९६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529788.html ३८०५] || ७ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| ९७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529789.html ३८०९] || ९ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| ९८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529790.html ३८१०] || ९ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| ९९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529791.html ३८१३] || ११ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| १०० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529792.html ३८१४] || ११ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|-
| १०१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529793.html ३८१५] || १३ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}} || rowspan=6 |
|-
| १०२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529794.html ३८१६] || १३ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| १०३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533390.html] || १ मे २०२६ || {{cr|MAS}} || {{flagicon|IDN}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १०४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533391.html] || २ मे २०२६ || {{cr|MAS}} || {{flagicon|IDN}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १०५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533392.html] || ४ मे २०२६ || {{cr|MAS}} || {{flagicon|IDN}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १०६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533393.html] || ५ मे २०२६ || {{cr|MAS}} || {{flagicon|IDN}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|- style="background:#cfc;"
| १०७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1532637.html] || ८ मे २०२६ || {{cr|PHI}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || TBD || rowspan=2 | [[२०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक उप-प्रादेशिक पात्रता|२०२८ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत उप-प्रादेशिक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १०८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1532640.html] || ९ मे २०२६ || {{cr|SAM}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:इंडोनेशिया क्रिकेट|टी२०]]
rndvfdad7y3q24r99mql3ksdoxxlloo
2680966
2680965
2026-04-25T17:22:08Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680966
wikitext
text/x-wiki
खालील यादी इंडोनेशिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इंडोनेशियाने ९ ऑक्टोबर २०२२ रोजी जपान विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| इंडोनेशियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|-
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1333930.html १८१०] || ९ ऑक्टोबर २०२२ || {{cr|JPN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}} || rowspan=3 |
|-
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1333931.html १८१३] || १० ऑक्टोबर २०२२ || {{cr|JPN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|-
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1333932.html १८१४] || ११ ऑक्टोबर २०२२ || {{cr|JPN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336951.html १८२१] || १५ ऑक्टोबर २०२२ || {{cr|KOR}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|IDN}} || rowspan=4 | [[२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता|२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत 'ब' पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336953.html १८२४] || १६ ऑक्टोबर २०२२ || {{cr|JPN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336955.html १८२९] || १८ ऑक्टोबर २०२२ || {{cr|JPN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336956.html १८३१] || १८ ऑक्टोबर २०२२ || {{cr|KOR}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370796.html २०५०] || १ मे २०२३ || {{cr|THA}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|IDN}} || rowspan=3 | [[२०२३ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा#टी-२०|२०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370797.html २०५१] || २ मे २०२३ || {{cr|MAS}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370798.html २०६५] || ११ मे २०२३ || {{cr|SIN}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|SIN}}
|-
| ११ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407714.html २३४९] || २० नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}} || rowspan=12 |
|-
| १२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407715.html २३५०] || २० नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| १३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407716.html २३५१] || २१ नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| १४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407717.html २३५२] || २१ नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| १५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407718.html २३५३] || २२ नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| १६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407719.html २३५७] || २३ नोव्हेंबर २०२३ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|-
| १७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412530.html २४१६] || २२ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|-
| १८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412531.html २४१७] || २३ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| १९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412532.html २४१८] || २३ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| २० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412533.html २४१९] || २४ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|-
| २१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412534.html २४२०] || २४ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || टाय
|-
| २२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1412535.html २४२१] || २६ डिसेंबर २०२३ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418181.html २४४४] || १ फेब्रुवारी २०२४ || {{cr|BHU}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|IDN}} || rowspan=4 | [[२०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक]]
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418185.html २४४८] || ३ फेब्रुवारी २०२४ || {{cr|CAM}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|CAM}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418188.html २४५१] || ५ फेब्रुवारी २०२४ || {{cr|SAU}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|SAU}}
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418192.html २४५५] || ७ फेब्रुवारी २०२४ || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|THA}}
|-
| २७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431607.html २५८४] || १ मे २०२४ || {{cr|THA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|THA}} || rowspan=6 |
|-
| २८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431608.html २५८५] || २ मे २०२४ || {{cr|THA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| २९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431609.html २५८७] || ४ मे २०२४ || {{cr|THA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ३० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431610.html २५८८] || ५ मे २०२४ || {{cr|THA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|THA}}
|-
| ३१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431611.html २५९०] || ६ मे २०२४ || {{cr|THA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|THA}}
|-
| ३२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450766.html २८६१] || २५ सप्टेंबर २०२४ || {{cr|JPN}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450769.html २८७१] || २८ सप्टेंबर २०२४ || {{cr|KOR}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|IDN}} || rowspan=6 | [[२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक उप-प्रादेशिक पात्रता ब|२०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत 'ब' पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450770.html २८७३] || २९ सप्टेंबर २०२४ || {{cr|PHI}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|PHI}}
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450772.html २८८२] || १ ऑक्टोबर २०२४ || {{cr|JPN}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450775.html २८८७] || २ ऑक्टोबर २०२४ || {{cr|KOR}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450776.html २८९१] || ४ ऑक्टोबर २०२४ || {{cr|PHI}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450779.html २८९५] || ५ ऑक्टोबर २०२४ || {{cr|JPN}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड|येओनहुई क्रिकेट मैदान]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453912.html २९१३] || १९ ऑक्टोबर २०२४ || {{cr|MDV}} || {{flagicon|BHU}} [[गेलेफू|गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[गेलेफू]] || {{cr|MDV}} || rowspan=5 | [[२०२४ भूतान चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453914.html २९१९] || २० ऑक्टोबर २०२४ || {{cr|THA}} || {{flagicon|BHU}} [[गेलेफू|गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[गेलेफू]] || {{cr|THA}}
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453916.html २९२४] || २२ ऑक्टोबर २०२४ || {{cr|BHU}} || {{flagicon|BHU}} [[गेलेफू|गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[गेलेफू]] || {{cr|BHU}}
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453917.html २९२७] || २३ ऑक्टोबर २०२४ || {{cr|THA}} || {{flagicon|BHU}} [[गेलेफू|गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[गेलेफू]] || {{cr|THA}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453919.html २९३२] || २४ ऑक्टोबर २०२४ || {{cr|BHU}} || {{flagicon|BHU}} [[गेलेफू|गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[गेलेफू]] || {{cr|BHU}}
|-
| ४४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456867.html २९४४] || १२ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}} || rowspan=19 |
|-
| ४५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456868.html २९४५] || १३ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ४६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456869.html २९५१] || १५ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ४७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456870.html २९५३] || १६ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ४८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456871.html २९५७] || १७ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ४९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1456872.html २९६०] || १९ नोव्हेंबर २०२४ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ५० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1471822.html ३०९३] || १९ फेब्रुवारी २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदयाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|-
| ५१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1471823.html ३०९४] || २० फेब्रुवारी २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदयाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|-
| ५२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1471824.html ३०९७] || २२ फेब्रुवारी २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदयाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ५३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1471825.html ३०९९] || २३ फेब्रुवारी २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदयाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|-
| ५४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1471826.html ३१०२] || २४ फेब्रुवारी २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[जिंबरण|उदयाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|-
| ५५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488319.html ३२१९] || ११ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| ५६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488320.html ३२२१] || १२ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| ५७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488321.html ३२२२] || १२ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| ५८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488322.html ३२२८] || १४ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ५९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488323.html ३२२९] || १४ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || अनिर्णित
|-
| ६० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488324.html ३२३४] || १५ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| ६१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1488325.html ३२३५] || १५ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|CAM}}
|-
| ६२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490239.html ३२४२] || १६ जून २०२५ || {{cr|CAM}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ६३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490870.html ३२७८] || ६ जुलै २०२५ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}} || rowspan=8 | [[२०२५ उदयोन्मुख पूर्व आशिया तिरंगी मालिका (जुलै)|२०२५ इंडोनेशिया तिरंगी मालिका (जुलै)]]
|- style="background:#cfc;"
| ६४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490872.html ३२८२] || ७ जुलै २०२५ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ६५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490873.html ३२८५] || ८ जुलै २०२५ || {{cr|KOR}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ६६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490875.html ३२९०] || ९ जुलै २०२५ || {{cr|KOR}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ६७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490876.html ३२९३] || १० जुलै २०२५ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|- style="background:#cfc;"
| ६८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490878.html ३३०४] || १२ जुलै २०२५ || {{cr|KOR}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|KOR}}
|- style="background:#cfc;"
| ६९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490880.html ३३१०] || १३ जुलै २०२५ || {{cr|PHI}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|PHI}}
|- style="background:#cfc;"
| ७० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490881.html ३३११] || १३ जुलै २०२५ || {{cr|KOR}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508269.html ३५५८] || ६ नोव्हेंबर २०२५ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}} || rowspan=8 | [[२०२५ उदयोन्मुख पूर्व आशिया तिरंगी मालिका (नोव्हेंबर)|२०२५ इंडोनेशिया तिरंगी मालिका (नोव्हेंबर)]]
|- style="background:#cfc;"
| ७२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508270.html ३५५९] || ६ नोव्हेंबर २०२५ || {{cr|TLS}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508272.html ३५६३] || ८ नोव्हेंबर २०२५ || {{cr|TLS}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508273.html ३५६४] || ८ नोव्हेंबर २०२५ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508275.html ३५६९] || ११ नोव्हेंबर २०२५ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508276.html ३५७०] || ११ नोव्हेंबर २०२५ || {{cr|TLS}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508278.html ३५७५] || १३ नोव्हेंबर २०२५ || {{cr|TLS}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ७८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1508279.html ३५७६] || १३ नोव्हेंबर २०२५ || {{cr|MYA}}|| {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ७९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510178.html ३५८०] || १८ नोव्हेंबर २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}} || rowspan=3 |
|-
| ८० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510179.html ३५८२] || १९ नोव्हेंबर २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|-
| ८१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510180.html ३५८४] || २१ नोव्हेंबर २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|BHR}}
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513824.html ३६१८] || ९ डिसेंबर २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|IDN}} || rowspan=4 | [[२०२५ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा#टी-२०|२०२५ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513826.html ३६२४] || १० डिसेंबर २०२५ || {{cr|MAS}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ८४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513829.html ३६२८] || ११ डिसेंबर २०२५ || {{cr|PHI}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|PHI}}
|- style="background:#cfc;"
| ८५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513830.html ३६३२] || १२ डिसेंबर २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|SIN}}
|-
| ८६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515542.html ३६४६] || २३ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}} || rowspan=15 |
|-
| ८७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515543.html ३६४८] || २३ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ८८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515544.html ३६४९] || २४ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ८९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515545.html ३६५१] || २५ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ९० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515546.html ३६५२] || २६ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || अनिर्णित
|-
| ९१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1517208.html ३६५४] || २६ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ९२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515547.html ३६५५] || २७-२८ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ९३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515548.html ३६५७] || २७-२८ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ९४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515549.html ३६५८] || २९ डिसेंबर २०२५ || {{cr|CAM}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}}
|-
| ९५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529787.html ३८०४] || ७ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| ९६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529788.html ३८०५] || ७ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| ९७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529789.html ३८०९] || ९ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| ९८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529790.html ३८१०] || ९ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| ९९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529791.html ३८१३] || ११ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| १०० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529792.html ३८१४] || ११ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|-
| १०१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529793.html ३८१५] || १३ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|IDN}} || rowspan=6 |
|-
| १०२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529794.html ३८१६] || १३ एप्रिल २०२६ || {{cr|SWE}} || {{flagicon|IDN}} [[बाली|उदायाना क्रिकेट मैदान]], [[बाली]] || {{cr|SWE}}
|-
| १०३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533390.html] || १ मे २०२६ || {{cr|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १०४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533391.html] || २ मे २०२६ || {{cr|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १०५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533392.html] || ४ मे २०२६ || {{cr|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १०६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533393.html] || ५ मे २०२६ || {{cr|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|- style="background:#cfc;"
| १०७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1532637.html] || ८ मे २०२६ || {{cr|PHI}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || TBD || rowspan=2 | [[२०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक उप-प्रादेशिक पात्रता|२०२८ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत उप-प्रादेशिक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १०८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1532640.html] || ९ मे २०२६ || {{cr|SAM}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:इंडोनेशिया क्रिकेट|टी२०]]
8svf9u4etsjak81k6qupbo1kph34c97
मेरी क्लबवाला जाधव
0
329667
2681104
2591349
2026-04-26T11:43:13Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 0 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681104
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''मेरी क्लबवाला जाधव''' (१९०९-१९७५) या [[भारतीय व्यक्ती|भारतीय]] समाजसेवी होत्या.
त्यांनी [[चेन्नई]] आणि भारतभर अनेक NGO स्थापन केल्या आणि देशातील सर्वात जुनी संघटित सामाजिक-कार्य संस्था स्थापन करण्याचे श्रेय तिला दिले जाते. त्यांची संघटना ''गिल्ड ऑफ सर्व्हिस'' ही अनाथाश्रम, महिला साक्षरता, अपंगांची काळजी आणि पुनर्वसन इत्यादींशी संबंधित अनेक अधिक गट चालवते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-tamilnadu/article193841.ece|title=Guild of Service founder's role hailed|date=30 September 2009|work=द हिंदू|access-date=4 July 2012}}</ref>
== प्रारंभिक जीवन ==
मेरीचा जन्म १९०९ मध्ये तत्कालीन [[मद्रास प्रांत|मद्रास प्रेसिडेन्सीमधील]] [[उदगमंडलम|ओटाकामुंड]] येथे रुस्तम पटेल आणि अल्लामाई यांच्या घरी झाला. हा परिवार मद्रास शहरातील ३०० सशक्त [[पारशी]] समुदायाचा भाग होता.<ref name="sculturemaryjadhav">{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-tamilnadu/article229916.ece|title=Mary Clubwala sculpture unveiled|date=14 July 2009|access-date=4 July 2012}}</ref> त्यांचे शालेय शिक्षण मद्रासमध्ये झाले आणि वयाच्या १८ व्या वर्षी नोगी क्लबवालाशी लग्न केले. १९३० मध्ये त्यांना खुसरो नावाचा मुलगा झाला. नोगी क्लबवाला यांचे १९३५ मध्ये आजारपणामुळे निधन झाले. यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतले. त्यांनी नंतर मेजर चंद्रकांत के जाधव, भारतीय लष्करी अधिकारी यांच्याशी पुनर्विवाह केला. जाधव पण सामाजिक कार्याच्या त्याच क्षेत्रात कार्यरत होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://madrasmusings.com/Vol%2018%20No%2015/the_parsis_of_madras_3.html|title=We care for Madras that is Chennai|date=|publisher=Madras Musings|access-date=2022-04-11}}{{मृत दुवा|date=April 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== उपक्रम ==
१९४२ मध्ये, [[दुसरे महायुद्ध]] भडकत असताना, क्लबवाला यांनी भारतीय हॉस्पिटॅलिटी कमिटीची स्थापना केली ज्यात मुख्यतः गिल्ड ऑफ सर्व्हिसमधून आलेले सहाय्यक होते. मद्रास आणि आसपासच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय सैन्य तैनात होते आणि त्यांच्याकडे फार कमी सोयी होत्या. क्लबवाला यांनी सर्व समाजातील आणि समाजातील महिलांना कॅन्टीन, हॉस्पिटल आणि मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्याच्या प्रयत्नात सामील होण्यासाठी प्रवृत्त केले. हॉस्पिटॅलिटी कमिटीने सुरू केलेल्या वॉर फंडाला जनतेने उदार हस्ते देणगी दिली ज्याने माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना पुनर्वसन करण्यास मदत करून युद्धानंतर आपले प्रयत्न चालू ठेवले. विजयी १४ व्या सैन्याने मेरीला जबरदस्त प्रयत्नांचे कौतुक म्हणून जपानी तलवार दिली. क्लबवाला [[के.एम. करिअप्पा|जनरल करिअप्पा]] यांनी "लष्कराचा डार्लिंग" म्हणले होते. त्यांनी १९५२ मध्ये मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क सुरू केले, जी दक्षिण भारतातील सामाजिक कार्याची पहिली शाळा आणि भारतातील दुसरी ([[टाटा सामाजिक विज्ञान संस्था|टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस]]- मुंबई नंतर).
१९५६ मध्ये श्री. आर.ई. कॅस्टेल यांच्या पाठोपाठ एक वर्षासाठी त्यांची मद्रासची शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-miscellaneous/article3035875.ece|title=dated December 20, 1956: New Sheriff of Madras|date=20 December 2006|work=द हिंदू|access-date=4 July 2012}}</ref> त्यांनी १९६१ मध्ये [[एडिनबरा|ड्यूक ऑफ एडिनबर्गचा]] सन्मान केला जे मद्रास दौऱ्यावर होते. <ref>{{स्रोत बातमी|url=http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-06-09/chennai/32139995_1_royal-couple-queen-elizabeth-ii-prince-philip|title=When Queen came calling|date=9 June 2012|work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]|access-date=4 July 2012|archive-url=https://web.archive.org/web/20130729220401/http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-06-09/chennai/32139995_1_royal-couple-queen-elizabeth-ii-prince-philip|archive-date=29 July 2013|url-status=dead}}</ref>
== पुरस्कार ==
* ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर ( १९४१ ) <ref>{{London Gazette|issue=35029|supp=y|page=19|date=31 December 1940}}</ref>
* [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] (१९५५)
* [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]] (१९६८) <ref name="Padma Awards">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf|title=Padma Awards|date=2015|publisher=Ministry of Home Affairs, Government of India|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20151015193758/http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf|archive-date=15 October 2015|access-date=21 July 2015}}</ref>
* [[पद्मविभूषण पुरस्कार|पद्मविभूषण]] (१९७५). <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://india.gov.in/myindia/padmavibhushan_awards_list1.php|title=Padma Vibhushan Awardees|publisher=[[Ministry of Communications and Information Technology (India)|Ministry of Communications and Information Technology]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20080131164854/http://india.gov.in/myindia/padmavibhushan_awards_list1.php|archive-date=31 January 2008|access-date=2009-06-28}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:२०व्या शतकातील महिला शिक्षिका]]
[[वर्ग:तमिळनाडूतील सामाजिक कार्यकर्ते]]
[[वर्ग:तमिळनाडूतील महिला शिक्षिका]]
[[वर्ग:तमिळनाडूतील शिक्षक]]
[[वर्ग:२०व्या शतकातील भारतीय शिक्षक]]
[[वर्ग:२०व्या शतकातील भारतीय महिला राजकारणी]]
[[वर्ग:२०व्या शतकातील भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय महिला परोपकारी]]
[[वर्ग:पारशी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९७५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय समाजसेविका]]
[[वर्ग:इ.स. १९०९ मधील जन्म]]
[[वर्ग:सामाजिक कार्यातील पद्मश्री पुरस्कार विजेते]]
l5phdf3ztwxyrx35f4mo36ualr11qpe
कल्याण सुंदरम
0
330251
2681059
2645607
2026-04-26T07:46:41Z
Pagers
148169
2681059
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''कुट्टूर वैद्यनाथन कल्याण सुंदरम''' (११ मे १९०४ - २३ सप्टेंबर १९९२), ज्यांना '''के.व्ही.के. सुंदरम''' असेही संबोधले जाते, हे एक भारतीय नागरी सेवक होते, ज्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा सचिव (१९४८-५८) आणि [[भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त|भारताचे दुसरे मुख्य निवडणूक आयुक्त]] म्हणून काम केल होत (१९५८ -१९६७). १९६८-७१ या कालावधीसाठी त्यांनी भारताच्या [[भारतीय कायदा आयोग|पाचव्या कायदा आयोगाचे]] अध्यक्षपद भूषवले. <ref name="The Independent">{{स्रोत बातमी|last=Kuldip Singh|url=https://www.independent.co.uk/news/people/obituary-kalyan-sundaram-1555794.htm|title=Obituary: Kalyan Sundaram|date=6 October 1992|work=[[द इंडिपेन्डंट]]}}</ref> <ref name="Law Commission">{{स्रोत बातमी|url=http://www.lawcommissionofindia.nic.in/main.htm#POST-INDEPENDENCE_DEVELOPMENTS|title=Law Commissions of India|date=15 November 2002|work=[[Law Commission of India]]}}</ref> ते प्रस्तावाचे प्रमुख लेखक होते ज्याचा उपयोग भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषिक रेषेवर तयार केलेल्या राज्यांच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन ठरला. यासाठी, त्यांना [[लुई माउंटबॅटन|लॉर्ड लुईस माउंटबॅटन]] यांच्याकडून वैयक्तिक धन्यवाद आणि उच्च प्रशंसा मिळाली.
ते एक संस्कृत विद्वान देखील होते, व त्यांनी संस्कृत लेखक [[कालिदास|कालिदासाच्या]] ग्रंथांचे इंग्रजी प्रेक्षकांसाठी भाषांतर केले होते. १९६८ मध्ये भारत सरकारचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार [[पद्मविभूषण पुरस्कार|पद्मविभूषण]] त्यांना मिळाला. <ref name="The Independent" /> <ref name="Padma Vibhushan">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://india.gov.in/myindia/padmavibhushan_awards_list1.php?start=220|title=Padma Vibhushan Awardees|publisher=[[भारत सरकार]], portal}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९९२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९०४ मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय नागरी सेवक]]
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
0pmxjwtzxrh3tzdklifch1vc3ql42mt
इटली महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
363175
2680967
2678600
2026-04-25T17:30:18Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680967
wikitext
text/x-wiki
खालील यादी इटली महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इटलीने ९ ऑगस्ट २०२१ रोजी ऑस्ट्रिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| इटलीने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|-
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1272385.html ९२४] || ९ ऑगस्ट २०२१ || {{crw|AUT}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|ITA}} || rowspan=10 |
|-
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1272386.html ९२५] || १० ऑगस्ट २०२१ || {{crw|AUT}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|AUT}}
|-
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1272387.html ९२६] || ११ ऑगस्ट २०२१ || {{crw|AUT}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|AUT}}
|-
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1272388.html ९२७] || ११ ऑगस्ट २०२१ || {{crw|AUT}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|AUT}}
|-
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1272389.html ९२८] || १२ ऑगस्ट २०२१ || {{crw|AUT}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|ITA}}
|-
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1327688.html ११९४] || १७ ऑगस्ट २०२२ || {{crw|AUT}} || {{flagicon|AUT}} [[सीबार्न क्रिकेट मैदान]], [[नीडरओस्टराईश|लोवर ऑस्ट्रिया]] || {{crw|ITA}}
|-
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1327689.html ११९५] || १८ ऑगस्ट २०२२ || {{crw|AUT}} || {{flagicon|AUT}} [[सीबार्न क्रिकेट मैदान]], [[नीडरओस्टराईश|लोवर ऑस्ट्रिया]] || {{crw|ITA}}
|-
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1327690.html ११९६] || १८ ऑगस्ट २०२२ || {{crw|AUT}} || {{flagicon|AUT}} [[सीबार्न क्रिकेट मैदान]], [[नीडरओस्टराईश|लोवर ऑस्ट्रिया]] || {{crw|ITA}}
|-
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1327691.html ११९७] || १९ ऑगस्ट २०२२ || {{crw|AUT}} || {{flagicon|AUT}} [[सीबार्न क्रिकेट मैदान]], [[नीडरओस्टराईश|लोवर ऑस्ट्रिया]] || {{crw|ITA}}
|-
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1327692.html ११९८] || २० ऑगस्ट २०२२ || {{crw|AUT}} || {{flagicon|AUT}} [[सीबार्न क्रिकेट मैदान]], [[नीडरओस्टराईश|लोवर ऑस्ट्रिया]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1339551.html १२९२] || ११ नोव्हेंबर २०२२ || {{crw|NOR}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|ITA}} || rowspan=4 | [[२०२२-२३ स्पेन महिला पंचरंगी मालिका|२०२२ स्पेन महिला पंचरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1339553.html १२९५] || १२ नोव्हेंबर २०२२ || {{crw|SWE}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1339556.html १२९८] || १३ नोव्हेंबर २०२२ || {{crw|IOM}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1339559.html १३०२] || १४ नोव्हेंबर २०२२ || {{crw|ESP}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1378006.html १४५३] || २९ मे २०२३ || {{crw|JER}} || {{flagicon|JER}} [[ग्रेनविले क्रिकेट ग्राउंड|ग्रेनव्हिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[जर्सी|सेंट सेव्हियर]] || {{crw|JER}} || rowspan=5 | [[२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक युरोप पात्रता#विभाग दोन|२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप विभाग दोन पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1378008.html १४५५] || २९ मे २०२३ || {{crw|FRA}} || {{flagicon|JER}} [[ग्रेनविले क्रिकेट ग्राउंड|ग्रेनव्हिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[जर्सी|सेंट सेव्हियर]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1378013.html १४६१] || ३० मे २०२३ || {{crw|SWE}} || {{flagicon|JER}} [[जर्सी|एफ.बी. प्लेइंग फिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[जर्सी|सेंट क्लेमेंट]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1378014.html १४६३] || १ जून २०२३ || {{crw|GER}} || {{flagicon|JER}} [[ग्रेनविले क्रिकेट ग्राउंड|ग्रेनव्हिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[जर्सी|सेंट सेव्हियर]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1378018.html १४६७] || २ जून २०२३ || {{crw|TUR}} || {{flagicon|JER}} [[ग्रेनविले क्रिकेट ग्राउंड|ग्रेनव्हिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[जर्सी|सेंट सेव्हियर]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395027.html १६२३] || ६ सप्टेंबर २०२३ || {{crw|SCO}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|SCO}} || rowspan=6 | [[२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक युरोप पात्रता#विभाग एक|२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप विभाग एक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395029.html १६३३] || ७ सप्टेंबर २०२३ || {{crw|FRA}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395030.html १६४४] || ८ सप्टेंबर २०२३ || {{crw|NED}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395032.html १६५३] || १० सप्टेंबर २०२३ || {{crw|SCO}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|SCO}}
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395034.html १६५७] || ११ सप्टेंबर २०२३ || {{crw|FRA}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395037.html १६६२] || १२ सप्टेंबर २०२३ || {{crw|NED}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|NED}}
|-
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1433772.html १८९२] || २८ मे २०२४ || {{crw|NED}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क हरगा]], [[शिडम]] || {{crw|NED}} || rowspan=2 |
|-
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1433775.html १८९४] || ३० मे २०२४ || {{crw|NED}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क हरगा]], [[शिडम]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1444531.html १९७०] || २६ जुलै २०२४ || {{crw|GER}} || {{flagicon|GER}} [[बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान]], [[क्रेफेल्ड]] || {{crw|ITA}} || rowspan=5 | [[२०२४ जर्मनी महिला तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1444533.html १९७४] || २६ जुलै २०२४ || {{crw|JER}} || {{flagicon|GER}} [[बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान]], [[क्रेफेल्ड]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1444534.html १९७५] || २७ जुलै २०२४ || {{crw|GER}} || {{flagicon|GER}} [[बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान]], [[क्रेफेल्ड]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1444536.html १९७७] || २७ जुलै २०२४ || {{crw|JER}} || {{flagicon|GER}} [[बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान]], [[क्रेफेल्ड]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1444537.html १९७८] || २८ जुलै २०२४ || {{crw|GER}} || {{flagicon|GER}} [[बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान]], [[क्रेफेल्ड]] || {{crw|ITA}}
|-
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1444669.html १९८०] || २८ जुलै २०२४ || {{crw|GER}} || {{flagicon|GER}} [[बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान]], [[क्रेफेल्ड]] || {{crw|ITA}} ||
|- style="background:#cfc;"
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1452721.html २०४०] || २६ सप्टेंबर २०२४ || {{crw|MLT}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|ITA}} || rowspan=5 | [[२०२४ महिला मदिना कप|२०२४ महिला मदिना चषक]]
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1452722.html २०४३] || २७ सप्टेंबर २०२४ || {{crw|SWE}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1452724.html २०४७] || २८ सप्टेंबर २०२४ || {{crw|MLT}} || {{flagicon|ITA}} [[रोम|एप्रिलिया क्रिकेट मैदान]], [[रोम]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1452725.html २०४८] || २८ सप्टेंबर २०२४ || {{crw|SWE}} || {{flagicon|ITA}} [[रोम|एप्रिलिया क्रिकेट मैदान]], [[रोम]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1452727.html २०५२] || २९ सप्टेंबर २०२४ || {{crw|SWE}} || {{flagicon|ITA}} [[रोम|एप्रिलिया क्रिकेट मैदान]], [[रोम]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1486088.html २३०४] || २५ मे २०२५ || {{crw|JER}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|ITA}} || rowspan=5 | [[२०२५ महिला टी२० विश्वचषक युरोप पात्रता#विभाग दोन|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता विभाग दोन]]
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1486090.html २३०६] || २५ मे २०२५ || {{crw|IOM}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1486095.html २३११] || २६ मे २०२५ || {{crw|SWE}} || {{flagicon|ITA}} [[रोम|सिमार क्रिकेट मैदान]], [[रोम]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1486096.html २३१४] || २८ मे २०२५ || {{crw|GER}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1486100.html २३२०] || २९ मे २०२५ || {{crw|ESP}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[लात्सियो|स्पिनासिटो]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498206.html २४३९] || २० ऑगस्ट २०२५ || {{crw|NED}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|NED}} || rowspan=6 | [[२०२५ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक युरोप पात्रता#विभाग एक|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप विभाग एक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498209.html २४४२] || २१ ऑगस्ट २०२५ || {{crw|GER}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498210.html २४४३] || २३ ऑगस्ट २०२५ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498213.html २४४६] || २४ ऑगस्ट २०२५ || {{crw|NED}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498214.html २४४७] || २६ ऑगस्ट २०२५ || {{crw|GER}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498217.html २४५०] || २७ ऑगस्ट २०२५ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531150.html २७२५] || १८ एप्रिल २०२६ || {{crw|RWA}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|ITA}} || rowspan=8 | [[२०२६ आय.सी.सी. महिला चॅलेंज चषक]]
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531153.html २७२८] || १९ एप्रिल २०२६ || {{crw|NEP}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान|गहांगा 'ब' आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531155.html २७३१] || २१ एप्रिल २०२६ || {{crw|VAN}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531159.html २७३६] || २४ एप्रिल २०२६ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
|- style="background:#cfc;"
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531162.html] || २७ एप्रिल २०२६ || {{crw|RWA}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || TBD
|- style="background:#cfc;"
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531165.html] || २८ एप्रिल २०२६ || {{crw|VAN}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान|गहांगा 'ब' आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || TBD
|- style="background:#cfc;"
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531166.html] || ३० एप्रिल २०२६ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || TBD
|- style="background:#cfc;"
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531169.html] || १ मे २०२६ || {{crw|NEP}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान|गहांगा 'ब' आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
tdu0wm62wbc581e2qb7wyrgui0q2pah
विकिपीडिया:चावडी/प्रगती
4
368613
2681013
2677818
2026-04-26T00:58:03Z
MediaWiki message delivery
38883
/* Request for comment (global AI policy) */ नवीन विभाग
2681013
wikitext
text/x-wiki
{{स्वयं संग्रह
| algo = old(7d)
| archive = विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १२
| counter = 0
}}
{{जुन्या चर्चा चौकट|search=yes|
<center>[[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १|१]], [[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा २|२]], [[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३|३]], [[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ४|४]], [[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ५|५]],<br> [[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ६|६]], [[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ७|७]],[[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ८|८]],[[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ९|९]],[[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १०|१०]],<br>
[[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ११|११]],[[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १२|१२]],[[विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १३|१३]]</center>
}}
{{सुचालन चावडी}}
== १,००,००० लेख ==
मराठी विकिपीडियाने ''२४ जुलै, २०२५च्या पहाटे'' '''१,००,००० लेखांचा टप्पा ओलांडला'''. या महत्त्वाचा मैलदगड पार करताना तुमच्या सारख्या अनेक संपादकांची (आणि वाचकांचीही!) मोलाची भर आहे.
तुमच्याकडून असेच योगदान मिळो आणि मराठी विकिपीडियाची उत्तरोत्तर भरभराट होत राहो ही आशा!
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २०:४२, २५ जुलै २०२५ (IST)
:सर्व प्रचालकांचे, सहभागी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन !! मुखपृष्ठावर <nowiki>''</nowiki>इतर [[भारत|भारतीय]] [[भारतीय भाषा|भाषांमधील]] विकिपीडीया<nowiki>''</nowiki> या सदराखाली १०००००+ यामध्ये मराठी भाषेचा समावेश होईल, याचे समाधान वाटते. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) ०९:३०, २६ जुलै २०२५ (IST)
::या निमित्ताने मुखपृष्ठावरील विशेष लेख बदलण्यासंबंधी विचार करता येईल का? कारण 'लॉरेंझो दि पिएरो दे मेदिची तथा लॉरेंझो दे मेदिची' हा लेख खूप काळापासून तेथे आहे. विचार व्हावा ही विनंती. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १०:००, २६ जुलै २०२५ (IST)
:::हार्दिक अभिनंदन --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १५:५९, २६ जुलै २०२५ (IST)
:::: नेपाळी विकिपीडियाकडून अभिनंदन. वाढत राहा. --[[सदस्य:बडा काजी|बडा काजी]] ([[सदस्य चर्चा:बडा काजी|चर्चा]]) १६:३१, २६ जुलै २०२५ (IST)
:::::सर्व सक्रिय संपादकांचे हार्दिक अभिनंदन. या महत्वाच्या टप्प्या पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचे अनमोल योगदान लाभले आहे. सबब अशा सर्व सदस्यांचे मनापासून आभार.-[[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> ✉️</span>]] ) १९:०७, २६ जुलै २०२५ (IST)
::::::एक लक्ष लेखांचा महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वांना शुभेच्छा सुद्धा. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ०९:११, ४ ऑगस्ट २०२५ (IST)
:::[[तिसरे आंग्ल-मराठा युद्ध]]? -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १०:२५, २७ जुलै २०२५ (IST)
::मुखपृष्ठावर <nowiki>''</nowiki>इतर [[भारत|भारतीय]] [[भारतीय भाषा|भाषांमधील]] विकिपीडीया<nowiki>''</nowiki> या सदराखाली १०००००+ यामध्ये मराठी भाषेचा समावेश झाला असल्याचे कधी दिसून येईल? त्यासाठी आपल्याला काही करावे लागते का? की global level ला त्याची दखल घेतली गेली की ते मुखपृष्ठावर दिसू लागेल? उत्सुकता म्हणून विचारले. धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १४:५०, २ ऑगस्ट २०२५ (IST)
:::विकिपीडियांची लेखनिहाय यादी [https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias येथे] पाहा. येथील आकडेवारी आपोआप अद्ययावत होत असते. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ०९:२६, ४ ऑगस्ट २०२५ (IST)
:संपादक, वाचक, आणि विकिपीडिया या तिघांचे अभिनंदन आणि आभार, विशेषतः अशा संपादकांचे आभार जे जुन्या काळात, किंवा जुन्या काळापासून सक्रिय आहेत. मराठी विपी बाल्यावस्थेत असतांना ज्यांनी योगदान केले, त्यांच्याशिवाय हे अवघड ठरले असते. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] २२:३८, २६ जुलै २०२५ (IST)
:मुक्त ज्ञाननिर्मिती प्रक्रियेत सहभागी सर्व संपादकांचे अभिनंदन ! हा प्रवास असाच उत्तम प्रकारे पुढे जात राहो ! सर्वानी मिळून हे व्यासपीठ समृद्ध करीत राहूया. [[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]])
===गुणवत्ता ===
मराठी विकिपीडियाच्या सर्व सदस्यांचे हा मोठा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन. आशा आहे की आपण पुढेही चांगल्या गुणात्मक पद्धतीने काम करत राहू.
परंतु आपल्याकडे असलेल्या लेखांची गुणवत्ता वाढवण्यासाठी एका चांगल्या योजनेची आवश्यकता आहे. हे साध्य करण्यासाठी तुमच्या कल्पनांचे स्वागत आहे. इंग्रजी विकिपीडियावर अनुसरण्या काही कल्पना अशा आहेत:
* '''मासिक विशेष लेख संपादन''' (आपण दर महिन्याला एक/दोन लेख निवडू आणि सर्व संपादक त्याला विशेष लेखाइतके चांगले बनवण्यासाठी ते संपादित करू शकतात.)
* '''मासिक/द्विमासिक विषय आधारित लेख संपादन''' (आपण प्रत्येक महिन्यासाठी एक विषय निवडू शकतो आणि त्या विषयावर लेख संपादित करू शकतो. (उदा. [[विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२५|महिला संपादनेथॉन]]. सध्या मी पाहतो की नवीन लेख तयार करणारे बरेच संपादक त्यांच्या स्वतःच्या निवडीनुसार लेख तयार करतात (जे चांगले आहे, परंतु लक्षकेंद्रित नाही). आपल्याला मराठी विकिपीडियावर प्रत्यक्षात वाचल्या जाणाऱ्या लेखांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे आणि {{साद प्रचालक}} अशा विषयांची ओळख करण्यास मदत करू शकतात; (उदा. जर प्रचालकांना एखाद्या साधनाद्वारे हे ओळखता आले की मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचले जाणारे किंवा सर्वाधिक शोधले जाणारे विषय महाराष्ट्रीय स्वातंत्र्यसैनिक आहेत; किंवा महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या सरकारी योजना इ. तर आपण त्यावर लक्ष केंद्रित करू शकतो).
* '''मराठी लेखांचे प्रोत्साहन देण्यासाठी काही कार्यक्रम'''; विकिपीडियाच्या बाहेर (जसे की [[ट्विटर|एक्स]] (पूर्वीचे ट्विटर), [[फेसबुक]], [[इन्स्टाग्राम]] इ. वर आमचे खाते सुरू करणे आणि तेथे काही मनोरंजक तथ्ये पोस्ट करणे जिथे लोक वाचू शकतील आणि मराठी विकिपीडियाच्या पृष्ठावर पुनर्निर्देशित होतील.)
[[सदस्य:Dharmadhyaksha|धर्माध्यक्ष]] ([[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha|चर्चा]]) ११:२५, २२ ऑगस्ट २०२५ (IST)
:उत्तम कल्पना आहेत!
:यातील विषयाधारित लेख संपादन करण्यासाठी आपल्याकडे सध्या पुरेसे संपादनबळ नाही असे वाटते. तरीही प्रयत्न करण्यास हरकत नाही. फेसबुकवर पूर्वी एक खाते आपण चालवत असत. @[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] यांच्याकडे याची अधिक माहिती आहे. हे करताना प्रताधिकार किंवा तोतयेगिरी (spoofing) चे आरोप होउन हे खाते निलंबितही झाले होते. इतरही ठिकाणी हे सुरू करावे.
:यांशिवाय पूर्वी [[विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०|बावनकशी नावाचा एक प्रकल्प]] आपण राबविला होता. यावर एक नजर घालावी.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:४२, २२ ऑगस्ट २०२५ (IST)
::{{ping|Dharmadhyaksha}} Bharyach divsanpurvi Abhay Natu, ani mazi hyavishayi charcha zali hoti. Suruwat karnyasathi apan 4-5 mahinyacha jujbi velapatrak tayar karu shakto. Hyamadhe jya-tya mahinyatil ghadamodivar laksh kendrit karu shakto. Udaharnarth ganapati, gauri, Diwali. Jayanti/punyatithi. Hya kalat aplyala sandarbh shodhane suddha sope jail. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १४:३४, २२ ऑगस्ट २०२५ (IST)
:::{{ping|Usernamekiran}} आपला सल्ला चांगला आहे. जर तुम्हाला सहकार्य करायचे असेल तर योजना करूया. त्यानुसार मी [[नवदुर्गा]] विषयावर काम करायला सुरुवात केली आहे. {{ping|Tiven2240}} यांना शक्य असल्यास नवरात्रीत हे एक्स/फेसबुकवर पोस्ट करता येतील; ज्याने वाचक व नवे लेखक पण वाढतील. दर रोज एक पोस्ट व त्यानुसार एक लेख सुधारणे आपल्याला नक्की शक्य आहे. [[सदस्य:Dharmadhyaksha|धर्माध्यक्ष]] ([[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha|चर्चा]]) १६:५३, २८ ऑगस्ट २०२५ (IST)
::::@[[सदस्य:Dharmadhyaksha|Dharmadhyaksha]] उत्तम कल्पना आहे! [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) २२:२४, २८ ऑगस्ट २०२५ (IST)
::::: हो. मी एक-दोन दिवसात एक जुजबी आराखडा तयार करतो, त्यावर चर्चा करून पुढची वाटचाल कशी करायची हे ठरवता येईल. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] २३:४४, २८ ऑगस्ट २०२५ (IST)
== Call for Expression of Interest – Advanced Train the Trainer 2025 (ATTT) ==
''Sorry for writing in English. Please feel free to translate it into your language.''
The [[:m:IIITH-OKI|Open Knowledge Initiatives]] (OKI) team at IIIT-Hyderabad is organising [[:m:IIITH-OKI/Advance Train The Trainer 2025|Advanced Train the Trainer (ATTT) 2025]], tentatively in the second week of October 2025 at IIIT-Hyderabad.
The program is for experienced Wikimedians who have attended TTT earlier and wish to deepen their leadership, thematic expertise, and practical skills. It will run in parallel [[:m:IIITH-OKI/Advance Train The Trainer 2025/Tracks|tracks]]:
* ''' Evaluation, Impact, and Data Storytelling''' – Measure, analyse, and communicate the impact of Wikimedia initiatives.
* '''Project Design Challenge''' – Develop a 3-month project with mentoring and planning tools.
Info about the event:
* Deadline: 20 August 2025
* Apply here: [[:m:IIITH-OKI/Advance Train The Trainer 2025/Expression of Interest|Expression of Interest form]]
If you cannot apply directly on Meta, email your proposal (following the Meta template) with a valid reason to nitesh@research.iiit.ac.in.
— Open Knowledge Initiatives Team, IIIT-Hyderabad
[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) २३:३०, १४ ऑगस्ट २०२५ (IST)
<!-- सदस्य:Nitesh (OKI)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Nitesh_Gill/lists/Indic_VPs&oldid=29127818 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Expression of Interest Extended: Advanced Train the Trainer 2025 ==
Dear all,
We are pleased to inform you that the deadline to submit your Expression of Interest has been extended until '''26 August'''. The [[:m:IIITH-OKI/Advance Train The Trainer 2025|Advanced Train the Trainer]] (ATTT) 2025 will be held on '''10, 11, and 12 October 2025 at IIIT-Hyderabad'''.
ATTT is designed for experienced Wikimedians who have or have not previously participated in Train the Trainer, but wish to develop further their leadership, thematic expertise, and practical application skills. The training will run in two thematic tracks:
* '''Evaluation, Impact, and Data Storytelling''' – Learn to measure, analyse, and narrate the impact of Wikimedia initiatives through hands-on labs and peer feedback.
* '''Project Design: From Learning to Action''' – Work on a 3-month project with mentoring and planning tools, turning learning into impactful, context-driven initiatives.
** Apply here: [[:m:IIITH-OKI/Advance Train The Trainer 2025/Expression of Interest|Expression of Interest form]]
** Deadline to apply (extended): 26 August 2025
** Event Dates: 10-12 October 2025
We will share further updates with you soon.
''Note: If you are unsure about which track to choose, please still submit your application by answering the questions thoroughly. Our team will review it and assign you to the most suitable track. If you are not comfortable applying directly on Meta, you may send your proposal (using the Meta template and with a valid reason) to nitesh@research.iiit.ac.in. If selected, the OKI team will publish it on Meta on your behalf.''
We look forward to receiving your applications and working together to shape impactful Wikimedia leadership!
Regards,
Open Knowledge Initiatives Team
IIIT-Hyderabad
[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) २०:१२, २० ऑगस्ट २०२५ (IST)
<!-- सदस्य:Nitesh (OKI)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Nitesh_Gill/lists/Indic_VPs&oldid=29127818 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Final Call: Apply for Advanced Train the Trainer 2025 by Today ==
Dear all,
This is a kind reminder that today is the '''last day''' to submit your '''Expression of Interest for Advanced Train the Trainer 2025'''. If you are interested, we warmly encourage you to complete your application at the earliest using the link below: [[:m:IIITH-OKI/Advance Train The Trainer 2025/Expression of Interest|Here]]
''Please note that we will not be able to accommodate requests for reopening the form after the deadline. Once submissions close, our team will begin the review process.''
We look forward to your participation and thank you for your continued interest in strengthening leadership within our communities.
Regards, IIITH-OKI
[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १४:०५, २६ ऑगस्ट २०२५ (IST)
<!-- सदस्य:Nitesh (OKI)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Nitesh_Gill/lists/Indic_VPs&oldid=29127818 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== <span lang="en" dir="ltr">Temporary accounts will be rolled out soon</span> ==
<div lang="en" dir="ltr">
<section begin="body"/>
Hello, we are the Wikimedia Foundation [[mw:Special:MyLanguage/Product Safety and Integrity|Product Safety and Integrity]] team. We would like to announce that '''we plan to enable [[mw:Special:MyLanguage/Trust and Safety Product/Temporary Accounts|temporary accounts]] for this wiki in the week of September 1'''.
Temporary accounts are successfully live on 30 wikis, including many large ones like German, Japanese, and French. The change they bring is especially relevant to logged-out editors, who this feature is designed to protect. But it is also relevant to community members like mentors, patrollers, and admins – anyone who reverts edits, blocks users, or otherwise interacts with logged-out editors as part of keeping the wikis safe and accurate.
'''Why we are building temporary accounts'''
Our wikis should be safer to edit by default for logged-out editors. Temporary accounts allow people to continue editing the wikis without creating an account, while avoiding publicly tying their edits to their IP address. We believe this is in the best interest of our logged-out editors, who make valuable contributions to the wikis and who may later create accounts and grow our community of editors, admins, and other roles. Even though the wikis do warn logged-out editors that their IP address will be associated with their edit, many people may not understand what an IP address is, or that it could be used to connect them to other information about them in ways they might not expect.
Additionally, our moderation software and tools rely too heavily on network origin (IP addresses) to identify users and patterns of activity, especially as IP addresses themselves are becoming less stable as identifiers. Temporary accounts allow for more precise interactions with logged-out editors, including more precise blocks, and can help limit how often we unintentionally end up blocking good-faith users who use the same IP addresses as bad-faith users.
'''How temporary accounts work'''
[[File:Temporary account banner and empty talk page.png|thumb]]
Any time a logged-out user publishes an edit on this wiki, a cookie will be set in this user's browser, and a temporary account tied with this cookie will be automatically created. This account's name will follow the pattern: <code dir=ltr>~2025-12345-67</code> (a tilde, current year, a number). On pages like Recent Changes or page history, this name will be displayed. The cookie will expire 90 days after its creation. As long as it exists, all edits made from this device will be attributed to this temporary account. It will be the same account even if the IP address changes, unless the user clears their cookies or uses a different device or web browser. A record of the IP address used at the time of each edit will be stored for 90 days after the edit. However, only some logged-in users will be able to see it.
'''What does this mean for different groups of users?'''
'''For logged-out editors'''
* This increases privacy: currently, if you do not use a registered account to edit, then everybody can see the IP address for the edits you made, even after 90 days. That will no longer be possible on this wiki.
* If you use a temporary account to edit from different locations in the last 90 days (for example at home and at a coffee shop), the edit history and the IP addresses for all those locations will now be recorded together, for the same temporary account. Users who [[foundation:Special:MyLanguage/Policy:Access_to_temporary_account_IP_addresses|meet the relevant requirements]] will be able to view this data. If this creates any personal security concerns for you, please contact talktohumanrights at wikimedia.org for advice.
'''For community members interacting with logged-out editors'''
* A temporary account is uniquely linked to a device. In comparison, an IP address can be shared with different devices and people (for example, different people at school or at work might have the same IP address).
* Compared to the current situation, it will be safer to assume that a temporary user's talk page belongs to only one person, and messages left there will be read by them. As you can see in the screenshot, temporary account users will receive notifications. It will also be possible to thank them for their edits, ping them in discussions, and invite them to get more involved in the community.
'''For users who use IP address data to moderate and maintain the wiki'''
* '''For patrollers''' who track persistent abusers, investigate violations of policies, etc.: Users who [[foundation:Special:MyLanguage/Policy:Access_to_temporary_account_IP_addresses|meet the requirements]] will be able to reveal temporary users' IP addresses and all contributions made by temporary accounts from a specific IP address or range ([[Special:IPContributions]]). They will also have access to useful information about the IP addresses thanks to the [[mw:Special:MyLanguage/Trust and Safety Product/IP Info|IP Info]] feature. Many other pieces of software have been built or adjusted to work with temporary accounts, including AbuseFilter, global blocks, Global User Contributions, and more. (For information for volunteer developers on how to update the code of your tools – see the last part of the message.)
* '''For admins blocking logged-out editors''':
** It will be possible to block many abusers by just blocking their temporary accounts. A blocked person won't be able to create new temporary accounts quickly if the admin selects the [[mw:Special:MyLanguage/Autoblock|autoblock]] option.
** It will still be possible to block an IP address or IP range.
* Temporary accounts will not be retroactively applied to contributions made before the deployment. On Special:Contributions, you will be able to see existing IP user contributions, but not new contributions made by temporary accounts on that IP address. Instead, you should use Special:IPContributions for this.
'''Our requests for you, and next steps'''
* If you know of any tools, bots, gadgets etc. using data about IP addresses or being available for logged-out users, you may want to test if they work on [[testwiki:Main_Page|testwiki]] or [[test2wiki:Main_Page|test2wiki]]. If you are a volunteer developer, [[mw:Special:MyLanguage/Trust and Safety Product/Temporary Accounts/For developers|read our documentation for developers]], and in particular, the section on [[mw:Special:MyLanguage/Trust and Safety Product/Temporary Accounts/For developers#How should I update my code?|how your code might need to be updated]].
* If you want to test the temporary account experience, for example just to check what it feels like, go to testwiki or test2wiki and edit without logging in.
* Tell us if you know of any difficulties that need to be addressed. We will try to help, and if we are not able, we will consider the available options.
* Look at our [[m:Meta:Babel#Temporary_Accounts:_access_to_IP_addresses_and_next_steps|previous message]] about requirements for users without extended rights who may need access to IP addresses.
To learn more about the project, check out [[mw:Special:MyLanguage/Trust and Safety Product/Temporary Accounts/FAQ|our FAQ]] – you will find many useful answers there. You may also [[mw:Special:MyLanguage/Trust and Safety Product/Temporary Accounts/Updates|look at the updates]] (we have just posted one) and [[mw:Newsletter:Product Safety and Integrity|subscribe to our new newsletter]]. If you'd like to talk to me (Szymon) off-wiki, you will find me on Discord and Telegram. Thank you!<section end="body" />
</div>
<bdi lang="en" dir="ltr">[[m:user:NKohli (WMF)|NKohli (WMF)]], [[m:user:SGrabarczuk (WMF)|SGrabarczuk (WMF)]]</bdi> ०३:०६, २७ ऑगस्ट २०२५ (IST)
(This message was sent to [[:विकिपीडिआ:चावडी/प्रगती]] and is being posted here due to a redirect.)
<!-- सदस्य:Quiddity (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Quiddity_(WMF)/sandbox6&oldid=29181713 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== <span lang="en" dir="ltr">Have your say: vote for the 2025 Board of Trustees</span> ==
<div lang="en" dir="ltr">
<section begin="announcement-content" />
Hello all,
The voting period for the [[m:Special:MyLanguage/Wikimedia Foundation elections/2025|2025 Board of Trustees election]] is now open. Candidates are running for two (2) seats on the Board.
To check your voter eligibility, please visit the [[m:Special:MyLanguage/Wikimedia Foundation elections/2025/Voter eligibility guidelines|voter eligibility page]].
Learn more about them by [[m:Special:MyLanguage/Wikimedia Foundation elections/2025/Candidates|reading their application statements and watch their candidacy videos]].
When you are ready, go to the [[m:Special:SecurePoll/vote/405|SecurePoll voting page to vote]].
'''The vote is open from October 8 at 00:00 UTC to October 22 at 23:59 UTC.'''
Best regards,
Abhishek Suryawanshi<br />Chair, Elections Committee<section end="announcement-content" />
</div>
[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १०:१८, ९ ऑक्टोबर २०२५ (IST)
(This message was sent to [[:विकिपीडिआ:चावडी/प्रगती]] and is being posted here due to a redirect.)
<!-- सदस्य:RamzyM (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Distribution_list/Global_message_delivery&oldid=29360896 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== <span lang="en" dir="ltr">Help us decide the name of the new Abstract Wikipedia project</span> ==
<div lang="en" dir="ltr">
<section begin="function1"/>
{{int:Hello}}. Please help pick a name for the new Abstract Wikipedia wiki project. This project will be a wiki that will enable users to combine functions from [[:f:|Wikifunctions]] and data from Wikidata in order to generate natural language sentences in any supported languages. These sentences can then be used by any Wikipedia (or elsewhere).
There will be two rounds of voting, each followed by legal review of candidates, with votes beginning on 20 October and 17 November 2025. Our goal is to have a final project name selected on mid-December 2025. If you would like to participate, then '''[[m:Special:MyLanguage/Abstract Wikipedia/Abstract Wikipedia naming contest|please learn more and vote now]]''' at meta-wiki.
{{Int:Feedback-thanks-title}}
<section end="function1"/>
</div>
-- [[User:Sannita (WMF)|User:Sannita (WMF)]] ([[User talk:Sannita (WMF)|talk]]) १७:१३, २० ऑक्टोबर २०२५ (IST)
(This message was sent to [[:विकिपीडिआ:चावडी/प्रगती]] and is being posted here due to a redirect.)
<!-- सदस्य:Sannita (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Distribution_list/Global_message_delivery&oldid=29432175 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== <span lang="en" dir="ltr">Seeking volunteers to join several of the movement’s committees</span> ==
<div lang="en" dir="ltr">
<section begin="announcement-content" />
Each year, typically from October through December, several of the movement’s committees seek new volunteers.
Read more about the committees on their Meta-wiki pages:
* [[m:Special:MyLanguage/Affiliations Committee|Affiliations Committee (AffCom)]]
* [[m:Special:MyLanguage/Ombuds commission|Ombuds commission (OC)]]
* [[m:Special:MyLanguage/Wikimedia Foundation/Legal/Community Resilience and Sustainability/Trust and Safety/Case Review Committee|Case Review Committee (CRC)]]
Applications for the committees open on October 30, 2025. Applications for the Affiliations Committee, Ombuds commission and the Case Review Committee close on December 11, 2025. Learn how to apply by [[m:Special:MyLanguage/Wikimedia Foundation/Legal/Committee appointments|visiting the appointment page on Meta-wiki]]. Post to the talk page or email cst[[File:At sign.svg|16x16px|link=|(_AT_)]]wikimedia.org with any questions you may have.
For the Committee Support team,
<section end="announcement-content" />
</div>
-[[m:User:MKaur (WMF)| MKaur (WMF)]] १९:४२, ३० ऑक्टोबर २०२५ (IST)
(This message was sent to [[:विकिपीडिआ:चावडी/प्रगती]] and is being posted here due to a redirect.)
<!-- सदस्य:MKaur (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Distribution_list/Global_message_delivery&oldid=29517125 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== <span lang="en" dir="ltr">Reminder: Help us decide the name of the new Abstract Wikipedia project</span> ==
<div lang="en" dir="ltr">
<section begin="function2"/>
{{int:Hello}}. Reminder: Please help to choose name for the new Abstract Wikipedia wiki project. The finalist vote starts today. The finalists for the name are: <span lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">Abstract Wikipedia, Multilingual Wikipedia, Wikiabstracts, Wikigenerator, Proto-Wiki</span>. If you would like to participate, then '''[[m:Special:MyLanguage/Abstract Wikipedia/Abstract Wikipedia naming contest|please learn more and vote now]]''' at meta-wiki.
{{Int:Feedback-thanks-title}}
<section end="function2"/>
</div>
-- [[User:Sannita (WMF)|User:Sannita (WMF)]] ([[User talk:Sannita (WMF)|talk]]) १९:५२, २० नोव्हेंबर २०२५ (IST)
(This message was sent to [[:विकिपीडिआ:चावडी/प्रगती]] and is being posted here due to a redirect.)
<!-- सदस्य:Sannita (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Distribution_list/Global_message_delivery&oldid=29583860 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== १,११,१११ आव्हान/आवाहन ==
{{Progression|(101411-100000)|(11111)|task=नवीन लेख निर्मीती}}
<!---- Progression साचातील प्रगती बदलण्यासाठी आजची मराठी विकिपीडियावरील लेखांची संख्य 101411 च्या जागी लिहा. ही संख्या २ मार्च २०२६ ची आहे. ---->
नमस्कार,
तुम्हाला साद घालण्यास कारण की तुम्ही गेल्या ३० दिवसांत मराठी विकिपीडियावर संपादन केलेले आहे. धन्यवाद.
२०२५ साल संपून २०२६ सुरू होत असताना येथील संपादकांना एक आवाहन करीत आहे की पुढील ३७३ दिवसांत येथील लेखसंख्या १,००,८९६ पासून १,११,१११ इतकी करावी. यासाठी आपल्याला रोज अंदाजे २८ लेख तयार करावे लागतील. हे मोठी आव्हान आहे परंतु आपण सगळे मिळून हे पेलू शकू ही आशा आणि विश्वास आहे.
हे आव्हान वाटते त्यापेक्षा अधिक कठीण आहे कारण लेखसंख्या वाढवत असताना येथील दर्जा कमी होउन उपयोगाचे नाही. येथे दर्जा मापण्यासाठी लेखांमागील संपादने आणि इतर पाने यांचे एक क्लिष्ट समीकरण असते. अधिक खोलात न जाता -- दर लेखामागे अधिकाधिक संपादने आणि इतर पाने म्हणजे चांगला दर्जा -- हे लक्षात ठेवणे पुरेसे आहे.
तरी आपण सगळ्यांनी नेट लावून हे आव्हान पेलूयात!
पुन्हा एकदा धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:००, २३ डिसेंबर २०२५ (IST)
{| class="collapsible collapsed section-body" style="margin-bottom:20px;"
|-
! colspan="3" class="section-header" |संपादकांना साद
|-
|
{{साद|663highland |ABreault (WMF) |ANANT PHONDKE |Acharya Atul |Aditya tamhankar |Adv Anant Vasantrao Sakunde |Ajinkya Salunkhe |Amish salunke |AmraSylheti |Anahidpishva |Ankit231132 |Aryan Bagkar |Ashokdhakane |AshutoshRapatwar30 |Aussie3.oi3 |BardBooksPublishingHouse |BharatGadhavi99 |BipP92 |ChapterGPT}}
:{{साद|ChiK | Civvì |Codename Noreste |CommonsDelinker |Cvrajarshi |DalidaEditor |Dharmadhyaksha |Dilip Dhamapurkar |Dilip wadje patil |Dinesh P Purohit |Dostojewskij |Double Trouble Team |Dr. Amol Arun Pagar |Dsrprj |Eaglespirit |Eihel |ElDiablo9412 |ExE Boss |Fulabai chavan |Ganesh4599 |Gauri G Gosavi |Gotitbro |Herpking |HeyBueno |Ink N Pen Publication |Janhaviloke1515 |JayCubby}}
:कृपया वरील संदेश पहावा. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:०१, २३ डिसेंबर २०२५ (IST)
::{{साद|अभय नातू |अर्जुन जयवंत बोरकर |अविनाश भिमराव ढळे |आर्या जोशी |ईश्वर जाधव |उमा महेश कासार |ऋतुजा हृदयनाथ गावडे |गझलगंधर्व सुधाकर कदम |छोटी|डॉ. शिवाजी भगवान माने |तेजा ताटे |दत्तात्रय पालकर |दिलीप बाळकृष्ण भोसले |प्रवीण कुबल |प्रसाद गावडे |रंगनाथ अजय काठेवाड |रश्मी राम|श्रीम.पूनम विष्णू पालव |संतोष गोरे |समीर विनोद डोंगरवार |सुचिता बागडे-खाडे|सूर्यकांत साळुंके |सौरभ विठ्ठलराव चौधरी|हनुमंत तुकाराम सुतार |हृदयनाथ लक्ष्मण गावडे |Kedarg6500}}
::
::कृपया वरील संदेश पहावा. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:०२, २३ डिसेंबर २०२५ (IST)
:::{{साद|Ketaki Modak|Khirid Harshad |LightandDark2000 |Litlok |Lymantria |MBq |MPF |MathXplore |Mlwb1953 |Mojo.bangladesh |Mr.SMSharad |Naresh Bhoye |NileshDev |Nitin.kunjir |Nitinraje Anuse |Nvdtn19 |PK2 |Patil Ranjit |Prabhudas Aajgaonkar |Pranav2202 |Pravin kubal |R. Henrik Nilsson |Rajaram.Lokhande |Rama Polji |RefreshNatureIQRekha Nivas Gurav|Rhutvij Sankpal |Rotondus |Rushikesh maske |SURYAKANT ALUNKE |Sahil1530 |Saish shinde |Sakretsu |Salil Kumar Mukherjee |Sandesh9822 |Sangeeta Patyekar}}
:::कृपया वरील संदेश पहावा -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:०४, २३ डिसेंबर २०२५ (IST)
::::{{साद|Santosh Yashavant Mohite |SerChevalerie |Sh Manju singh |Shivradnyi |ShrirangNene |Snehalata Jagadish Rane |Sonali Naik |Steinsplitter |Swati Rajendra Hindalekar |Tanaji Chhagan Bhosale |Tanbiruzzaman Ternarius |Thomsshelbyy |Tiven2240 |Tusharlasurkar mahanubhav|Udaygawas0104 |Unknown FG |Usernamekiran |Vikas chhabildas Patil |Vikrantkorde |Vilas N Shinde |WikiPedant |Wingstem |Yogesh R. Jadhav |ZPPSMALVANDEWOOLWADA |林詩朗92 |源義信 }}
::::कृपया वरील संदेश पहावा. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:०५, २३ डिसेंबर २०२५ (IST)
:::::<nowiki>* ~~~~</nowiki> [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १३:३७, २३ डिसेंबर २०२५ (IST)
|}
::नवीन लेखामध्ये किमान शब्दसंख्या किती असावी असा काही संकेत आहे का? [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १३:४२, २३ डिसेंबर २०२५ (IST)
:::लेख अगदी दोन ओळींचा असू नये. किमान खालील गोष्टी असाव्या --
:::*{{t|विकिडेटा माहितीचौकट}} साचा
:::*प्रस्तावना (व्यक्तीलेख असल्यास जन्म, मृत्यू तारीख आणि स्थानासह)
:::*विषयवस्तूचे महत्व दाखवणारा एक उतारा.
:::*बाह्य दुवे (असल्यास -- अधिकृत संकेतस्थळ, इ.)
:::*{{t|संदर्भयादी}} साचा (लेखात संदर्भ असावेत)
:::*वर्गीकरण
:::*आंतरविकि दुवा (असल्यास)
:::पूर्वी यासाठी संकेत लिहून ठेवले होते. ते शोधून त्यात सुधारणा करुन प्रकाशित व्हावे. cc: {{साद|संतोष गोरे}}
:::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:०६, २३ डिसेंबर २०२५ (IST)
::::धन्यवाद. [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १६:०३, २४ डिसेंबर २०२५ (IST)
<big>'''तुम्ही हे आव्हान पेलण्यासाठी तयार असाल तर खाली आपली सही करा'''</big> (<nowiki>* ~~~~</nowiki> असे लिहून.)
=== सही ===
# [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १२:१३, २३ डिसेंबर २०२५ (IST)
# [[User:संतोष गोरे|<span style="color: blue; font-weight: bold; background: linear-gradient( orange, white, green)">संतोष गोरे</span>]] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> ✉️</span>]] ) १३:३०, २३ डिसेंबर २०२५ (IST)
# [[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) १३:३८, २३ डिसेंबर २०२५ (IST)
# [[सदस्य:Nitin.kunjir|नितीन कुंजीर]] ([[सदस्य चर्चा:Nitin.kunjir|चर्चा]]) १४:४८, २३ डिसेंबर २०२५ (IST)
# [[सदस्य:Aditya tamhankar|ॲड. आदित्य अश्विनी उमेश ताम्हनकर]] ([[सदस्य चर्चा:Aditya tamhankar|चर्चा]]) २०:२७, २३ डिसेंबर २०२५ (IST)
# [[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ११:००, २४ डिसेंबर २०२५ (IST)
# [[सदस्य:ElDiablo9412|ElDiablo9412]] ([[सदस्य चर्चा:ElDiablo9412|चर्चा]]) १४:३०, २४ डिसेंबर २०२५ (IST)
# [[सदस्य:Dharmadhyaksha|धर्माध्यक्ष]] ([[सदस्य चर्चा:Dharmadhyaksha|चर्चा]]) १५:४९, २४ डिसेंबर २०२५ (IST)
# [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ०२:०४, २६ डिसेंबर २०२५ (IST)
== Feminism and Folklore 2026 starts soon ==
<div style="border:8px maroon ridge;padding:6px;">
[[File:Feminism and Folklore 2026 logo.svg|centre|550px|frameless]]
::<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
<div style="text-align: center; width: 100%;">''{{int:please-translate}}''</div>
;Invitation to Organize Feminism and Folklore 2026
Dear Wiki Community,
We are pleased to invite Wikimedia communities, affiliates, and independent contributors to organize the '''[[:m:Feminism and Folklore 2026|Feminism and Folklore 2026]]''' writing competition on your local Wikipedia.
The international campaign will run from '''1 February to 31 March 2026''' and aims to improve coverage of feminism, women’s histories, gender-related topics, and folk culture across Wikipedia projects.
;About the Campaign
'''Feminism and Folklore''' is a global writing initiative that complements the '''[[:c:Commons:Wiki Loves Folklore 2026|Wiki Loves Folklore]]''' photography competition. While Wiki Loves Folklore focuses on visual documentation, this writing campaign addresses the '''gender gap on Wikipedia''' by improving encyclopedic content related to folk culture and marginalized voices.
;What Can Participants Write About?
Communities can contribute by creating, expanding, or translating articles related to:
* Folk festivals, rituals, and celebrations
* Folk dances, music, and traditional performances
* Women and queer figures in folklore
* Women in mythology and oral traditions
* Women warriors, witches, and witch-hunting narratives
* Fairy tales, folk stories, and legends
* Folk games, sports, and cultural practices
Participants may work from curated article lists or generate new article suggestions using campaign tools.
;How to Sign Up as an Organizer
Organizers are requested to complete the following steps to register their community:
# Create a local project page on your wiki [[:m:Feminism and Folklore/Sample|(see sample)]]
# Set up the campaign using the '''CampWiz''' tool
# Prepare a local article list and clearly mention:
#* Campaign timeline
#* Local and international prizes
# Request a site notice from local administrators [[:mr:Template:SN-FNF|(see sample)]]
# Add your local project page and CampWiz link to the '''[[:m:Feminism and Folklore 2026/Project Page|Meta project page]]'''
;Campaign Tools
The Wiki Loves Folklore Tech Team has introduced tools to support organizers and participants:
* '''Article List Generator by Topic''' – Helps identify articles available on English Wikipedia but missing in your local language Wikipedia. The tool allows customized filters and provides downloadable article lists in CSV and wikitable formats.
* '''CampWiz''' – Enables communities to manage writing campaigns effectively, including jury-based evaluation. This will be the third year CampWiz is officially used for Feminism and Folklore.
Both tools are now available for use in the campaign. '''[https://tools.wikilovesfolklore.org/ Click here to access the tools]'''
;Learn More & Get Support
For detailed information about rules, timelines, and prizes, please visit the
'''[[:m:Feminism and Folklore 2026|Feminism and Folklore 2026 project page]]'''.
If you have any questions or need assistance, feel free to reach out via:
* '''[[:m:Talk:Feminism and Folklore 2026/Project Page|Meta talk page]]'''
* Email us using details on the contact page.
;Join Us
We look forward to your collaboration and coordination in making Feminism and Folklore 2026 a meaningful and impactful campaign for closing gender gaps and enriching folk culture content on Wikipedia.
Thank you and best wishes,
'''[[:m:Feminism and Folklore 2026|Feminism and Folklore 2026 International Team]]'''
----
''Stay connected:''
[[File:B&W Facebook icon.png|link=https://www.facebook.com/feminismandfolklore/|30x30px]]
[[File:B&W Twitter icon.png|link=https://twitter.com/wikifolklore|30x30px]]
</div></div>
== Invitation to Host Wiki Loves Folklore 2026 in Your Country ==
<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
<div style="text-align: center; width: 100%;">''{{int:please-translate}}''</div>
[[File:Wiki Loves Folklore Logo.svg|right|150px|frameless]]
Hello everyone,
We are delighted to invite Wikimedia affiliates, user groups, and community organizations worldwide to participate in '''Wiki Loves Folklore 2026''', an international initiative dedicated to documenting and celebrating folk culture across the globe.
;About Wiki Loves Folklore
'''Wiki Loves Folklore''' is an annual international photography competition hosted on Wikimedia Commons. The campaign runs from '''1 February to 31 March 2026''' and encourages photographers, cultural enthusiasts, and community members to contribute photographs that highlight:
* Folk traditions and rituals
* Cultural festivals and celebrations
* Traditional attire and crafts
* Performing arts, music, and dance
* Everyday practices rooted in folk heritage
Through this campaign, we aim to preserve and promote diverse folk cultures and make them freely accessible to the world.
[[:c:Commons:Wiki_Loves_Folklore_2026|Project page on Wikimedia Commons]]
; Host a Local Edition
As we celebrate the '''eight edition''' of Wiki Loves Folklore, we warmly invite communities to organize a local edition in their country or region. Hosting a local campaign is a great opportunity to:
* Increase visibility of your region’s folk culture
* Engage new contributors in your community
* Enrich Wikimedia Commons with high-quality cultural content
'''[[:c:Commons:Wiki_Loves_Folklore_2026/Organize|Sign up to organize]]:'''
If your team prefers to organize the competition in ''either February or March only'', please feel free to let us know.
If you are unable to organize, we encourage you to share this opportunity with other interested groups or organizations in your region.
;Get in Touch
If you have any questions, need support, or would like to explore collaboration opportunities, please feel free to contact us via:
* The project Talk pages
* Email: '''support@wikilovesfolklore.org'''
We are also happy to connect via an online meeting if your team would like to discuss planning or coordination in more detail.
Warm regards,
'''The Wiki Loves Folklore International Team'''
</div>
[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १८:५१, १८ जानेवारी २०२६ (IST)
(This message was sent to [[:विकिपीडिआ:चावडी/प्रगती]] and is being posted here due to a redirect.)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Distribution_list/Global_message_delivery/Wikipedia&oldid=29228188 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== <span lang="en" dir="ltr">Annual review of the Universal Code of Conduct and Enforcement Guidelines</span> ==
<div lang="en" dir="ltr">
<section begin="announcement-content" />
I am writing to you to let you know the annual review period for the Universal Code of Conduct and Enforcement Guidelines is open now. You can make suggestions for changes through 9 February 2026. This is the first step of several to be taken for the annual review. [[m:Special:MyLanguage/Universal Code of Conduct/Annual review/2026|Read more information and find a conversation to join on the UCoC page on Meta]].
The [[m:Special:MyLanguage/Universal Code of Conduct/Coordinating Committee|Universal Code of Conduct Coordinating Committee]] (U4C) is a global group dedicated to providing an equitable and consistent implementation of the UCoC. This annual review was planned and implemented by the U4C. For more information and the responsibilities of the U4C, [[m:Special:MyLanguage/Universal Code of Conduct/Coordinating Committee/Charter|you may review the U4C Charter]].
Please share this information with other members in your community wherever else might be appropriate.
-- In cooperation with the U4C, [[m:User:Keegan (WMF)|Keegan (WMF)]] ([[m:User talk:Keegan (WMF)|talk]])<section end="announcement-content" />
</div>
०२:३१, २० जानेवारी २०२६ (IST)
(This message was sent to [[:विकिपीडिआ:चावडी/प्रगती]] and is being posted here due to a redirect.)
<!-- सदस्य:Keegan (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Distribution_list/Global_message_delivery&oldid=29905753 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== <span lang="en" dir="ltr">Migration to Parsoid</span> ==
<div lang="en" dir="ltr">
<section begin="announcement-content" />
<em>[[m:Special:MyLanguage/Wikimedia Foundation/Product and Technology/Parsoid Read Views/Read View Announcement|Read this in another language]]</em>
Hello everyone! I am glad to inform you that as the next step in the [[mw:Special:MyLanguage/Parsoid/Parser Unification|Parser Unification]] project, Parsoid will soon be turned on as the default article renderer on your wiki. We are gradually increasing the number of wikis using Parsoid, with the intention of making it the default wikitext parser for MediaWiki's next long-term support release. This will make our wikis more reliable and consistent for editors, readers, and tools to use, as well as making the development of future wikitext features easier.
If this disrupts your workflow, don’t worry! You can still opt out through a user preference or turn Parsoid off on the current page using the Tools submenu, as described in the [[mw:Special:MyLanguage/Help:Extension:ParserMigration|Extension:ParserMigration]] documentation.
There is [[mw:Special:MyLanguage/Parsoid/Parser Unification/Confidence Framework|more information about our roll-out strategy]] available, including the testing done before we turn on Parsoid for a new wiki.
To report bugs and issues, please look at our [[mw:Special:MyLanguage/Parsoid/Parser Unification/Known Issues|known issues]] documentation and if you found a new bug please create a phab ticket and tag the [[phab:project/view/5846|Content Transform Team in Phabricator]].
<section end="announcement-content" />
</div>
<bdi lang="en" dir="ltr">[[mw:User:ABreault (WMF)|Content Transform Team]]</bdi> ०६:१२, १८ फेब्रुवारी २०२६ (IST)
(This message was sent to [[:विकिपीडिआ:चावडी/प्रगती]] and is being posted here due to a redirect.)
<!-- सदस्य:ABreault (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Wikimedia_Foundation/Product_and_Technology/Parsoid_Read_Views/2026-02-16_Wikipedias&oldid=30094589 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६ – लघु संवाद सत्र ==
नमस्कार,
'''स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६''' या आंतरराष्ट्रीय संपादन उपक्रमाच्या अनुषंगाने एक लघु संवाद सत्र आयोजित करण्यात येत आहे. या सत्रात उपक्रमाची थोडक्यात माहिती, सहभागी होण्याचे मार्ग आणि विकिपीडियावर स्त्रीवाद व लोकसाहित्याशी संबंधित विषयांवर लेखन कसे करता येईल याबद्दल चर्चा होईल.
* '''दिनांक:''' शनिवार, ७ मार्च २०२६
* '''वेळ:''' सायं. ६:०० – ६:३०
* '''स्वरूप:''' मुंबई येथे प्रत्यक्ष लघु कार्यशाळा तसेच 'झूम' द्वारे ऑनलाइन सहभाग
'''वक्ता:'''
* संतोष गोरे — मराठी [[विकिपीडिया:प्रचालक|विकिपीडियाचे प्रचालक]] व स्त्रीवाद आणि लोकसाहित्य उपक्रमाचे आयोजक
सर्व इच्छुक विकिसदस्यांनी या सत्रात सहभागी व्हावे ही विनंती.
अधिक माहिती:
[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६/कार्यशाळा]]
— आयोजक
[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०१:०३, ७ मार्च २०२६ (IST)
== विकीकॉन्फरन्स इंडिया २०२६ साठी शिष्यवृत्ती घोषणा ==
नमस्कार मंडळी,
विकी-परिषद इंडिया २०२६ (विकीकॉन्फरन्स इंडिया २०२६) साठी शिष्यवृत्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही परिषद (कॉन्फरन्स) ४ ते ६ सप्टेंबर रोजी भारतात कोची येथे होणार आहे.
या परिषदेत भारतातील, दक्षिण आशियातील तसेच अन्य ठिकाणाहून विकिमीडियन, विकीसमूहासाठी कार्यरत असणारे सहकारी, तसेच भरीव योगदान करणारे कार्यकर्ते सहभागी होतील. मुक्त ज्ञान निर्मिती बाबत समविचारी लोकांना भेटण्याची, एकत्र येण्याची, शिकण्याची, अनुभवांची/ विचारांची देवघेव करण्याची तसेच एकत्र काम सुरू करण्यासाठी ही एक मोठी संधी आहे.
तुम्ही जर विकिमीडिया प्रकल्पांमध्ये योगदान करत असाल अथवा विकीसमूहासाठी कार्यरत असाल तर या शिष्यवृत्ती साठी नक्की अर्ज करा. या शिष्यवृत्ती बद्दल [[diffblog:2026/03/19/namukku-othukoodam-scholarships-now-open-for-wikiconference-india-2026/|अधिक]] माहिती खालील प्रमाणे- 🙂
अर्ज करण्याची अंतिम वेळ- १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११.५९ भारतीय प्रमाण वेळे नुसार
अर्ज करण्यासाठीचा दुवा: [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdA3rR9xX_k31dzJrjM5MTDNYNUIRcAB45S4TflsYCbGJNrzg/viewform application link]
अधिक सविस्तर माहितीसाठीचा दुवा: [[metawiki:WikiConference_India_2026/Scholarship|Meta page link]]
कृपया अधिकाधिक सहकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवा.
धन्यवाद
विकीकॉन्फरन्स इंडिया २०२६ आयोजन समिती
-[[सदस्य:Gnoeee|Gnoeee]] ([[सदस्य चर्चा:Gnoeee|चर्चा]]) ०२:४२, २९ मार्च २०२६ (IST)
== Join the sixth Ukraine’s Cultural Diplomacy Month on Wikipedia! ==
<div lang="en" dir="ltr">
[[File:Ukraine’s Cultural Diplomacy Month on Wikipedia 2026.png|right|250px|thumb|link=https://meta.wikimedia.org/wiki/Ukraine%27s_Cultural_Diplomacy_Month_2026|Join our campaign!]]
{{int:please-translate}}
Dear Wikipedians!
[[:m:Special:MyLanguage/Wikimedia Ukraine|Wikimedia Ukraine]], in cooperation with the [[:en:Ministry of Foreign Affairs of Ukraine|MFA of Ukraine]] and [[:en:Ukrainian Institute|Ukrainian Institute]], has launched the sixth edition of writing challenge "'''[[:m:Special:MyLanguage/Ukraine's Cultural Diplomacy Month 2026|Ukraine's Cultural Diplomacy Month]]'''", which lasts from '''1st April''' until '''30th April 2026'''.
The initiative aims to promote knowledge about Ukrainian culture abroad by creating and improving Wikipedia articles in multiple languages. This year marks the sixth edition of the campaign, which will focus on contemporary culture, making today’s artistic voices and practices more visible to international audiences.
🧩'''How to participate?'''
Choose an article from the suggested list → Write an article in your language, or improve an existing one according to the rules → Add your contribution to the contest page and calculate your points → Win prizes and receive a certificate of participation → Become a promoter of truthful knowledge about Ukraine.
🧩'''[[m:Special:MyLanguage/Ukraine's Cultural Diplomacy Month 2026|Check our main page for more information]]'''.
'''If you are interested in coordinating long-term community engagement for the campaign and becoming a local ambassador, we would love to hear from you! Please let us know your interest.'''
If not, then we encourage you to translate the [[m:Special:MyLanguage/Ukraine's Cultural Diplomacy Month 2026|landing page of the contest]] and [https://meta.wikimedia.org/wiki/Special:MessageGroupStats?group=Centralnotice-tgroup-UCDM2026banner&messages=&language=en&x=D banner] into your own language.
Also, we set up a [[:m:CentralNotice/Request/Ukraine's Cultural Diplomacy Month 2026|banner]] to notify users of the possibility to participate in this challenge!
[[:m:User:OlesiaLukaniuk (WMUA)|OlesiaLukaniuk (WMUA)]] ([[:m:User talk:OlesiaLukaniuk (WMUA)|talk]]) 04:35, 1 April 2026 (UTC)
</div>
(This message was sent to [[:विकिपीडिआ:चावडी/प्रगती]] and is being posted here due to a redirect.)
<!-- सदस्य:OlesiaLukaniuk (WMUA)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:OlesiaLukaniuk_(WMUA)/list_of_wikis&oldid=28552112 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Invitation to join South Asian Community and the Annual Planning Discussions with WMF ==
"Kindly feel free to translate this text into your own language."
Dear Community member,
We would like to invite you all to the April edition of the South Asia Open Community Call that will focus on a discussion with the leadership of the Wikimedia Foundation on their [[:m:Wikimedia Foundation Annual Plan/2026-2027|Annual Plan (2026-2027)]].
The [[:m:Wikimedia Foundation Annual Plan|Foundation’s Annual Plan]] is a high-level roadmap for what the organisation aims to achieve in the coming year. It includes not only the foundation’s Goals, Progress, and plan but also a summary of Global Trends that impact the present and future of our movement.
This is the right time for the South Asia community to participate and share their thoughts on the Wikimedia Foundation’s annual plan, helping shape it together. Share your hopes, concerns, bold ideas, and specific requests to contribute to the Foundation’s planning.
Hence, the next [[:m:South Asia Open Community Call|South Asia Open Community Call]] will be hosted on the following dates/times. Please mark the same in your calendar and sign up [[:m:Event:South Asia Open Community Call, April 2026|here]].
* Platform: Google Meet
* Date: 17th April, 2026
* Time: 1930-2045 IST (1400-1515 UTC)
* Registration Link: [[:m:Event:South Asia Open Community Call, April 2026|here]]
Note: Only those who have registered will receive the joining link.
Look forward to seeing you on the call,
Best, [[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ००:११, ६ एप्रिल २०२६ (IST)
<!-- सदस्य:Nitesh Gill@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Nitesh_Gill/lists/Indic_VPs&oldid=29127818 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
== Request for comment (global AI policy) ==
<bdi lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
Apologies for writing in English. {{int:Please-translate}}
A [[:m:Requests for comment/Artificial intelligence policy|request for comment]] is currently being held to decide on a global AI policy. {{int:Feedback-thanks-title}}
[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ०६:२८, २६ एप्रिल २०२६ (IST)
</bdi>
(This message was sent to [[:विकिपीडिआ:चावडी/प्रगती]] and is being posted here due to a redirect.)
<!-- सदस्य:Codename Noreste@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Distribution_list/Global_message_delivery&oldid=30424282 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
pgffdiitqawmmrdpwcwqqvimnufaans
जपान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
373395
2680968
2678130
2026-04-25T17:34:46Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680968
wikitext
text/x-wiki
खालील यादी जपान क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. जपानने ९ ऑक्टोबर २०२२ रोजी इंडोनेशिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| जपानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|-
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1333930.html १८१०] || ९ ऑक्टोबर २०२२ || {{cr|IDN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}} || rowspan=3 |
|-
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1333931.html १८१३] || १० ऑक्टोबर २०२२ || {{cr|IDN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|-
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1333932.html १८१४] || ११ ऑक्टोबर २०२२ || {{cr|IDN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336952.html १८२२] || १५ ऑक्टोबर २०२२ || {{cr|KOR}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}} || rowspan=4 | [[२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता#गट ब|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत 'गट ब' पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336953.html १८२४] || १६ ऑक्टोबर २०२२ || {{cr|IDN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336954.html १८२७] || १७ ऑक्टोबर २०२२ || {{cr|KOR}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1336955.html १८२९] || १८ ऑक्टोबर २०२२ || {{cr|IDN}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|IDN}}
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383089.html २१५३] || २२ जुलै २०२३ || {{cr|PHI}} || {{flagicon|PNG}} [[अमिनी पार्क]], [[पोर्ट मोरेस्बी]] || {{cr|JPN}} || rowspan=6 | [[२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता#गट ब|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383091.html २१५५] || २३ जुलै २०२३ || {{cr|VAN}} || {{flagicon|PNG}} [[अमिनी पार्क]], [[पोर्ट मोरेस्बी]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383094.html २१६४] || २५ जुलै २०२३ || {{cr|PNG}} || {{flagicon|PNG}} [[अमिनी पार्क]], [[पोर्ट मोरेस्बी]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383096.html २१७०] || २६ जुलै २०२३ || {{cr|PHI}} || {{flagicon|PNG}} [[अमिनी पार्क]], [[पोर्ट मोरेस्बी]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383097.html २१७५] || २८ जुलै २०२३ || {{cr|VAN}} || {{flagicon|PNG}} [[अमिनी पार्क]], [[पोर्ट मोरेस्बी]] || {{cr|VAN}}
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383100.html २१८२] || २९ जुलै २०२३ || {{cr|PNG}} || {{flagicon|PNG}} [[अमिनी पार्क]], [[पोर्ट मोरेस्बी]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399105.html २२५६] || २७ सप्टेंबर २०२३ || {{cr|CAM}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|JPN}} || rowspan=2 | [[२०२२ आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा|२०२२ आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399111.html २२७०] || १ ऑक्टोबर २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418183.html २४४६] || २ फेब्रुवारी २०२४ || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड]], [[बँकॉक]] || {{cr|JPN}} || rowspan=5 | [[२०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर कप|२०२४ ए.सी.सी. पुरुष चॅलेंजर चषक]]
|- style="background:#cfc;"
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418187.html २४५०] || ४ फेब्रुवारी २०२४ || {{cr|MDV}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड]], [[बँकॉक]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418190.html २४५३] || ६ फेब्रुवारी २०२४ || {{cr|SIN}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड]], [[बँकॉक]] || {{cr|SIN}}
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418194.html २४५७] || ९ फेब्रुवारी २०२४ || {{cr|SAU}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड]], [[बँकॉक]] || {{cr|SAU}}
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418196.html २४६०] || ११ फेब्रुवारी २०२४ || {{cr|SIN}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड]], [[बँकॉक]] || {{cr|SIN}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418540.html २४६९] || १४ फेब्रुवारी २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|HK}} [[मिशन रोड ग्राउंड]], [[मोंग कोक]] || {{cr|HK}} || rowspan=5 | [[२०२४ ट्वेंटी-२० पूर्व आशिया कप|२०२४ पुरुष ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक]]
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418541.html २४७०] || १५ फेब्रुवारी २०२४ || {{cr|CHN}} || {{flagicon|HK}} [[मिशन रोड ग्राउंड]], [[मोंग कोक]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418542.html २४७२] || १५ फेब्रुवारी २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|HK}} [[मिशन रोड ग्राउंड]], [[मोंग कोक]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418544.html २४७६] || १६ फेब्रुवारी २०२४ || {{cr|CHN}} || {{flagicon|HK}} [[मिशन रोड ग्राउंड]], [[मोंग कोक]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1418545.html २४७८] || १७ फेब्रुवारी २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|HK}} [[मिशन रोड ग्राउंड]], [[मोंग कोक]] || {{cr|HK}}
|-
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431120.html २५९१] || ७ मे २०२४ || {{cr|MNG}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}} || rowspan=9 |
|-
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431121.html २५९३] || ८ मे २०२४ || {{cr|MNG}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|-
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431122.html २५९४] || ८ मे २०२४ || {{cr|MNG}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || अनिर्णित
|-
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431123.html २५९५] || ९-१० मे २०२४ || {{cr|MNG}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|-
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431124.html २६०२] || ११ मे २०२४ || {{cr|MNG}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|-
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431125.html २६०३] || ११ मे २०२४ || {{cr|MNG}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|-
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1431126.html २६०६] || १२ मे २०२४ || {{cr|MNG}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|-
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450766.html २८६१] || २५ सप्टेंबर २०२४ || {{cr|IDN}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|-
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450767.html २८६५] || २६ सप्टेंबर २०२४ || {{cr|PHI}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450768.html २८७०] || २८ सप्टेंबर २०२४ || {{cr|PHI}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}} || rowspan=6 | [[२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक उप-प्रादेशिक पात्रता ब|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत 'गट ब' पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450771.html २८७४] || २९ सप्टेंबर २०२४ || {{cr|KOR}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450772.html २८८२] || १ ऑक्टोबर २०२४ || {{cr|IDN}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450774.html २८८६] || २ ऑक्टोबर २०२४ || {{cr|PHI}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450777.html २८९२] || ४ ऑक्टोबर २०२४ || {{cr|KOR}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450779.html २८९५] || ५ ऑक्टोबर २०२४ || {{cr|IDN}} || {{flagicon|KOR}} [[येओनहुई क्रिकेट ग्राउंड]], [[इंचियोन]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482820.html ३१७७] || ८ मे २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}} || rowspan=3 | [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५ |२०२५ जपान तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482822.html ३१७९] || ९ मे २०२५ || {{cr|COK}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482825.html ३१८०] || ११ मे २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|THA}}
|-
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482826.html ३१८१] || १३ मे २०२५ || {{cr|COK}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}} || rowspan=2 |
|-
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482827.html ३१८२] || १४ मे २०२५ || {{cr|COK}} || {{flagicon|JPN}} [[सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सनो (तोचिगी)|सनो]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503454.html ३५०९] || ९ ऑक्टोबर २०२५ || {{cr|KUW}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात]] || {{cr|JPN}} || rowspan=6 | [[२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी]]
|- style="background:#cfc;"
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503457.html ३५१२] || १० ऑक्टोबर २०२५ || {{cr|NEP}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503461.html ३५१७] || १२ ऑक्टोबर २०२५ || {{cr|SAM}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503464.html ३५२०] || १५ ऑक्टोबर २०२५ || {{cr|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात]] || {{cr|QAT}}
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503467.html ३५२३] || १६ ऑक्टोबर २०२५ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503469.html ३५२५] || १७ ऑक्टोबर २०२५ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522998.html ३७३३] || २५ फेब्रुवारी २०२६ || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड]], [[बँकॉक]] || {{cr|JPN}} || rowspan=4 | [[२०२६ थायलंड चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1523001.html ३७३९] || २६ फेब्रुवारी २०२६ || {{cr|BHR}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड]], [[बँकॉक]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1523002.html ३७४२] || २७ फेब्रुवारी २०२६ || {{cr|BHU}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड]], [[बँकॉक]] || {{cr|JPN}}
|- style="background:#cfc;"
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1523005.html ३७४६] || २८ फेब्रुवारी २०२६ || {{cr|BHR}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड]], [[बँकॉक]] || टाय
|- style="background:#cfc;"
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1532641.html] || ९ मे २०२६ || {{cr|VAN}} || {{flagicon|JPN}} [[ऐची प्रांत|कोरोगी स्पोर्ट्स पार्क]], [[ऐची प्रांत|निशीन]] || TBD || rowspan=2 | [[२०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक उप-प्रादेशिक पात्रता|२०२८ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत उप-प्रादेशिक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1532644.html] || १० मे २०२६ || {{cr|FIJ}} || {{flagicon|JPN}} [[ऐची प्रांत|कोरोगी स्पोर्ट्स पार्क]], [[ऐची प्रांत|निशीन]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:जपान क्रिकेट|टी२०]]
jewjmanmduy1wt9rb37shk0rk8vm8sh
जर्सी क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
373648
2680969
2628813
2026-04-25T17:38:59Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680969
wikitext
text/x-wiki
खालील यादी जर्सी क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. जर्सीने ३१ मे २०१९ रोजी गर्न्सी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| जर्सीने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|-
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1185200.html ७८८] || ३१ मे २०१९ || {{cr|GUE}} || {{flagicon|GUE}} [[कॉलेज फिल्ड]], [[गर्न्सी|सेंट पीटर पोर्ट]] || टाय || rowspan=3 |
|-
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1185201.html ७८९] || १ जून २०१९ || {{cr|GUE}} || {{flagicon|GUE}} [[पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान]], [[गर्न्सी|कॅसल]] || {{cr|JER}}
|-
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1185202.html ७९०] || १ जून २०१९ || {{cr|GUE}} || {{flagicon|GUE}} [[पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान]], [[गर्न्सी|कॅसल]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1185179.html ७९१] || १५ जून २०१९ || {{cr|GUE}} || {{flagicon|GUE}} [[पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान]], [[गर्न्सी|कॅसल]] || {{cr|JER}} || rowspan=5 | [[२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1185184.html ७९५] || १६ जून २०१९ || {{cr|DEN}} || {{flagicon|GUE}} [[पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान]], [[गर्न्सी|कॅसल]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1185186.html ७९७] || १६ जून २०१९ || {{cr|Norway}} || {{flagicon|GUE}} [[पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान]], [[गर्न्सी|कॅसल]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1185192.html ८०२] || १९ जून २०१९ || {{cr|Italy}} || {{flagicon|GUE}} [[कॉलेज फिल्ड]], [[गर्न्सी|सेंट पीटर पोर्ट]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1185190.html ८०७] || २० जून २०१९ || {{cr|GER}} || {{flagicon|GUE}} [[कॉलेज फिल्ड]], [[गर्न्सी|सेंट पीटर पोर्ट]] || {{cr|GER}}
|-
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202014.html ९२६] || ९ ऑक्टोबर २०१९ || {{cr|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{cr|QAT}} || rowspan=3 |
|-
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202015.html ९२९] || १० ऑक्टोबर २०१९ || {{cr|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{cr|QAT}}
|-
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202016.html ९३०] || ११ ऑक्टोबर २०१९ || {{cr|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{cr|QAT}}
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199504.html ९४१] || १९ ऑक्टोबर २०१९ || {{cr|NGR}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबू धाबी]] || {{cr|JER}} || rowspan=6 | [[२०१९ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199509.html ९४७] || २० ऑक्टोबर २०१९ || {{cr|CAN}} || {{flagicon|UAE}} [[टोलेरान्स ओव्हल]], [[अबू धाबी]] || {{cr|CAN}}
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199519.html ९५७] || २२ ऑक्टोबर २०१९ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[टोलेरान्स ओव्हल]], [[अबू धाबी]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199524.html ९६२] || २३ ऑक्टोबर २०१९ || {{cr|HKG}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबू धाबी]] || {{cr|HKG}}
|- style="background:#cfc;"
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199530.html ९६८] || २५ ऑक्टोबर २०१९ || {{cr|IRE}} || {{flagicon|UAE}} [[टोलेरान्स ओव्हल]], [[अबू धाबी]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199538.html ९८२] || २७ ऑक्टोबर २०१९ || {{cr|OMA}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबू धाबी]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1282738.html १२९६] || १५ ऑक्टोबर २०२१ || {{cr|GER}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान]], [[आंदालुसिया|अल्मेरिया]] || {{cr|JER}} || rowspan=6 | [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता|२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1282741.html १३०३] || १६ ऑक्टोबर २०२१ || {{cr|ITA}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान]], [[आंदालुसिया|अल्मेरिया]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1282742.html १३०६] || १७ ऑक्टोबर २०२१ || {{cr|DEN}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान]], [[आंदालुसिया|अल्मेरिया]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1282745.html १३२१] || १९ ऑक्टोबर २०२१ || {{cr|GER}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान]], [[आंदालुसिया|अल्मेरिया]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1282746.html १३२५] || २० ऑक्टोबर २०२१ || {{cr|ITA}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान]], [[आंदालुसिया|अल्मेरिया]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1282749.html १३३७] || २१ ऑक्टोबर २०२१ || {{cr|DEN}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान]], [[आंदालुसिया|अल्मेरिया]] || {{cr|JER}}
|-
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310188.html १५४२] || २० मे २०२२ || {{cr|GUE}} || {{flagicon|GUE}} [[कॉलेज फिल्ड]], [[गर्न्सी|सेंट पीटर पोर्ट]] || {{cr|JER}} || rowspan=3 |
|-
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310189.html १५४३] || २१ मे २०२२ || {{cr|GUE}} || {{flagicon|GUE}} [[पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान]], [[गर्न्सी|कॅसल]] || {{cr|JER}}
|-
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310190.html १५४५] || २१ मे २०२२ || {{cr|GUE}} || {{flagicon|GUE}} [[पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान]], [[गर्न्सी|कॅसल]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321466.html १६३३] || ११ जुलै २०२२ || {{cr|USA}} || {{flagicon|ZIM}} [[बुलावायो ॲथलेटिक क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|USA}} || rowspan=5 | [[२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब|२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक गट ब पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321469.html १६३८] || १२ जुलै २०२२ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स स्पोर्ट्स क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|ZIM}}
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321476.html १६५१] || १४ जुलै २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|ZIM}} [[बुलावायो ॲथलेटिक क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321477.html १६५४] || १५ जुलै २०२२ || {{cr|UGA}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स स्पोर्ट्स क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|UGA}}
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321482.html १६६६] || १७ जुलै २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|ZIM}} [[बुलावायो ॲथलेटिक क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|JER}}
|-
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383062.html २१२१] || ७ जुलै २०२३ || {{cr|GUE}} || {{flagicon|JER}} [[फार्मर्स क्रिकेट क्लब ग्राउंड|शेतकरी क्रिकेट क्लब मैदान]], [[जर्सी|मार्टिन]] || {{cr|JER}} || rowspan=2 |
|-
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383063.html २१२२] || ८ जुलै २०२३ || {{cr|GUE}} || {{flagicon|JER}} [[फार्मर्स क्रिकेट क्लब ग्राउंड|शेतकरी क्रिकेट क्लब मैदान]], [[जर्सी|मार्टिन]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383068.html २१४७] || २० जुलै २०२३ || {{cr|AUT}} || {{flagicon|SCO}} [[द ग्रेंज क्लब]], [[एडिनबर्ग]] || {{cr|JER}} || rowspan=6 | [[२०२२-२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक युरोप पात्रता#प्रादेशिक अंतिम फेरी|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383073.html २१५२] || २१ जुलै २०२३ || {{cr|SCO}} || {{flagicon|SCO}} [[द ग्रेंज क्लब]], [[एडिनबर्ग]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383075.html २१५८] || २३ जुलै २०२३ || {{cr|ITA}} || {{flagicon|SCO}} [[एडिनबर्ग|गोल्डेनकर स्पोर्ट्स क्लब मैदान]], [[एडिनबर्ग]] || {{cr|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383079.html २१६२] || २४ जुलै २०२३ || {{cr|IRE}} || {{flagicon|SCO}} [[एडिनबर्ग|गोल्डेनकर स्पोर्ट्स क्लब मैदान]], [[एडिनबर्ग]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383082.html २१६७] || २५ जुलै २०२३ || {{cr|GER}} || {{flagicon|SCO}} [[द ग्रेंज क्लब]], [[एडिनबर्ग]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383087.html २१७९] || २८ जुलै २०२३ || {{cr|DEN}} || {{flagicon|SCO}} [[एडिनबर्ग|गोल्डेनकर स्पोर्ट्स क्लब मैदान]], [[एडिनबर्ग]] || {{cr|JER}}
|-
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426479.html २५६१] || १४ एप्रिल २०२४ || {{cr|ESP}} || {{flagicon|ESP}} [[ला मांगा क्लब]], [[कार्टाजेना, स्पेन|कार्टाजेना]] || {{cr|ESP}} || rowspan=7 |
|-
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426480.html २५६३] || १४ एप्रिल २०२४ || {{cr|ESP}} || {{flagicon|ESP}} [[ला मांगा क्लब]], [[कार्टाजेना, स्पेन|कार्टाजेना]] || {{cr|ESP}}
|-
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1438073.html २६९२] || १६ जून २०२४ || {{cr|DEN}} || {{flagicon|DEN}} [[स्वानहोम पार्क]], [[ब्रॉन्डबी]] || {{cr|JER}}
|-
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1438074.html २६९४] || १६ जून २०२४ || {{cr|DEN}} || {{flagicon|DEN}} [[स्वानहोम पार्क]], [[ब्रॉन्डबी]] || {{cr|JER}}
|-
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1440129.html २७१४] || २२ जून २०२४ || {{cr|GUE}} || {{flagicon|GUE}} [[राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान]], [[कॅस्टेल (गर्न्सी)|कॅस्टेल]]|| {{cr|JER}}
|-
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1440130.html २७१५] || २२ जून २०२४ || {{cr|GUE}} || {{flagicon|GUE}} [[राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान]], [[कॅस्टेल (गर्न्सी)|कॅस्टेल]] || {{cr|JER}}
|-
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1440131.html २७१८] || २३ जून २०२४ || {{cr|GUE}} || {{flagicon|GUE}} [[गर्न्सी रोव्हर्स ए.सी.|गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान]], [[कॅस्टेल (गर्न्सी)|कॅस्टेल]] || {{cr|GUE}}
|- style="background:#cfc;"
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1439813.html २७३८] || ७ जुलै २०२४ || {{cr|SRB}} || {{flagicon|GER}} [[बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान]], [[क्रेफेल्ड]] || {{cr|JER}} || rowspan=4 | [[२०२४-२५ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक युरोप पात्रता#पात्रता ब|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप गट 'ब' पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1439820.html २७४६] || ९ जुलै २०२४ || {{cr|SUI}} || {{flagicon|GER}} [[बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान]], [[क्रेफेल्ड]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1439821.html २७४८] || १० जुलै २०२४ || {{cr|BEL}} || {{flagicon|GER}} [[बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान]], [[क्रेफेल्ड]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1439836.html २७६३] || १४ जुलै २०२४ || {{cr|NOR}} || {{flagicon|GER}} [[बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान]], [[क्रेफेल्ड]] || {{cr|JER}}
|-
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487813.html ३२०४] || ६ जून २०२५ || {{cr|GUE}} || {{flagicon|JER}} [[ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान]], [[जर्सी|सेंट सेव्हियर]] || {{cr|GUE}} || rowspan=3 |
|-
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487814.html ३२०७] || ७ जून २०२५ || {{cr|GUE}} || {{flagicon|JER}} [[ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान]], [[जर्सी|सेंट सेव्हियर]] || {{cr|JER}}
|-
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487815.html ३२०९] || ७ जून २०२५ || {{cr|GUE}} || {{flagicon|JER}} [[ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान]], [[जर्सी|सेंट सेव्हियर]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490471.html ३२७५] || ५ जुलै २०२५ || {{cr|NED}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[वूरबर्ग]] || {{cr|NED}} || rowspan=3 | [[२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490475.html ३२८६] || ८ जुलै २०२५ || {{cr|GUE}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[वूरबर्ग]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490479.html ३३०१] || ११ जुलै २०२५ || {{cr|SCO}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[वूरबर्ग]] || {{cr|JER}}
|-
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533394.html] || १ मे २०२६ || {{cr|DEN}} || {{flagicon|DEN}} [[डेन्मार्क|सॉल्व्हंग्स पार्क]], [[डेन्मार्क|ग्लॉस्ट्रप]] || TBD || rowspan=3 |
|-
| ५८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533395.html] || २ मे २०२६ || {{cr|DEN}} || {{flagicon|DEN}} [[डेन्मार्क|सॉल्व्हंग्स पार्क]], [[डेन्मार्क|ग्लॉस्ट्रप]] || TBD
|-
| ५९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533396.html] || २ मे २०२६ || {{cr|DEN}} || {{flagicon|DEN}} [[डेन्मार्क|सॉल्व्हंग्स पार्क]], [[डेन्मार्क|ग्लॉस्ट्रप]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
gt0z6mdzur4pwzhob5yitz4tpju8yl6
लक्झेंबर्ग क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
374544
2680970
2679167
2026-04-25T17:44:52Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680970
wikitext
text/x-wiki
खालील यादी लक्झेंबर्ग क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. लक्झेंबर्गने २९ ऑगस्ट २०१९ रोजी तुर्कस्तान विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| लक्झेंबर्गने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197843.html ८६८] || २९ ऑगस्ट २०१९ || {{cr|TUR}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{cr|LUX}} || rowspan=4 | [[२०१९ कॉन्टिनेंटल कप (क्रिकेट)|२०१९ काँटिनेंटल चषक]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197845.html ८७१] || ३० ऑगस्ट २०१९ || {{cr|ROM}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{cr|ROM}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1198898.html ८७३] || ३१ ऑगस्ट २०१९ || {{cr|AUT}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{cr|AUT}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1198901.html ८७६] || १ सप्टेंबर २०१९ || {{cr|CZE}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{cr|CZE}}
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1229818.html १०८६] || २८ ऑगस्ट २०२० || {{cr|CZE}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|LUX}} || rowspan=4 | [[२०२० लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक|२०२० लक्झेंबर्ग तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1229819.html १०८८] || २९ ऑगस्ट २०२० || {{cr|CZE}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|CZE}}
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1229820.html १०८९] || २९ ऑगस्ट २०२० || {{cr|BEL}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|BEL}}
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1229823.html १०९२] || ३० ऑगस्ट २०२० || {{cr|BEL}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|BEL}}
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1263708.html ११५९] || २१ मे २०२१ || {{cr|CZE}} || {{flagicon|CZE}} [[विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी)|विनॉर क्रिकेट स्टेडियम]], [[प्राग]] || {{cr|CZE}} || rowspan=4 | [[२०२१ मध्य युरोप चषक]]
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1263709.html ११६०] || २१ मे २०२१ || {{cr|AUT}} || {{flagicon|CZE}} [[विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी)|विनॉर क्रिकेट स्टेडियम]], [[प्राग]] || {{cr|AUT}}
|- style="background:#cfc;"
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1263711.html ११६२] || २२ मे २०२१ || {{cr|CZE}} || {{flagicon|CZE}} [[विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी)|विनॉर क्रिकेट स्टेडियम]], [[प्राग]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1263712.html ११६३] || २३ मे २०२१ || {{cr|AUT}} || {{flagicon|CZE}} [[विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी)|विनॉर क्रिकेट स्टेडियम]], [[प्राग]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275269.html १२४५] || २ सप्टेंबर २०२१ || {{cr|BUL}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{cr|LUX}} || rowspan=4 | [[२०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक|२०२१ काँटिनेंटल चषक]]
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275267.html १२४७] || २ सप्टेंबर २०२१ || {{cr|MLT}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275274.html १२५४] || ४ सप्टेंबर २०२१ || {{cr|HUN}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275277.html १२५७] || ५ सप्टेंबर २०२१ || {{cr|ROM}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{cr|ROM}}
|-
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1318352.html १५५९] || ११ जून २०२२ || {{cr|SWI}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|LUX}} || rowspan=2 |
|-
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1318353.html १५६३] || ११ जून २०२२ || {{cr|SWI}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|SWI}}
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321305.html १६१९] || ८ जुलै २०२२ || {{cr|AUT}} || {{flagicon|CZE}} [[विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी)|विनॉर क्रिकेट स्टेडियम]], [[प्राग]] || {{cr|AUT}} || rowspan=4 | [[२०२२ मध्य युरोप चषक]]
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321306.html १६२०] || ८ जुलै २०२२ || {{cr|CZE}} || {{flagicon|CZE}} [[विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी)|विनॉर क्रिकेट स्टेडियम]], [[प्राग]] || {{cr|CZE}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321308.html १६२६] || ९ जुलै २०२२ || {{cr|AUT}} || {{flagicon|CZE}} [[विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी)|विनॉर क्रिकेट स्टेडियम]], [[प्राग]] || {{cr|AUT}}
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321309.html १६२९] || १० जुलै २०२२ || {{cr|CZE}} || {{flagicon|CZE}} [[विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी)|विनॉर क्रिकेट स्टेडियम]], [[प्राग]] || {{cr|CZE}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321281.html १६८०] || २४ जुलै २०२२ || {{cr|AUT}} || {{flagicon|FIN}} [[टिकुरिला क्रिकेट मैदान]], [[व्हंटा]] || {{cr|AUT}} || rowspan=5 | [[२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता#पात्रता गट ब|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप गट ब पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321288.html १६८७] || २५ जुलै २०२२ || {{cr|GUE}} || {{flagicon|FIN}} [[केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[फिनलंड|केरावा]] || {{cr|GUE}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321294.html १६९४] || २८ जुलै २०२२ || {{cr|BUL}} || {{flagicon|FIN}} [[केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[फिनलंड|केरावा]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321299.html १७०८] || ३० जुलै २०२२ || {{cr|SVN}} || {{flagicon|FIN}} [[टिकुरिला क्रिकेट मैदान]], [[व्हंटा]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321303.html १७१६] || ३१ जुलै २०२२ || {{cr|SUI}} || {{flagicon|FIN}} [[टिकुरिला क्रिकेट मैदान]], [[व्हंटा]] || {{cr|LUX}}
|-
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1381449.html २११३] || २४ जून २०२३ || {{cr|SWI}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|LUX}} || rowspan=2 |
|-
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1381450.html २११७] || २५ जून २०२३ || {{cr|SWI}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|SWI}}
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384584.html २१२८] || ११ जुलै २०२३ || {{cr|MLT}} || {{flagicon|MLT}} [[मार्सा स्पोर्ट्स क्लब]], [[मार्सा (माल्टा)|मार्सा]] || {{cr|MLT}} || rowspan=4 | [[२०२३ मदिना कप|२०२३ मदिना चषक]]
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384585.html २१२९] || ११ जुलै २०२३ || {{cr|FRA}} || {{flagicon|MLT}} [[मार्सा स्पोर्ट्स क्लब]], [[मार्सा (माल्टा)|मार्सा]] || {{cr|FRA}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384586.html २१३०] || १२ जुलै २०२३ || {{cr|MLT}} || {{flagicon|MLT}} [[मार्सा स्पोर्ट्स क्लब]], [[मार्सा (माल्टा)|मार्सा]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384587.html २१३१] || १२ जुलै २०२३ || {{cr|FRA}} || {{flagicon|MLT}} [[मार्सा स्पोर्ट्स क्लब]], [[मार्सा (माल्टा)|मार्सा]] || {{cr|FRA}}
|- style="background:#cfc;"
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384589.html २१३३] || १३ जुलै २०२३ || {{cr|MLT}} || {{flagicon|MLT}} [[मार्सा स्पोर्ट्स क्लब]], [[मार्सा (माल्टा)|मार्सा]] || {{cr|MLT}} || rowspan=5 | [[२०२३ व्हॅलेटा कप|२०२३ व्हॅलेटा चषक]]
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384592.html २१३६] || १४ जुलै २०२३ || {{cr|SUI}} || {{flagicon|MLT}} [[मार्सा स्पोर्ट्स क्लब]], [[मार्सा (माल्टा)|मार्सा]] || {{cr|SUI}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384595.html २१४०] || १५ जुलै २०२३ || {{cr|ROM}} || {{flagicon|MLT}} [[मार्सा स्पोर्ट्स क्लब]], [[मार्सा (माल्टा)|मार्सा]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384597.html २१४२] || १५ जुलै २०२३ || {{cr|FRA}} || {{flagicon|MLT}} [[मार्सा स्पोर्ट्स क्लब]], [[मार्सा (माल्टा)|मार्सा]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384599.html २१४४] || १६ जुलै २०२३ || {{cr|ROM}} || {{flagicon|MLT}} [[मार्सा स्पोर्ट्स क्लब]], [[मार्सा (माल्टा)|मार्सा]] || {{cr|ROM}}
|-
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1400055.html २३१५] || १५ ऑक्टोबर २०२३ || {{cr|GIB}} || {{flagicon|GIB}} [[युरोपा स्पोर्ट्स पार्क]], [[जिब्राल्टर]] || {{cr|GIB}} || rowspan=2 |
|-
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1400056.html २३१७] || १५ ऑक्टोबर २०२३ || {{cr|GIB}} || {{flagicon|GIB}} [[युरोपा स्पोर्ट्स पार्क]], [[जिब्राल्टर]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1436471.html २६५२] || ९ जून २०२४ || {{cr|ITA}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[रोम|स्पिनासिटो]] || {{cr|ITA}} || rowspan=5 | [[२०२४-२५ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक युरोप पात्रता#पात्रता अ|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप गट अ पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1436481.html २६६९] || १२ जून २०२४ || {{cr|TUR}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[रोम|स्पिनासिटो]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1436484.html २६७४] || १३ जून २०२४ || {{cr|FRA}} || {{flagicon|ITA}} [[रोम|सिमर क्रिकेट मैदान]], [[रोम]] || {{cr|FRA}}
|- style="background:#cfc;"
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1436487.html २६८३] || १५ जून २०२४ || {{cr|IOM}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[रोम|स्पिनासिटो]] || {{cr|IOM}}
|- style="background:#cfc;"
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1436491.html २६९१] || १६ जून २०२४ || {{cr|ISR}} || {{flagicon|ITA}} [[रोम क्रिकेट मैदान]], [[रोम|स्पिनासिटो]] || {{cr|ISR}}
|-
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487631.html ३२५५] || २१ जून २०२५ || {{cr|SWI}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|SWI}} || rowspan=3 |
|-
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487632.html ३२५७] || २१ जून २०२५ || {{cr|SWI}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|SWI}}
|-
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487633.html ३२६१] || २२ जून २०२५ || {{cr|SWI}} || {{flagicon|LUX}} [[पियरी वेरनर क्रिकेट मैदान]], [[लक्झेंबर्ग|वॉलफरडांगे]] || {{cr|LUX}}
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1495656.html ३३६८] || २५ जुलै २०२५ || {{cr|HUN}} || {{flagicon|HUN}} [[हंगेरी|जीबी ओव्हल]], [[हंगेरी|सोड्लिगेट]] || {{cr|HUN}} || rowspan=4 | [[२०२५ हंगेरी चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1495657.html ३३७१] || २६ जुलै २०२५ || {{cr|ROM}} || {{flagicon|HUN}} [[हंगेरी|जीबी ओव्हल]], [[हंगेरी|सोड्लिगेट]] || {{cr|ROM}}
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1495659.html ३३७७] || २६ जुलै २०२५ || {{cr|AUT}} || {{flagicon|HUN}} [[हंगेरी|जीबी ओव्हल]], [[हंगेरी|सोड्लिगेट]] || {{cr|AUT}}
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1495660.html ३३७९] || २७ जुलै २०२५ || {{cr|HUN}} || {{flagicon|HUN}} [[हंगेरी|जीबी ओव्हल]], [[हंगेरी|सोड्लिगेट]] || {{cr|HUN}}
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:लक्झेंबर्गमधील क्रिकेट|टी२०]]
d84fegbu5gpifhqof8736i7m2vloq3t
मलेशिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
374598
2680971
2678181
2026-04-25T17:47:18Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680971
wikitext
text/x-wiki
खालील यादी मलेशिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. मलेशियाने २४ जून २०१९ रोजी थायलंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| मलेशियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1186488.html ८०९] || २४ जून २०१९ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०१९ मलेशिया ट्वेंटी२० तिरंगी मालिका|२०१९ मलेशिया तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1186489.html ८१०] || २५ जून २०१९ || {{cr|MDV}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1186491.html ८१३] || २७ जून २०१९ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1186492.html ८१४] || २८ जून २०१९ || {{cr|MDV}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || अनिर्णित
|-
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1192223.html ८२७] || १३ जुलै २०१९ || {{cr|NEP}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|NEP}} || rowspan=2 |
|-
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1192224.html ८३०] || १४ जुलै २०१९ || {{cr|NEP}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190768.html ८३३] || २२ जुलै २०१९ || {{cr|KUW}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - प्रादेशिक अंतिम फेरी|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190771.html ८३५] || २४ जुलै २०१९ || {{cr|NEP}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190773.html ८३७] || २६ जुलै २०१९ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|SIN}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190775.html ८३९] || २७ जुलै २०१९ || {{cr|QAT}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|QAT}}
|-
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202007.html ८९६] || २९ सप्टेंबर २०१९ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|VAN}} || rowspan=10 |
|-
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202008.html ८९८] || १-२ ऑक्टोबर २०१९ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|VAN}}
|-
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202009.html ९००] || २ ऑक्टोबर २०१९ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202010.html ९०१] || ३ ऑक्टोबर २०१९ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|VAN}}
|-
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202011.html ९०६] || ४ ऑक्टोबर २०१९ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215136.html १०४४] || २० फेब्रुवारी २०२० || {{cr|HKG}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215137.html १०४५] || २१ फेब्रुवारी २०२० || {{cr|HKG}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215138.html १०५१] || २३ फेब्रुवारी २०२० || {{cr|HKG}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215139.html १०५५] || २४ फेब्रुवारी २०२० || {{cr|HKG}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215140.html १०६२] || २६ फेब्रुवारी २०२० || {{cr|HKG}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217739.html १०६८] || २९ फेब्रुवारी २०२० || {{cr|NEP}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२० आशिया कप पात्रता#२०२० एसीसी पूर्वी क्षेत्र टी२०|२०२० आशिया चषक पूर्व विभाग पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217741.html १०७०] || १ मार्च २०२० || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217742.html १०७१] || ३ मार्च २०२० || {{cr|SIN}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|SIN}}
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217747.html १०७६] || ६ मार्च २०२० || {{cr|HK}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257946.html ११५०] || १८ एप्रिल २०२१ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिका|२०२१ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257947.html ११५१] || १९ एप्रिल २०२१ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257949.html ११५३] || २१ एप्रिल २०२१ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || टाय
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257950.html ११५५] || २२ एप्रिल २०२१ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305499.html १४९८] || २९ मार्च २०२२ || {{cr|PNG}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२१-२२ नेपाळ तिरंगी मालिका|२०२२ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305500.html १४९९] || ३० मार्च २०२२ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305502.html १५०१] || १ एप्रिल २०२२ || {{cr|PNG}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305503.html १५०२] || २ एप्रिल २०२२ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|-
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321311.html १५८३] || २८ जून २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|SIN}} || rowspan=3 |
|-
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321312.html १५८९] || २९ जून २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|-
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321313.html १५९२] || ३० जून २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321998.html १५९७] || २ जुलै २०२२ || {{cr|BHU}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}} || rowspan=7 | [[२०२२ मलेशिया चौरंगी मालिका|२०२२ मलेशिया चौरंगी मालिका (जुलै)]]
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322000.html १६०३] || ३ जुलै २०२२ || {{cr|BHU}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322001.html १६०८] || ४ जुलै २०२२ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322004.html १६१३] || ६ जुलै २०२२ || {{cr|MDV}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322006.html १६१५] || ७ जुलै २०२२ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322008.html १६२२] || ९ जुलै २०२२ || {{cr|MDV}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322010.html १६३२] || ११ जुलै २०२२ || {{cr|BHU}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349378.html १९५६] || १५ डिसेंबर २०२२ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}} || rowspan=7 | [[२०२२-२३ मलेशिया चौरंगी मालिका|२०२२ मलेशिया चौरंगी मालिका (डिसेंबर)]]
|- style="background:#cfc;"
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349380.html १९६०] || १६ डिसेंबर २०२२ || {{cr|QAT}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349383.html १९६५] || १८ डिसेंबर २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349385.html १९६९] || १९ डिसेंबर २०२२ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349387.html १९७५] || २१ डिसेंबर २०२२ || {{cr|QAT}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349388.html १९७६] || २२ डिसेंबर २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349391.html १९८१] || २३ डिसेंबर २०२२ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|BHR}}
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1361770.html २०१४] || ८ मार्च २०२३ || {{cr|KUW}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२२-२३ हाँगकाँग चौरंगी मालिका|२०२३ हाँगकाँग चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1361772.html २०१६] || ९ मार्च २०२३ || {{cr|BHR}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1361775.html २०२०] || ११ मार्च २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1362242.html २०२२] || १२ मार्च २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370797.html २०५१] || २ मे २०२३ || {{cr|IDN}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|MAS}} || rowspan=3 | [[२०२३ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा#टी-२०|२०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370795.html २०५३] || ४ मे २०२३ || {{cr|THA}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370799.html २०६६] || ११ मे २०२३ || {{cr|CAM}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|CAM}}
|- style="background:#cfc;"
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383101.html २१६९] || २६ जुलै २०२३ || {{cr|CHN}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता#पात्रता ब|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया गट ब पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ५८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383104.html २१७३] || २७ जुलै २०२३ || {{cr|BHU}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ५९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383107.html २१८४] || ३० जुलै २०२३ || {{cr|MYA}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ६० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383110.html २१८७] || १ ऑगस्ट २०२३ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ६१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1398295.html २२४१] || १९ सप्टेंबर २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२३ मलेशिया तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ६२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1398296.html २२४४] || २० सप्टेंबर २०२३ || {{cr|PNG}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ६३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1398298.html २२४९] || २२ सप्टेंबर २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ६४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1398299.html २२५२] || २३ सप्टेंबर २०२३ || {{cr|PNG}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ६५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399106.html २२५७] || २८ सप्टेंबर २०२३ || {{cr|SIN}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|MAS}} || rowspan=3 | [[२०२२ आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा|२०२२ आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ६६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399112.html २२७५] || २ ऑक्टोबर २०२३ || {{cr|THA}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ६७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399116.html २२८३] || ४ ऑक्टोबर २०२३ || {{cr|BAN}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|BAN}}
|- style="background:#cfc;"
| ६८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405315.html २३३५] || ३० ऑक्टोबर २०२३ || {{cr|OMA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|OMA}} || rowspan=3 | [[२०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता#प्रादेशिक अंतिम फेरी|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ६९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405319.html २३४०] || ३१ ऑक्टोबर २०२३ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405323.html २३४४] || २ नोव्हेंबर २०२३ || {{cr|SIN}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ७१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422810.html २४९९] || ६ मार्च २०२४ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=5 | [[२०२४ मलेशिया ओपन टी-२० चॅम्पियनशिप|२०२४ मलेशिया खुली ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| ७२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422811.html २५०२] || ७ मार्च २०२४ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}}
|- style="background:#cfc;"
| ७३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422813.html २५०६] || ९ मार्च २०२४ || {{cr|KUW}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ७४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422816.html २५१२] || १० मार्च २०२४ || {{cr|TAN}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ७५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422818.html २५१४] || ११ मार्च २०२४ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}}
|-
| ७६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1425110.html २५२२] || १६ मार्च २०२४ || {{cr|PNG}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|PNG}} || rowspan=2 |
|-
| ७७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1425111.html २५२३] || १७ मार्च २०२४ || {{cr|PNG}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ७८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426457.html २५४९] || १२ एप्रिल २०२४ || {{cr|NEP}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात]] || {{cr|NEP}} || rowspan=4 | [[२०२४ एसीसी पुरुष प्रीमियर कप|२०२४ ए.सी.सी. पुरुष प्रीमियर चषक]]
|- style="background:#cfc;"
| ७९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426462.html २५५७] || १३ एप्रिल २०२४ || {{cr|SAU}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ८० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426466.html २५६६] || १५ एप्रिल २०२४ || {{cr|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात]] || {{cr|QAT}}
|- style="background:#cfc;"
| ८१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426471.html २५७१] || १७ एप्रिल २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446772.html २७८८] || २२ ऑगस्ट २०२४ || {{cr|KUW}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेरी केंबंगन]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२४ मलेशिया तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446773.html २७९५] || २३ ऑगस्ट २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेरी केंबंगन]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ८४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446775.html २८०५] || २५ ऑगस्ट २०२४ || {{cr|KUW}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेरी केंबंगन]] || {{cr|KUW}}
|- style="background:#cfc;"
| ८५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446776.html २८१२] || २६ ऑगस्ट २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेरी केंबंगन]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ८६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447477.html २८२६] || ३० ऑगस्ट २०२४ || {{cr|MDV}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=6 | [[२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया उप-प्रादेशिक पात्रता अ|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया गट अ पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ८७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447481.html २८३०] || ३१ ऑगस्ट २०२४ || {{cr|MYA}} || {{flagicon|MAS}} [[यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी, सेलंगोर|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ८८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447488.html २८३७] || ३ सप्टेंबर २०२४ || {{cr|SIN}} || {{flagicon|MAS}} [[यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी, सेलंगोर|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ८९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447489.html २८३९] || ५ सप्टेंबर २०२४ || {{cr|KUW}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|KUW}}
|- style="background:#cfc;"
| ९० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447494.html २८४५] || ७ सप्टेंबर २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ९१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447496.html २८४८] || ९ सप्टेंबर २०२४ || {{cr|MGL}} || {{flagicon|MAS}} [[यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी, सेलंगोर|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ९२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1475525.html ३१०८] || १० मार्च २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}} || rowspan=4 | [[२०२५ मलेशिया तिरंगी मालिका|२०२५ मलेशिया तिरंगी मालिका (मार्च)]]
|- style="background:#cfc;"
| ९३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1475527.html ३११३] || १२ मार्च २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ९४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1475528.html ३११६] || १३ मार्च २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}}
|- style="background:#cfc;"
| ९५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1475530.html ३११९] || १५ मार्च २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ९६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482089.html ३१५५] || २४ एप्रिल २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=5 | [[२०२५ मलेशिया चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ९७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482090.html ३१५९] || २५ एप्रिल २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ९८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482092.html ३१६१] || २६ एप्रिल २०२५ || {{cr|SAU}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ९९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482095.html ३१६७] || २८ एप्रिल २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| १०० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482096.html ३१६८] || २९ एप्रिल २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १०१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482098.html ३१७०] || ३० एप्रिल २०२५ || {{cr|SAU}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|SAU}} || rowspan=2 | [[२०२५ मलेशिया चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १०२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482101.html ३१७२] || २ मे २०२५ || {{cr|SAU}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494090.html ३३२०] || १८ जुलै २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}} || rowspan=7 | [[२०२५ आशिया प्रशांत क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी]]
|- style="background:#cfc;"
| १०४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494092.html ३३२७] || १९ जुलै २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494095.html ३३३४] || २० जुलै २०२५ || {{cr|SAM}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494096.html ३३४३] || २२ जुलै २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494099.html ३३५३] || २३ जुलै २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494100.html ३३५८] || २४ जुलै २०२५ || {{cr|SAM}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494102.html ३३७०] || २६ जुलै २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ११० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503453.html ३५०८] || ९ ऑक्टोबर २०२५ || {{cr|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात]] || {{cr|QAT}} || rowspan=2 | [[२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया -पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503456.html ३५११] || १० ऑक्टोबर २०२५ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ११२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1511998.html ३५८७] || २४ नोव्हेंबर २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || अनिर्णित || rowspan=3 | [[२०२५ मलेशिया तिरंगी मालिका (नोव्हेंबर)]]
|- style="background:#cfc;"
| ११३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1511999.html ३५८८] || २५ नोव्हेंबर २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ११४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512003.html ३६००] || १ डिसेंबर २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ११५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513825.html ३६२०] || ९ डिसेंबर २०२५ || {{cr|PHI}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२५ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा#टी-२०|२०२५ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ११६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513826.html ३६२४] || १० डिसेंबर २०२५ || {{cr|IDN}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ११७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513831.html ३६३४] || १२ डिसेंबर २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ११८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513833.html ३६३९] || १३ डिसेंबर २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}}
|-
| ११९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1527157.html ३७५३] || ७ मार्च २०२६ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=3 |
|-
| १२० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1527158.html ३७५४] || ८ मार्च २०२६ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}}
|-
| १२१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1527159.html ३७६१] || १० मार्च २०२६ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}}
|-
| १२२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533390.html] || १ मे २०२६ || {{cr|IDN}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD || rowspan=4 |
|-
| १२३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533391.html] || २ मे २०२६ || {{cr|IDN}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १२४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533392.html] || ४ मे २०२६ || {{cr|IDN}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १२५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533393.html] || ५ मे २०२६ || {{cr|IDN}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:मलेशियामधील क्रिकेट|टी२०]]
hrf7t04w4w4goy2xa5n1380ipl3dd77
2680972
2680971
2026-04-25T17:47:51Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680972
wikitext
text/x-wiki
खालील यादी मलेशिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. मलेशियाने २४ जून २०१९ रोजी थायलंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| मलेशियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1186488.html ८०९] || २४ जून २०१९ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०१९ मलेशिया ट्वेंटी२० तिरंगी मालिका|२०१९ मलेशिया तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1186489.html ८१०] || २५ जून २०१९ || {{cr|MDV}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1186491.html ८१३] || २७ जून २०१९ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1186492.html ८१४] || २८ जून २०१९ || {{cr|MDV}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || अनिर्णित
|-
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1192223.html ८२७] || १३ जुलै २०१९ || {{cr|NEP}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|NEP}} || rowspan=2 |
|-
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1192224.html ८३०] || १४ जुलै २०१९ || {{cr|NEP}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190768.html ८३३] || २२ जुलै २०१९ || {{cr|KUW}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - प्रादेशिक अंतिम फेरी|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190771.html ८३५] || २४ जुलै २०१९ || {{cr|NEP}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190773.html ८३७] || २६ जुलै २०१९ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|SIN}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190775.html ८३९] || २७ जुलै २०१९ || {{cr|QAT}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|QAT}}
|-
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202007.html ८९६] || २९ सप्टेंबर २०१९ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|VAN}} || rowspan=10 |
|-
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202008.html ८९८] || १-२ ऑक्टोबर २०१९ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|VAN}}
|-
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202009.html ९००] || २ ऑक्टोबर २०१९ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202010.html ९०१] || ३ ऑक्टोबर २०१९ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|VAN}}
|-
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1202011.html ९०६] || ४ ऑक्टोबर २०१९ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215136.html १०४४] || २० फेब्रुवारी २०२० || {{cr|HKG}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215137.html १०४५] || २१ फेब्रुवारी २०२० || {{cr|HKG}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215138.html १०५१] || २३ फेब्रुवारी २०२० || {{cr|HKG}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215139.html १०५५] || २४ फेब्रुवारी २०२० || {{cr|HKG}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|-
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215140.html १०६२] || २६ फेब्रुवारी २०२० || {{cr|HKG}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217739.html १०६८] || २९ फेब्रुवारी २०२० || {{cr|NEP}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२० आशिया कप पात्रता#२०२० एसीसी पूर्वी क्षेत्र टी२०|२०२० आशिया चषक पूर्व विभाग पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217741.html १०७०] || १ मार्च २०२० || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217742.html १०७१] || ३ मार्च २०२० || {{cr|SIN}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|SIN}}
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217747.html १०७६] || ६ मार्च २०२० || {{cr|HK}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257946.html ११५०] || १८ एप्रिल २०२१ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिका|२०२१ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257947.html ११५१] || १९ एप्रिल २०२१ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257949.html ११५३] || २१ एप्रिल २०२१ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || टाय
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257950.html ११५५] || २२ एप्रिल २०२१ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305499.html १४९८] || २९ मार्च २०२२ || {{cr|PNG}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२१-२२ नेपाळ तिरंगी मालिका|२०२२ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305500.html १४९९] || ३० मार्च २०२२ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305502.html १५०१] || १ एप्रिल २०२२ || {{cr|PNG}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305503.html १५०२] || २ एप्रिल २०२२ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|-
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321311.html १५८३] || २८ जून २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|SIN}} || rowspan=3 |
|-
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321312.html १५८९] || २९ जून २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|-
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321313.html १५९२] || ३० जून २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321998.html १५९७] || २ जुलै २०२२ || {{cr|BHU}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}} || rowspan=7 | [[२०२२ मलेशिया चौरंगी मालिका|२०२२ मलेशिया चौरंगी मालिका (जुलै)]]
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322000.html १६०३] || ३ जुलै २०२२ || {{cr|BHU}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322001.html १६०८] || ४ जुलै २०२२ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322004.html १६१३] || ६ जुलै २०२२ || {{cr|MDV}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322006.html १६१५] || ७ जुलै २०२२ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322008.html १६२२] || ९ जुलै २०२२ || {{cr|MDV}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322010.html १६३२] || ११ जुलै २०२२ || {{cr|BHU}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349378.html १९५६] || १५ डिसेंबर २०२२ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}} || rowspan=7 | [[२०२२-२३ मलेशिया चौरंगी मालिका|२०२२ मलेशिया चौरंगी मालिका (डिसेंबर)]]
|- style="background:#cfc;"
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349380.html १९६०] || १६ डिसेंबर २०२२ || {{cr|QAT}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349383.html १९६५] || १८ डिसेंबर २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349385.html १९६९] || १९ डिसेंबर २०२२ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349387.html १९७५] || २१ डिसेंबर २०२२ || {{cr|QAT}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349388.html १९७६] || २२ डिसेंबर २०२२ || {{cr|SIN}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1349391.html १९८१] || २३ डिसेंबर २०२२ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{cr|BHR}}
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1361770.html २०१४] || ८ मार्च २०२३ || {{cr|KUW}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२२-२३ हाँगकाँग चौरंगी मालिका|२०२३ हाँगकाँग चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1361772.html २०१६] || ९ मार्च २०२३ || {{cr|BHR}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1361775.html २०२०] || ११ मार्च २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1362242.html २०२२] || १२ मार्च २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370797.html २०५१] || २ मे २०२३ || {{cr|IDN}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|MAS}} || rowspan=3 | [[२०२३ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा#टी-२०|२०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370795.html २०५३] || ४ मे २०२३ || {{cr|THA}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370799.html २०६६] || ११ मे २०२३ || {{cr|CAM}} || {{flagicon|CAM}} [[पनॉम पेन|ए.झेड समुह क्रिकेट मैदान]], [[पनॉम पेन]] || {{cr|CAM}}
|- style="background:#cfc;"
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383101.html २१६९] || २६ जुलै २०२३ || {{cr|CHN}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता#पात्रता ब|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया गट ब पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ५८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383104.html २१७३] || २७ जुलै २०२३ || {{cr|BHU}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ५९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383107.html २१८४] || ३० जुलै २०२३ || {{cr|MYA}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ६० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1383110.html २१८७] || १ ऑगस्ट २०२३ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ६१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1398295.html २२४१] || १९ सप्टेंबर २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२३ मलेशिया तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ६२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1398296.html २२४४] || २० सप्टेंबर २०२३ || {{cr|PNG}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ६३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1398298.html २२४९] || २२ सप्टेंबर २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ६४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1398299.html २२५२] || २३ सप्टेंबर २०२३ || {{cr|PNG}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ६५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399106.html २२५७] || २८ सप्टेंबर २०२३ || {{cr|SIN}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|MAS}} || rowspan=3 | [[२०२२ आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा|२०२२ आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ६६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399112.html २२७५] || २ ऑक्टोबर २०२३ || {{cr|THA}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ६७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399116.html २२८३] || ४ ऑक्टोबर २०२३ || {{cr|BAN}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|BAN}}
|- style="background:#cfc;"
| ६८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405315.html २३३५] || ३० ऑक्टोबर २०२३ || {{cr|OMA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|OMA}} || rowspan=3 | [[२०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता#प्रादेशिक अंतिम फेरी|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ६९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405319.html २३४०] || ३१ ऑक्टोबर २०२३ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405323.html २३४४] || २ नोव्हेंबर २०२३ || {{cr|SIN}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ७१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422810.html २४९९] || ६ मार्च २०२४ || {{cr|VAN}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=5 | [[२०२४ मलेशिया ओपन टी-२० चॅम्पियनशिप|२०२४ मलेशिया खुली ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| ७२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422811.html २५०२] || ७ मार्च २०२४ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}}
|- style="background:#cfc;"
| ७३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422813.html २५०६] || ९ मार्च २०२४ || {{cr|KUW}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ७४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422816.html २५१२] || १० मार्च २०२४ || {{cr|TAN}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ७५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422818.html २५१४] || ११ मार्च २०२४ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}}
|-
| ७६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1425110.html २५२२] || १६ मार्च २०२४ || {{cr|PNG}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|PNG}} || rowspan=2 |
|-
| ७७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1425111.html २५२३] || १७ मार्च २०२४ || {{cr|PNG}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ७८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426457.html २५४९] || १२ एप्रिल २०२४ || {{cr|NEP}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात]] || {{cr|NEP}} || rowspan=4 | [[२०२४ एसीसी पुरुष प्रीमियर कप|२०२४ ए.सी.सी. पुरुष प्रीमियर चषक]]
|- style="background:#cfc;"
| ७९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426462.html २५५७] || १३ एप्रिल २०२४ || {{cr|SAU}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ८० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426466.html २५६६] || १५ एप्रिल २०२४ || {{cr|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात]] || {{cr|QAT}}
|- style="background:#cfc;"
| ८१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426471.html २५७१] || १७ एप्रिल २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446772.html २७८८] || २२ ऑगस्ट २०२४ || {{cr|KUW}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेरी केंबंगन]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२४ मलेशिया तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446773.html २७९५] || २३ ऑगस्ट २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेरी केंबंगन]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ८४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446775.html २८०५] || २५ ऑगस्ट २०२४ || {{cr|KUW}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेरी केंबंगन]] || {{cr|KUW}}
|- style="background:#cfc;"
| ८५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446776.html २८१२] || २६ ऑगस्ट २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेरी केंबंगन]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ८६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447477.html २८२६] || ३० ऑगस्ट २०२४ || {{cr|MDV}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=6 | [[२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया उप-प्रादेशिक पात्रता अ|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया गट अ पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ८७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447481.html २८३०] || ३१ ऑगस्ट २०२४ || {{cr|MYA}} || {{flagicon|MAS}} [[यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी, सेलंगोर|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ८८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447488.html २८३७] || ३ सप्टेंबर २०२४ || {{cr|SIN}} || {{flagicon|MAS}} [[यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी, सेलंगोर|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ८९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447489.html २८३९] || ५ सप्टेंबर २०२४ || {{cr|KUW}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|KUW}}
|- style="background:#cfc;"
| ९० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447494.html २८४५] || ७ सप्टेंबर २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ९१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1447496.html २८४८] || ९ सप्टेंबर २०२४ || {{cr|MGL}} || {{flagicon|MAS}} [[यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी, सेलंगोर|बांगी]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ९२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1475525.html ३१०८] || १० मार्च २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}} || rowspan=4 | [[२०२५ मलेशिया तिरंगी मालिका|२०२५ मलेशिया तिरंगी मालिका (मार्च)]]
|- style="background:#cfc;"
| ९३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1475527.html ३११३] || १२ मार्च २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ९४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1475528.html ३११६] || १३ मार्च २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}}
|- style="background:#cfc;"
| ९५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1475530.html ३११९] || १५ मार्च २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ९६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482089.html ३१५५] || २४ एप्रिल २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=5 | [[२०२५ मलेशिया चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ९७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482090.html ३१५९] || २५ एप्रिल २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ९८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482092.html ३१६१] || २६ एप्रिल २०२५ || {{cr|SAU}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ९९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482095.html ३१६७] || २८ एप्रिल २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| १०० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482096.html ३१६८] || २९ एप्रिल २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १०१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482098.html ३१७०] || ३० एप्रिल २०२५ || {{cr|SAU}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|SAU}} || rowspan=2 | [[२०२५ मलेशिया चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १०२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1482101.html ३१७२] || २ मे २०२५ || {{cr|SAU}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494090.html ३३२०] || १८ जुलै २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}} || rowspan=7 | [[२०२५ आशिया प्रशांत क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी]]
|- style="background:#cfc;"
| १०४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494092.html ३३२७] || १९ जुलै २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494095.html ३३३४] || २० जुलै २०२५ || {{cr|SAM}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494096.html ३३४३] || २२ जुलै २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494099.html ३३५३] || २३ जुलै २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494100.html ३३५८] || २४ जुलै २०२५ || {{cr|SAM}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १०९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1494102.html ३३७०] || २६ जुलै २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|SIN}} [[सिंगापूर|सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ११० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503453.html ३५०८] || ९ ऑक्टोबर २०२५ || {{cr|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात]] || {{cr|QAT}} || rowspan=2 | [[२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया -पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503456.html ३५११] || १० ऑक्टोबर २०२५ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ११२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1511998.html ३५८७] || २४ नोव्हेंबर २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || अनिर्णित || rowspan=3 | [[२०२५ मलेशिया तिरंगी मालिका (नोव्हेंबर)]]
|- style="background:#cfc;"
| ११३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1511999.html ३५८८] || २५ नोव्हेंबर २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ११४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512003.html ३६००] || १ डिसेंबर २०२५ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ११५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513825.html ३६२०] || ९ डिसेंबर २०२५ || {{cr|PHI}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}} || rowspan=4 | [[२०२५ दक्षिण पूर्व आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा#टी-२०|२०२५ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ११६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513826.html ३६२४] || १० डिसेंबर २०२५ || {{cr|IDN}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ११७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513831.html ३६३४] || १२ डिसेंबर २०२५ || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ११८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1513833.html ३६३९] || १३ डिसेंबर २०२५ || {{cr|SIN}} || {{flagicon|THA}} [[तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड|तेर्दथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}}
|-
| ११९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1527157.html ३७५३] || ७ मार्च २०२६ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|MAS}} || rowspan=7 |
|-
| १२० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1527158.html ३७५४] || ८ मार्च २०२६ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}}
|-
| १२१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1527159.html ३७६१] || १० मार्च २०२६ || {{cr|BHR}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{cr|BHR}}
|-
| १२२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533390.html] || १ मे २०२६ || {{cr|IDN}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १२३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533391.html] || २ मे २०२६ || {{cr|IDN}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १२४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533392.html] || ४ मे २०२६ || {{cr|IDN}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|-
| १२५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1533393.html] || ५ मे २०२६ || {{cr|IDN}} || {{flagicon|MAS}} [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:मलेशियामधील क्रिकेट|टी२०]]
n6wi0fvqxc766gyyyy38uf4bj926fmi
नामिबिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
375775
2680973
2679576
2026-04-25T17:54:03Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680973
wikitext
text/x-wiki
खालील यादी नामिबिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. नामिबियाने २० मे २०१९ रोजी घाना विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| नामिबियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1184258.html ७७७] || २० मे २०१९ || {{cr|GHA}} || {{flagicon|UGA}} [[क्यामबोगो क्रिकेट ओव्हल]], [[कंपाला]] || {{cr|NAM}} || rowspan=3 | [[२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1184262.html ७७९] || २१ मे २०१९ || {{cr|UGA}} || {{flagicon|UGA}} [[क्यामबोगो क्रिकेट ओव्हल]], [[कंपाला]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1184901.html ७८३] || २२ मे २०१९ || {{cr|BOT}} || {{flagicon|UGA}} [[क्यामबोगो क्रिकेट ओव्हल]], [[कंपाला]] || {{cr|NAM}}
|-
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197507.html ८५३] || १९ ऑगस्ट २०१९ || {{cr|BOT}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}} || rowspan=4 |
|-
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197508.html ८५६] || २० ऑगस्ट २०१९ || {{cr|BOT}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|-
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197509.html ८५९] || २२ ऑगस्ट २०१९ || {{cr|BOT}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|-
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197510.html ८६२] || २३ ऑगस्ट २०१९ || {{cr|BOT}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199505.html ९४२] || १९ ऑक्टोबर २०१९ || {{cr|NED}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NED}} || rowspan=9 | [[२०१९ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199508.html ९४६] || २० ऑक्टोबर २०१९ || {{cr|PNG}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी|आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी मैदान क्र.२]], [[दुबई]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199517.html ९५५] || २२ ऑक्टोबर २०१९ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199520.html ९५८] || २३ ऑक्टोबर २०१९ || {{cr|BER}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी|आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी मैदान क्र.२]], [[दुबई]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199531.html ९६९] || २५ ऑक्टोबर २०१९ || {{cr|KEN}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199535.html ९७७] || २६ ऑक्टोबर २०१९ || {{cr|SIN}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199542.html ९८७] || २९ ऑक्टोबर २०१९ || {{cr|OMA}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199547.html ९९५] || १ नोव्हेंबर २०१९ || {{cr|PNG}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199548.html ९९६] || २ नोव्हेंबर २०१९ || {{cr|IRE}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|IRE}}
|-
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257404.html ११४२] || ३ एप्रिल २०२१ || {{cr|UGA}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}} || rowspan=6 |
|-
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257405.html ११४३] || ५ एप्रिल २०२१ || {{cr|UGA}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|-
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257406.html ११४४] || ५ एप्रिल २०२१ || {{cr|UGA}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|-
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1280057.html १२८१] || ५ ऑक्टोबर २०२१ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NAM}}
|-
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1280058.html १२९३] || ९ ऑक्टोबर २०२१ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NAM}}
|-
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1280059.html १२९५] || १० ऑक्टोबर २०२१ || {{cr|PNG}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273715.html १३१३] || १८ ऑक्टोबर २०२१ || {{cr|SL}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|SL}} || rowspan=8 | [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273718.html १३२७] || २० ऑक्टोबर २०२१ || {{cr|NED}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273722.html १३४२] || २२ ऑक्टोबर २०२१ || {{cr|IRE}} || {{flagicon|UAE}} [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[शारजाह]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273732.html १३७१] || २७ ऑक्टोबर २०२१ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273738.html १३८०] || ३१ ऑक्टोबर २०२१ || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|AFG|२०१३}}
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273742.html १३८६] || २ नोव्हेंबर २०२१ || {{cr|PAK}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|PAK}}
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273747.html १३९४] || ५ नोव्हेंबर २०२१ || {{cr|NZL}} || {{flagicon|UAE}} [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[शारजाह]] || {{cr|NZL}}
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273753.html १४१०] || ८ नोव्हेंबर २०२१ || {{cr|IND}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|IND}}
|-
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1309701.html १५०५] || ८ एप्रिल २०२२ || {{cr|UGA}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}} || rowspan=8 |
|-
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1309702.html १५०६] || ९ एप्रिल २०२२ || {{cr|UGA}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|UGA}}
|-
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1309703.html १५०७] || १० एप्रिल २०२२ || {{cr|UGA}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|-
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310938.html १५४०] || १७ मे २०२२ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स स्पोर्ट्स क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|ZIM}}
|-
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310939.html १५४१] || १९ मे २०२२ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स स्पोर्ट्स क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|NAM}}
|-
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310940.html १५४४] || २१ मे २०२२ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स स्पोर्ट्स क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|ZIM}}
|-
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310941.html १५४६] || २२ मे २०२२ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स स्पोर्ट्स क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|NAM}}
|-
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310942.html १५४७] || २४ मे २०२२ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स स्पोर्ट्स क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298135.html १८२३] || १६ ऑक्टोबर २०२२ || {{cr|SL}} || {{flagicon|AUS}} [[कार्डिनिया पार्क (स्टेडियम)|कार्डिनिया पार्क]], [[ऑस्ट्रेलिया|गिलॉन्ग]] || {{cr|NAM}} || rowspan=3 | [[२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298139.html १८३०] || १८ ऑक्टोबर २०२२ || {{cr|NED}} || {{flagicon|AUS}} [[कार्डिनिया पार्क (स्टेडियम)|कार्डिनिया पार्क]], [[ऑस्ट्रेलिया|गिलॉन्ग]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298144.html १८३६] || २० ऑक्टोबर २०२२ || {{cr|UAE}} || {{flagicon|AUS}} [[कार्डिनिया पार्क (स्टेडियम)|कार्डिनिया पार्क]], [[ऑस्ट्रेलिया|गिलॉन्ग]] || {{cr|UAE}}
|-
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1404390.html २३२७] || २४ ऑक्टोबर २०२३ || {{cr|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}} || rowspan=5 |
|-
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1404391.html २३२९] || २५ ऑक्टोबर २०२३ || {{cr|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|ZIM}}
|-
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1404392.html २३३१] || २७ ऑक्टोबर २०२३ || {{cr|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|ZIM}}
|-
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1404393.html २३३२] || २९ ऑक्टोबर २०२३ || {{cr|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|-
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1404394.html २३३७] || ३० ऑक्टोबर २०२३ || {{cr|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407091.html २३५६] || २२ नोव्हेंबर २०२३ || {{cr|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}} || rowspan=6 | [[२०२२-२३ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता#प्रादेशिक अंतिम फेरी|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407095.html २३६२] || २४ नोव्हेंबर २०२३ || {{cr|UGA}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407097.html २३६४] || २५ नोव्हेंबर २०२३ || {{cr|RWA}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407102.html २३६८] || २७ नोव्हेंबर २०२३ || {{cr|KEN}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407103.html २३७१] || २८ नोव्हेंबर २०२३ || {{cr|TAN}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407109.html २३७८] || ३० नोव्हेंबर २०२३ || {{cr|NGA}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422037.html २४८५] || २७ फेब्रुवारी २०२४ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[कीर्तिपूर]] || {{cr|NAM}} || rowspan=4 | [[२०२४ नेपाळ टी२०आ तिरंगी मालिका|२०२४ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422039.html २४८८] || २९ फेब्रुवारी २०२४ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[कीर्तिपूर]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422040.html २४९०] || १ मार्च २०२४ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[कीर्तिपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422042.html २४९३] || ३ मार्च २०२४ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[कीर्तिपूर]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1424757.html २५२७] || १८ मार्च २०२४ || {{cr|NGA}} || {{flagicon|GHA}} [[अचिमोटा ओव्हल|अचिमोटा ब ओव्हल]], [[आक्रा]] || {{cr|NGA}} || rowspan=3 | [[२०२३ आफ्रिकी खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा|२०२३ आफ्रिकन खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ५८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1424763.html २५३१] || २० मार्च २०२४ || {{cr|TAN}} || {{flagicon|GHA}} [[अचिमोटा ओव्हल|अचिमोटा ब ओव्हल]], [[आक्रा]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1424764.html २५३२] || २१ मार्च २०२४ || {{cr|UGA}} || {{flagicon|GHA}} [[अचिमोटा ओव्हल|अचिमोटा अ ओव्हल]], [[आक्रा]] || {{cr|NAM}}
|-
| ६० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426450.html २५३९] || १ एप्रिल २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NAM}} || rowspan=5 |
|-
| ६१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426451.html २५४०] || २ एप्रिल २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|-
| ६२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426452.html २५४१] || ४ एप्रिल २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|-
| ६३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426453.html २५४२] || ५ एप्रिल २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NAM}}
|-
| ६४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426454.html २५४३] || ७ एप्रिल २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ६५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415703.html २६३४] || २ जून २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|Barbados}} [[केन्सिंग्टन ओव्हल]], [[ब्रिजटाउन]] || टाय || rowspan=4 | [[२०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| ६६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415712.html २६४३] || ६ जून २०२४ || {{cr|SCO}} || {{flagicon|Barbados}} [[केन्सिंग्टन ओव्हल]], [[ब्रिजटाउन]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ६७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415724.html २६६६] || ११ जून २०२४ || {{cr|AUS}} || {{flagicon|Antigua and Barbuda}} [[सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम]], [[नॉर्थ साउंड]] || {{cr|AUS}}
|- style="background:#cfc;"
| ६८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415734.html २६८८] || १५ जून २०२४ || {{cr|ENG}} || {{flagicon|Antigua and Barbuda}} [[सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम]], [[नॉर्थ साउंड]] || {{cr|ENG}}
|- style="background:#cfc;"
| ६९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450817.html २८७५] || २९ सप्टेंबर २०२४ || {{cr|UAE}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|UAE}} || rowspan=4 | [[२०२४ नामिबिया तिरंगी मालिका (पाचवी फेरी)#टी२०आ मालिका|२०२४ नामिबिया तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ७० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450819.html २८८४] || १ ऑक्टोबर २०२४ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
|- style="background:#cfc;"
| ७१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450820.html २८८८] || २ ऑक्टोबर २०२४ || {{cr|UAE}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ७२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450822.html २८९६] || ५ ऑक्टोबर २०२४ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
|-
| ७३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476795.html ३१२३] || १९ मार्च २०२५ || {{cr|CAN}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया क्रिकेट मैदान|नामिबिया क्रिकेट स्टेडियम]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}} || rowspan=6 |
|-
| ७४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476797.html ३१२५] || २२ मार्च २०२५ || {{cr|CAN}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया क्रिकेट मैदान|नामिबिया क्रिकेट स्टेडियम]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|-
| ७५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476798.html ३१२७] || २३ मार्च २०२५ || {{cr|CAN}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया क्रिकेट मैदान|नामिबिया क्रिकेट स्टेडियम]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|-
| ७६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1502164.html ३४५६] || १५ सप्टेंबर २०२५ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स स्पोर्ट्स क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|ZIM}}
|-
| ७७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1502165.html ३४५९] || १६ सप्टेंबर २०२५ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स स्पोर्ट्स क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|ZIM}}
|-
| ७८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1502166.html ३४६३] || १८ सप्टेंबर २०२५ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स स्पोर्ट्स क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ७९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1502743.html ३४७२] || २६ सप्टेंबर २०२५ || {{cr|KEN}} || {{flagicon|ZIM}} [[हरारे स्पोर्ट्स क्लब]], [[हरारे]] || {{cr|NAM}} || rowspan=5 | [[२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ८० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1502747.html ३४७८] || २८ सप्टेंबर २०२५ || {{cr|NGA}} || {{flagicon|ZIM}} [[हरारे स्पोर्ट्स क्लब]], [[हरारे]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ८१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1502753.html ३४८८] || ३० सप्टेंबर २०२५ || {{cr|MWI}} || {{flagicon|ZIM}} [[हरारे स्पोर्ट्स क्लब]], [[हरारे]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1502755.html ३४९३] || २ ऑक्टोबर २०२५ || {{cr|TAN}} || {{flagicon|ZIM}} [[हरारे स्पोर्ट्स क्लब]], [[हरारे]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1502762.html ३५०३] || ४ ऑक्टोबर २०२५ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[हरारे स्पोर्ट्स क्लब]], [[हरारे]] || {{cr|ZIM}}
|-
| ८४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487824.html ३५१४] || ११ ऑक्टोबर २०२५ || {{cr|SA}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया क्रिकेट मैदान|नामिबिया क्रिकेट स्टेडियम]], [[विंडहोक]] || {{cr|NAM}} ||
|- style="background:#cfc;"
| ८५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512728.html ३६९३] || १० फेब्रुवारी २०२६ || {{cr|NED}} || {{flagicon|IND}} [[अरुण जेटली स्टेडियम]], [[नवी दिल्ली]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| ८६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512736.html ३७०३] || १२ फेब्रुवारी २०२६ || {{cr|IND}} || {{flagicon|IND}} [[अरुण जेटली स्टेडियम]], [[नवी दिल्ली]] || {{cr|IND}}
|- style="background:#cfc;"
| ८७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512744.html ३७१३] || १५ फेब्रुवारी २०२६ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|IND}} [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)|एम.ए. चिदंबरम स्टेडियम]], [[चेन्नई]] || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
|- style="background:#cfc;"
| ८८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512753.html ३७२२] || १८ फेब्रुवारी २०२६ || {{cr|PAK}} || {{flagicon|SL}} [[सिंहलीज क्रिकेट ग्राउंड|सिंहलीज क्रिडा क्लब क्रिकेट मैदान]], [[कोलंबो]] || {{cr|PAK}}
|-
| ८९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529145.html ३८१७] || १५ एप्रिल २०२६ || {{cr|SCO}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|SCO}} || rowspan=3 |
|-
| ९० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529146.html ३८१८] || १७ एप्रिल २०२६ || {{cr|SCO}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|SCO}}
|-
| ९१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1529147.html ३८१९] || १८ एप्रिल २०२६ || {{cr|SCO}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{cr|NAM}}
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:नामिबिया क्रिकेट]]
saf36d32xzogkj4dkgzboixmrv8pmj2
नामिबिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
375790
2680974
2651048
2026-04-25T17:55:36Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680974
wikitext
text/x-wiki
खालील यादी नामिबिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. नामिबियाने २० ऑगस्ट २०१८ रोजी मलावी विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| नामिबियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1158345.html ४७०] || २० ऑगस्ट २०१८ || {{crw|MWI}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.२]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}} || rowspan=6 | [[२०१८ बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन महिला टी२०आ मालिका|२०१८ बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन महिला ट्वेंटी२० चषक]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1158348.html ४७३] || २१ ऑगस्ट २०१८ || {{crw|SLE}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.१]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1158353.html ४७८] || २३ ऑगस्ट २०१८ || {{crw|MOZ}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.२]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1158354.html ४७९] || २३ ऑगस्ट २०१८ || {{crw|LES}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.१]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1158358.html ४८५] || २४ ऑगस्ट २०१८ || {{crw|BOT}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.१]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1158361.html ४९०] || २५ ऑगस्ट २०१८ || {{crw|SLE}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.१]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}}
|-
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1171099.html ५३७] || ५ जानेवारी २०१९ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया|स्पार्टा रिक्रिएशन मैदान]], [[नामिबिया|वाल्वीस बे]] || {{crw|ZIM}} || rowspan=10 |
|-
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1171100.html ५३८] || ६ जानेवारी २०१९ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया|स्पार्टा रिक्रिएशन मैदान]], [[नामिबिया|वाल्वीस बे]] || {{crw|ZIM}}
|-
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1171101.html ५३९] || ७ जानेवारी २०१९ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया|स्पार्टा रिक्रिएशन मैदान]], [[नामिबिया|वाल्वीस बे]] || {{crw|ZIM}}
|-
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1171102.html ५४०] || ९ जानेवारी २०१९ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया|स्पार्टा रिक्रिएशन मैदान]], [[नामिबिया|वाल्वीस बे]] || {{crw|ZIM}}
|-
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1171103.html ५४१] || १० जानेवारी २०१९ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया|स्पार्टा रिक्रिएशन मैदान]], [[नामिबिया|वाल्वीस बे]] || {{crw|ZIM}}
|-
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1179016.html ६०५] || १ एप्रिल २०१९ || {{crw|BOT}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|-
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1179610.html ६०६] || २ एप्रिल २०१९ || {{crw|BOT}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|-
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1179611.html ६०७] || २ एप्रिल २०१९ || {{crw|BOT}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|-
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1179017.html ६०८] || ३ एप्रिल २०१९ || {{crw|BOT}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|-
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1179018.html ६०९] || ३ एप्रिल २०१९ || {{crw|BOT}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1182643.html ६२३] || ५ मे २०१९ || {{crw|KEN}} || {{flagicon|ZIM}} [[ताकाशिंगा क्रिकेट क्लब]], [[हरारे]] || {{crw|NAM}} || rowspan=4 | [[२०१९ आयसीसी आफ्रिका महिला पात्रता|२०२० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1182648.html ६३३] || ६ मे २०१९ || {{crw|UGA}} || {{flagicon|ZIM}} [[ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब]], [[हरारे]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1182653.html ६४२] || ८ मे २०१९ || {{crw|SLE}} || {{flagicon|ZIM}} [[ताकाशिंगा क्रिकेट क्लब]], [[हरारे]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1182658.html ६५४] || १२ मे २०१९ || {{crw|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[हरारे स्पोर्ट्स क्लब]], [[हरारे]] || {{crw|ZIM}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197050.html ७३५] || ३१ ऑगस्ट २०१९ || {{crw|IRE}} || {{flagicon|SCO}} [[स्कॉटलंड|लोचलॅंड्स]], [[स्कॉटलंड|आर्बोथ]] || {{crw|IRE}} || rowspan=5 | [[२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता|२०२० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197051.html ७३६] || १ सप्टेंबर २०१९ || {{crw|THA}} || {{flagicon|SCO}} [[फोर्टहिल मैदान]], [[डंडी]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197056.html ७४२] || ३ सप्टेंबर २०१९ || {{crw|NED}} || {{flagicon|SCO}} [[स्कॉटलंड|लोचलॅंड्स]], [[स्कॉटलंड|आर्बोथ]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197062.html ७५०] || ५ सप्टेंबर २०१९ || {{crw|SCO}} || {{flagicon|SCO}} [[स्कॉटलंड|लोचलॅंड्स]], [[स्कॉटलंड|आर्बोथ]] || {{crw|SCO}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197063.html ७५४] || ७ सप्टेंबर २०१९ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|SCO}} [[स्कॉटलंड|लोचलॅंड्स]], [[स्कॉटलंड|आर्बोथ]] || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1265214.html ८९७] || ६ जून २०२१ || {{crw|NGR}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|NAM}} || rowspan=6 | [[२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1265216.html ८९९] || ७ जून २०२१ || {{crw|RWA}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1265218.html ९०१] || ८ जून २०२१ || {{crw|BOT}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1265219.html ९०२] || ९ जून २०२१ || {{crw|KEN}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1265223.html ९०६] || ११ जून २०२१ || {{crw|NGR}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1265226.html ९०९] || १२ जून २०२१ || {{crw|KEN}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|KEN}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275105.html ९४९] || ९ सप्टेंबर २०२१ || {{crw|UGA}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.२]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}} || rowspan=6 | [[२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता|२०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275111.html ९५५] || १० सप्टेंबर २०२१ || {{crw|NGA}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.२]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275121.html ९६३] || १३ सप्टेंबर २०२१ || {{crw|SLE}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.२]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275123.html ९६९] || १४ सप्टेंबर २०२१ || {{crw|CMR}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.२]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275130.html ९७५] || १७ सप्टेंबर २०२१ || {{crw|TAN}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.१]], [[गॅबारोनी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275132.html ९७७] || १९ सप्टेंबर २०२१ || {{crw|ZIM}} || {{flagicon|BOT}} [[बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल|बोत्स्वाना ओव्हल क्र.१]], [[गॅबारोनी]] || {{crw|ZIM}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310888.html १०५४] || २० एप्रिल २०२२ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[ट्रान्स नामिब मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}} || rowspan=7 | [[२०२१-२२ नामिबिया महिला तिरंगी मालिका|२०२२ नामिबिया महिला तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310889.html १०५५] || २१ एप्रिल २०२२ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[ट्रान्स नामिब मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310891.html १०५८] || २३ एप्रिल २०२२ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[ट्रान्स नामिब मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|ZIM}}
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310892.html १०५९] || २३ एप्रिल २०२२ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[ट्रान्स नामिब मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310894.html १०६१] || २४ एप्रिल २०२२ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[ट्रान्स नामिब मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|ZIM}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310895.html १०६२] || २५ एप्रिल २०२२ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[ट्रान्स नामिब मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310896.html १०६३] || २६ एप्रिल २०२२ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[ट्रान्स नामिब मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|ZIM}}
|-
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321334.html ११५३] || २८ जून २०२२ || {{crw|NED}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क हरगा]], [[झाउड-हॉलंड|स्कीडाम]] || {{crw|NAM}} || rowspan=8 |
|-
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321335.html ११५४] || २८ जून २०२२ || {{crw|NED}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क हरगा]], [[झाउड-हॉलंड|स्कीडाम]] || {{crw|NED}}
|-
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322176.html ११५५] || ३० जून २०२२ || {{crw|NED}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{crw|NAM}}
|-
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321336.html ११५६] || ३० जून २०२२ || {{crw|NED}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{crw|NED}}
|-
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321337.html ११५७] || १ जुलै २०२२ || {{crw|NED}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{crw|NED}}
|-
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1320999.html ११५८] || २ जुलै २०२२ || {{crw|GER}} || {{flagicon|GER}} [[बायर स्पोर्टस्टेडियन]], [[क्रेफेल्ड]] || {{crw|NAM}}
|-
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321000.html ११५९] || ३ जुलै २०२२ || {{crw|GER}} || {{flagicon|GER}} [[बायर स्पोर्टस्टेडियन]], [[क्रेफेल्ड]] || {{crw|NAM}}
|-
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321001.html ११६०] || ३ जुलै २०२२ || {{crw|GER}} || {{flagicon|GER}} [[बायर स्पोर्टस्टेडियन]], [[क्रेफेल्ड]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370903.html १४१२] || २५ एप्रिल २०२३ || {{crw|HK}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}} || rowspan=7 | [[२०२३ कॅप्रिकॉर्न महिला चौरंगी मालिका|२०२३ नामिबिया महिला चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370906.html १४१६] || २७ एप्रिल २०२३ || {{crw|UAE}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1371643.html १४१८] || २८ एप्रिल २०२३ || {{crw|HK}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370908.html १४२०] || २९ एप्रिल २०२३ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370910.html १४२३] || ३० एप्रिल २०२३ || {{crw|UAE}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ५८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370912.html १४२७] || १ मे २०२३ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|UGA}}
|- style="background:#cfc;"
| ५९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1370914.html १४२८] || २ मे २०२३ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[युनायटेड क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|UGA}}
|-
| ६० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1400036.html १६७२] || २६ सप्टेंबर २०२३ || {{crw|UAE}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{crw|UAE}} || rowspan=6 |
|-
| ६१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1400037.html १६७३] || २७ सप्टेंबर २०२३ || {{crw|UAE}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{crw|NAM}}
|-
| ६२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1400038.html १६७४] || २९ सप्टेंबर २०२३ || {{crw|UAE}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{crw|NAM}}
|-
| ६३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1400039.html १६७५] || ३० सप्टेंबर २०२३ || {{crw|UAE}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{crw|NAM}}
|-
| ६४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1400040.html १६७७] || २ ऑक्टोबर २०२३ || {{crw|UAE}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{crw|NAM}}
|-
| ६५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1400041.html १६७९] || ३ ऑक्टोबर २०२३ || {{crw|UAE}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी मैदान]], [[दुबई]] || {{crw|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ६६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1411263.html १७१०] || १० सप्टेंबर २०२३ || {{crw|NGA}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|NAM}} || rowspan=5 | [[२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता#विभाग एक|२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका विभाग एक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ६७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1411268.html १७१६] || १२ सप्टेंबर २०२३ || {{crw|UGA}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|UGA}}
|- style="background:#cfc;"
| ६८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1411271.html १७१९] || १४ सप्टेंबर २०२३ || {{crw|RWA}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ६९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1411273.html १७२१] || १६ सप्टेंबर २०२३ || {{crw|ZIM}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|ZIM}}
|- style="background:#cfc;"
| ७० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1411275.html १७२३] || १७ सप्टेंबर २०२३ || {{crw|TAN}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| ७१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1423464.html १८००] || ८ मार्च २०२४ || {{crw|NGA}} || {{flagicon|GHA}} [[अचिमोटा ओव्हल|अचिमोटा ब ओव्हल]], [[आक्रा]] || {{crw|NGA}} || rowspan=2 | [[२०२३ आफ्रिकन खेळांमध्ये क्रिकेट – महिला स्पर्धा|२०२३ आफ्रिकन खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ७२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1423467.html १८०३] || ८ मार्च २०२४ || {{crw|TAN}} || {{flagicon|GHA}} [[अचिमोटा ओव्हल|अचिमोटा अ ओव्हल]], [[आक्रा]] || {{crw|TAN}}
|- style="background:#cfc;"
| ७३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1449019.html २००२] || ६ सप्टेंबर २०२४ || {{crw|UAE}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|UAE}} || rowspan=6 | [[२०२४ कॅप्रिकॉर्न महिला तिरंगी मालिका|२०२४ नामिबिया महिला तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ७४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1449021.html २००४] || ८ सप्टेंबर २०२४ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ७५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1449022.html २००५] || ९ सप्टेंबर २०२४ || {{crw|UAE}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ७६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1449024.html २०१०] || ११ सप्टेंबर २०२४ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ७७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1449025.html २०११] || १२ सप्टेंबर २०२४ || {{crw|UAE}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ७८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1449027.html २०१८] || १४ सप्टेंबर २०२४ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[वॉन्डरर्स क्रिकेट मैदान]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ७९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1462850.html २१३७] || ४ डिसेंबर २०२४ || {{crw|THA}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड ग्राउंड|मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{crw|THA}} || rowspan=4 | [[२०२४ हाँग काँग महिला चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ८० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1462852.html २१४०] || ५ डिसेंबर २०२४ || {{crw|CHN}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड ग्राउंड|मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ८१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1462855.html २१४५] || ७ डिसेंबर २०२४ || {{crw|HK}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड ग्राउंड|मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1462857.html २१४९] || ८ डिसेंबर २०२४ || {{crw|THA}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड ग्राउंड|मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{crw|THA}}
|-
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1462858.html २१५२] || १० डिसेंबर २०२४ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[क्वालालंपूर]] || {{crw|NAM}} || rowspan=3 |
|-
| ८४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1462859.html २१५३] || ११ डिसेंबर २०२४ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[क्वालालंपूर]] || {{crw|NAM}}
|-
| ८५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1462860.html २१५४] || १२ डिसेंबर २०२४ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[क्वालालंपूर]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ८६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476153.html २१८५] || ८ मार्च २०२५ || {{crw|NEP}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|NAM}} || rowspan=7 | [[२०२५ महिला दिन कप|२०२५ युगांडा महिला चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ८७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476155.html २१८७] || ९ मार्च २०२५ || {{crw|HK}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|HK}}
|- style="background:#cfc;"
| ८८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476156.html २१८९] || १० मार्च २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|UGA}}
|- style="background:#cfc;"
| ८९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476158.html २१९९] || १२ मार्च २०२५ || {{crw|NEP}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ९० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476160.html २२०२] || १३ मार्च २०२५ || {{crw|HK}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ९१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476163.html २२१०] || १४ मार्च २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|UGA}}
|- style="background:#cfc;"
| ९२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476165.html २२१४] || १६ मार्च २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|UGA}}
|-
| ९३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1479929.html २२२५] || ८ एप्रिल २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[विंडहोक|हाय फर्मॉमन्स ओव्हल]], [[विन्डहोक]] || {{crw|UGA}} || rowspan=6 |
|-
| ९४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1479930.html २२२८] || ९ एप्रिल २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[विंडहोक|हाय फर्मॉमन्स ओव्हल]], [[विन्डहोक]] || {{crw|UGA}}
|-
| ९५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1479931.html २२३१] || ११ एप्रिल २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[विंडहोक|हाय फर्मॉमन्स ओव्हल]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|-
| ९६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1479932.html २२३३] || १२ एप्रिल २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[विंडहोक|हाय फर्मॉमन्स ओव्हल]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|-
| ९७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1479933.html २२३४] || १४ एप्रिल २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[विंडहोक|हाय फर्मॉमन्स ओव्हल]], [[विन्डहोक]] || {{crw|NAM}}
|-
| ९८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1479934.html २२३५] || १५ एप्रिल २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|NAM}} [[विंडहोक|हाय फर्मॉमन्स ओव्हल]], [[विन्डहोक]] || {{crw|UGA}}
|- style="background:#cfc;"
| ९९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498709.html २४६१] || ३१ ऑगस्ट २०२५ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया क्रिकेट मैदान]], [[विंडहोक]] || {{crw|ZIM}} || rowspan=2 | [[२०२५ आयसीसी महिला टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता#विभाग एक|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन एक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १०० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498713.html २४६९] || १ सप्टेंबर २०२५ || {{crw|NGA}} || {{flagicon|NAM}} [[नामिबिया क्रिकेट मैदान]], [[विंडहोक]] || {{crw|NAM}}
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १०१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498716.html २४७३] || ३ सप्टेंबर २०२५ || {{crw|SLE}} || {{flagicon|NAM}} [[विंडहोक|हाय फर्मॉमन्स ओव्हल]], [[विंडहोक]] || {{crw|NAM}} || rowspan=3 | [[२०२५ आयसीसी महिला टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता#विभाग एक|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन एक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १०२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498721.html २४८०] || ४ सप्टेंबर २०२५ || {{crw|TAN}} || {{flagicon|NAM}} [[विंडहोक|हाय फर्मॉमन्स ओव्हल]], [[विंडहोक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| १०३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498726.html २४८८] || ६ सप्टेंबर २०२५ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NAM}} [[विंडहोक|हाय फर्मॉमन्स ओव्हल]], [[विंडहोक]] || {{crw|ZIM}}
|- style="background:#cfc;"
| १०४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510280.html २५५१] || १४ नोव्हेंबर २०२५ || {{crw|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|THA}} || rowspan=3 | [[२०२५ महिला उदयोन्मुख राष्ट्र चषक#थायलंड महिला चौरंगी मालिका|२०२५ थायलंड महिला चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १०५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510281.html २५५२] || १५ नोव्हेंबर २०२५ || {{crw|PNG}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|PNG}}
|- style="background:#cfc;"
| १०६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510283.html २५५४] || १७ नोव्हेंबर २०२५ || {{crw|SCO}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|SCO}}
|- style="background:#cfc;"
| १०७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510287.html २५५८] || २० नोव्हेंबर २०२५ || {{crw|TAN}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|TAN}} || rowspan=7 | [[२०२५ महिला उदयोन्मुख राष्ट्र चषक|२०२५ आय.सी.सी. महिला उदयोन्मुख राष्ट्र चषक]]
|- style="background:#cfc;"
| १०८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510291.html २५६२] || २१ नोव्हेंबर २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| १०९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510296.html २५६७] || २३ नोव्हेंबर २०२५ || {{crw|THA}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ११० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510299.html २५७०] || २५ नोव्हेंबर २०२५ || {{crw|SCO}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|SCO}}
|- style="background:#cfc;"
| १११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510303.html २५७४] || २६ नोव्हेंबर २०२५ || {{crw|NED}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ११२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510307.html २५७९] || २८ नोव्हेंबर २०२५ || {{crw|PNG}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ११३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510310.html २५८३] || ३० नोव्हेंबर २०२५ || {{crw|UAE}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ११४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515215.html २६३२] || २० जानेवारी २०२६ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || rowspan=4 | [[२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ११५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515218.html २६३७] || २२ जानेवारी २०२६ || {{crw|BAN}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|BAN}}
|- style="background:#cfc;"
| ११६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515221.html २६४०] || २४ जानेवारी २०२६ || {{crw|PNG}} || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{crw|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ११७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515226.html २६४८] || २६ जानेवारी २०२६ || {{crw|IRE}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|IRE}}
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:नामिबियामधील क्रिकेट]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
hkvi5xgn7eeb1k5lmsyt9m8r0mgiatt
नेपाळ क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
375913
2680975
2679194
2026-04-25T17:57:26Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680975
wikitext
text/x-wiki
खालील यादी नेपाळ क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. नेपाळने १६ मार्च २०१४ रोजी हाँग काँग विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| नेपाळने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/682899.html ३६७] || १६ मार्च २०१४ || {{cr|HKG}} || {{flagicon|BAN}} [[झहूर अहमद चौधरी मैदान]], [[चितगाव]] || {{cr|NEP}} || rowspan=3 | [[२०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/682907.html ३७१] || १८ मार्च २०१४ || {{cr|BAN}} || {{flagicon|BAN}} [[झहूर अहमद चौधरी मैदान]], [[चितगाव]] || {{cr|BAN}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/682913.html ३७४] || २० मार्च २०१४ || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|BAN}} [[झहूर अहमद चौधरी मैदान]], [[चितगाव]] || {{cr|NEP}}
|-
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/802327.html ४१०] || २४ नोव्हेंबर २०१४ || {{cr|HKG}} || {{flagicon|SL}} [[पी. सारा ओव्हल]], [[कोलंबो]] || {{cr|HKG}} || rowspan=5 |
|-
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/883341.html ४२४] || ३० जून २०१५ || {{cr|NED}} || {{flagicon|NED}} [[व्हीआरए क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|NED}}
|-
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/883343.html ४२५] || १ जुलै २०१५ || {{cr|NED}} || {{flagicon|NED}} [[व्हीआरए क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|NED}}
|-
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/883345.html ४२६] || २ जुलै २०१५ || {{cr|NED}} || {{flagicon|NED}} [[व्हीआरए क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|NED}}
|-
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/883347.html ४२७] || ३ जुलै २०१५ || {{cr|NED}} || {{flagicon|NED}} [[व्हीआरए क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/875491.html ४३६] || १३ जुलै २०१५ || {{cr|IRE}} || {{flagicon|Northern Ireland}} [[स्टोरमोंट]], [[बेलफास्ट]] || {{cr|IRE}} || rowspan=3 | [[२०१५ आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता|२०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/875507.html ४३८] || १५ जुलै २०१५ || {{cr|HK}} || {{flagicon|Northern Ireland}} [[स्टोरमोंट]], [[बेलफास्ट]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/875513.html ४३९] || १७ जुलै २०१५ || {{cr|PNG}} || {{flagicon|IRE}} [[मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान]], [[डब्लिन]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1141835.html ६९१] || २९ जुलै २०१८ || {{cr|NED}} || {{flagicon|ENG}} [[लॉर्ड्स]], [[लंडन]] || अनिर्णित || [[२०१८ एम.सी.सी त्रिकोणी मालिका|२०१८ एम.सी.सी तिरंगी मालिका]]
|-
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1170457.html ७३०] || ३१ जानेवारी २०१९ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|UAE}} || rowspan=5 |
|-
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1170458.html ७३१] || १ फेब्रुवारी २०१९ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NEP}}
|-
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1170459.html ७३३] || ३ फेब्रुवारी २०१९ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NEP}}
|-
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1192223.html ८२७] || १३ जुलै २०१९ || {{cr|MAS}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|NEP}}
|-
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1192224.html ८३०] || १४ जुलै २०१९ || {{cr|MAS}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190769.html ८३४] || २३ जुलै २०१९ || {{cr|QAT}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|QAT}} || rowspan=4 | [[२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - प्रादेशिक अंतिम फेरी|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190771.html ८३५] || २४ जुलै २०१९ || {{cr|MAS}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190774.html ८३८] || २७ जुलै २०१९ || {{cr|KUW}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190776.html ८४०] || २८ जुलै २०१९ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|SIN}}
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1201680.html ८९४] || २७ सप्टेंबर २०१९ || {{cr|ZIM}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|ZIM}} || rowspan=3 | [[२०१९-२० सिंगापूर तिरंगी मालिका|२०१९ सिंगापूर तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1201681.html ८९५] || २८ सप्टेंबर २०१९ || {{cr|SIN}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1201683.html ८९९] || १ ऑक्टोबर २०१९ || {{cr|ZIM}} || {{flagicon|SIN}} [[इंडियन असोसिएशन मैदान]], [[सिंगापूर]] || {{cr|ZIM}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197523.html ९१८] || ६ ऑक्टोबर २०१९ || {{cr|HKG}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}} || rowspan=4 | [[२०१९-२० ओमान पंचरंगी मालिका|२०१९ ओमान पंचरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197524.html ९२०] || ७ ऑक्टोबर २०१९ || {{cr|NED}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197526.html ९२३] || ९ ऑक्टोबर २०१९ || {{cr|IRE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197529.html ९२८] || १० ऑक्टोबर २०१९ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1208606.html १०१८] || ५ डिसेंबर २०१९ || {{cr|BHU}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}} || rowspan=3 | [[२०१९ दक्षिण आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा|२०१९ दक्षिण आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1208609.html १०१९] || ६ डिसेंबर २०१९ || {{cr|MDV}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1208613.html १०२३] || ९ डिसेंबर २०१९ || {{cr|MDV}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217739.html १०६८] || ५ डिसेंबर २०१९ || {{cr|MAS}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|MAS}} || rowspan=3 | [[२०२० आशिया कप पात्रता#२०२० एसीसी पूर्वी क्षेत्र टी२०|२०२० ए.सी.सी. पूर्वी क्षेत्र ट्वेंटी२० स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217740.html १०६९] || १ मार्च २०१९ || {{cr|HK}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1217744.html १०७३] || ४ मार्च २०१९ || {{cr|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257945.html ११४९] || १७ एप्रिल २०२१ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}} || rowspan=5 | [[२०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिका|२०२१ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257947.html ११५१] || १९ एप्रिल २०२१ || {{cr|MAS}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257948.html ११५२] || २० एप्रिल २०२१ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257950.html ११५५] || २२ एप्रिल २०२१ || {{cr|MAS}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257951.html ११५७] || २४ एप्रिल २०२१ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299593.html १४५९] || ११ फेब्रुवारी २०२२ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}} || rowspan=3 | [[२०२१-२२ ओमान चौरंगी मालिका|२०२२ ओमान चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299638.html १४६०] || १२ फेब्रुवारी २०२२ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299596.html १४६५] || १४ फेब्रुवारी २०२२ || {{cr|IRE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299566.html १४६९] || १८ फेब्रुवारी २०२२ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}} || rowspan=5 | [[२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ|२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक अ गट पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299571.html १४७४] || १९ फेब्रुवारी २०२२ || {{cr|PHI}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299576.html १४८२] || २१ फेब्रुवारी २०२२ || {{cr|CAN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299580.html १४८६] || २२ फेब्रुवारी २०२२ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299584.html १४९१] || २४ फेब्रुवारी २०२२ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305498.html १४९७] || २८ मार्च २०२२ || {{cr|PNG}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}} || rowspan=5 | [[२०२१-२२ नेपाळ तिरंगी मालिका|२०२२ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305500.html १४९९] || ३० मार्च २०२२ || {{cr|MAS}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305501.html १५००] || ३१ मार्च २०२२ || {{cr|PNG}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305503.html १५०२] || २ एप्रिल २०२२ || {{cr|MAS}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1305504.html १५०३] || ४ एप्रिल २०२२ || {{cr|PNG}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|-
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1328474.html १७४६] || २५ ऑगस्ट २०२२ || {{cr|KEN}} || {{flagicon|KEN}} [[जिमखाना क्लब मैदान]], [[नैरोबी]] || {{cr|NEP}} || rowspan=5 |
|-
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1328475.html १७४७] || २६ ऑगस्ट २०२२ || {{cr|KEN}} || {{flagicon|KEN}} [[जिमखाना क्लब मैदान]], [[नैरोबी]] || {{cr|KEN}}
|-
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1328476.html १७४९] || २८ ऑगस्ट २०२२ || {{cr|KEN}} || {{flagicon|KEN}} [[जिमखाना क्लब मैदान]], [[नैरोबी]] || {{cr|NEP}}
|-
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1328477.html १७५१] || २९ ऑगस्ट २०२२ || {{cr|KEN}} || {{flagicon|KEN}} [[जिमखाना क्लब मैदान]], [[नैरोबी]] || {{cr|KEN}}
|-
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1328478.html १७५२] || ३० ऑगस्ट २०२२ || {{cr|KEN}} || {{flagicon|KEN}} [[जिमखाना क्लब मैदान]], [[नैरोबी]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399104.html २२५५] || २७ सप्टेंबर २०२३ || {{cr|MGL}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|NEP}} || rowspan=3 | [[२०२२ आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा|२०२२ आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| ५९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399110.html २२६९] || १ ऑक्टोबर २०२३ || {{cr|MDV}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ६० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1399113.html २२७८] || ३ ऑक्टोबर २०२३ || {{cr|IND}} || {{flagicon|CHN}} [[झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड]], [[हांगचौ]] || {{cr|IND}}
|- style="background:#cfc;"
| ६१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1403288.html २३१९] || १८ ऑक्टोबर २०२३ || {{cr|UAE}} || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{cr|NEP}} || rowspan=5 | [[२०२३ नेपाळ टी२०आ तिरंगी मालिका|२०२३ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ६२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1403289.html २३२१] || १९ ऑक्टोबर २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ६३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1403290.html २३२४] || २१ ऑक्टोबर २०२३ || {{cr|HK}} || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ६४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1403292.html २३२६] || २३ ऑक्टोबर २०२३ || {{cr|UAE}} || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ६५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1403294.html २३३०] || २७ ऑक्टोबर २०२३ || {{cr|UAE}} || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ६६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405314.html २३३४] || ३० ऑक्टोबर २०२३ || {{cr|SIN}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}} || rowspan=5 | [[२०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता#प्रादेशिक अंतिम फेरी|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ६७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405319.html २३४०] || ३१ ऑक्टोबर २०२३ || {{cr|MAS}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ६८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405321.html २३४२] || २ नोव्हेंबर २०२३ || {{cr|OMA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ६९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405326.html २३४७] || ३ नोव्हेंबर २०२३ || {{cr|UAE}} || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405327.html २३४८] || ५ नोव्हेंबर २०२३ || {{cr|OMA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || टाय
|- style="background:#cfc;"
| ७१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422037.html २४८५] || २७ फेब्रुवारी २०२४ || {{cr|NAM}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NAM}} || rowspan=5 | [[२०२४ नेपाळ टी२०आ तिरंगी मालिका|२०२४ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ७२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422038.html २४८७] || २८ फेब्रुवारी २०२४ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ७३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422040.html २४९०] || १ मार्च २०२४ || {{cr|NAM}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422041.html २४९२] || २ मार्च २०२४ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422043.html २४९७] || ५ मार्च २०२४ || {{cr|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NED}}
|-
| ७६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1423439.html २५०७] || ९ मार्च २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|HK}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|HK}} ||
|- style="background:#cfc;"
| ७७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1423440.html २५११] || १० मार्च २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || अनिर्णित || rowspan=3 | [[२०२४ हाँग काँग तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ७८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1423441.html २५१६] || १२ मार्च २०२४ || {{cr|PNG}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1423444.html २५१८] || १३ मार्च २०२४ || {{cr|PNG}} || {{flagicon|HKG}} [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ८० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426457.html २५४९] || १२ एप्रिल २०२४ || {{cr|MAS}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}} || rowspan=6 | [[२०२४ एसीसी पुरुष प्रीमियर कप|२०२४ ए.सी.सी. पुरुष प्रीमियर चषक]]
|- style="background:#cfc;"
| ८१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426461.html २५५६] || १३ एप्रिल २०२४ || {{cr|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426465.html २५६५] || १५ एप्रिल २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426472.html २५७२] || १७ एप्रिल २०२४ || {{cr|SAU}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ८४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426475.html २५७६] || १९ एप्रिल २०२४ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ८५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426477.html २५७८] || २० एप्रिल २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|HK}}
|- style="background:#cfc;"
| ८६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415707.html २६३८] || ४ जून २०२४ || {{cr|NED}} || {{flagicon|USA}} [[ग्रँड प्रेरी स्टेडियम]], [[डॅलस]] || {{cr|NED}} || rowspan=3 | [[२०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| ८७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415731.html २६८१] || १४ जून २०२४ || {{cr|SA}} || {{flagicon|SVG}} [[अर्नोस वेल मैदान]], [[किंग्सटाउन]] || {{cr|SA}}
|- style="background:#cfc;"
| ८८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415737.html २६९८] || १६ जून २०२४ || {{cr|BAN}} || {{flagicon|SVG}} [[अर्नोस वेल मैदान]], [[किंग्सटाउन]] || {{cr|BAN}}
|- style="background:#cfc;"
| ८९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450823.html २८७२] || २८ सप्टेंबर २०२४ || {{cr|CAN}} || {{flagicon|CAN}} [[मेपल लीफ क्रिकेट क्लब]], [[किंग सिटी, ओंटारियो|किंग सिटी]] || {{cr|CAN}} || rowspan=4 | [[२०२४ कॅनडा तिरंगी मालिका (सहावी फेरी)#टी२०आ मालिका|२०२४ कॅनडा तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ९० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450824.html २८७७] || २९ सप्टेंबर २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|CAN}} [[मेपल लीफ क्रिकेट क्लब]], [[किंग सिटी, ओंटारियो|किंग सिटी]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ९१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450826.html २८८५] || १ ऑक्टोबर २०२४ || {{cr|CAN}} || {{flagicon|CAN}} [[मेपल लीफ क्रिकेट क्लब]], [[किंग सिटी, ओंटारियो|किंग सिटी]] || {{cr|CAN}}
|- style="background:#cfc;"
| ९२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450827.html २८८९] || २ ऑक्टोबर २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|CAN}} [[मेपल लीफ क्रिकेट क्लब]], [[किंग सिटी, ओंटारियो|किंग सिटी]] || {{cr|NEP}}
|-
| ९३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453518.html २९१०] || १७ ऑक्टोबर २०२४ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|USA}} [[ग्रँड प्रेरी स्टेडियम]], [[डॅलस]] || {{cr|NEP}} || rowspan=3 |
|-
| ९४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453519.html २९१६] || १९ ऑक्टोबर २०२४ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|USA}} [[ग्रँड प्रेरी स्टेडियम]], [[डॅलस]] || टाय
|-
| ९५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1453520.html २९२१] || २० ऑक्टोबर २०२४ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|USA}} [[ग्रँड प्रेरी स्टेडियम]], [[डॅलस]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ९६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1479320.html ३१३१] || ९ एप्रिल २०२५ || {{cr|QAT}} || {{flagicon|HK}} [[मिशन रोड ग्राउंड|मिशन रोड क्रिकेट मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|NEP}} || rowspan=4 | [[२०२५ हाँगकाँग चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ९७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1479322.html ३१३४] || १० एप्रिल २०२५ || {{cr|KUW}} || {{flagicon|HK}} [[मिशन रोड ग्राउंड|मिशन रोड क्रिकेट मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ९८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1479325.html ३१३७] || १२ एप्रिल २०२५ || {{cr|HK}} || {{flagicon|HK}} [[मिशन रोड ग्राउंड|मिशन रोड क्रिकेट मैदान]], [[मोंग कोक]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| ९९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1479327.html ३१३९] || १३ एप्रिल २०२५ || {{cr|KUW}} || {{flagicon|HK}} [[मिशन रोड ग्राउंड|मिशन रोड क्रिकेट मैदान]], [[मोंग कोक]] || {{cr|KUW}}
|- style="background:#cfc;"
| १०० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1485939.html ३२४३] || १६ जून २०२५ || {{cr|NED}} || {{flagicon|SCO}} [[टिटवूड]], [[ग्लासगो]] || टाय || [[२०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका#आंतरराष्ट्रीय टी२० मालिका|२०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका]]
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १०१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1485940.html ३२४६] || १७ जून २०२५ || {{cr|SCO}} || {{flagicon|SCO}} [[टिटवूड]], [[ग्लासगो]] || {{cr|NEP}} || rowspan=3 | [[२०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका#आंतरराष्ट्रीय टी२० मालिका|२०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १०२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1485941.html ३२५०] || १९ जून २०२५ || {{cr|NED}} || {{flagicon|SCO}} [[टिटवूड]], [[ग्लासगो]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| १०३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1485943.html ३२५३] || २० जून २०२५ || {{cr|SCO}} || {{flagicon|SCO}} [[टिटवूड]], [[ग्लासगो]] || {{cr|SCO}}
|-
| १०४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1489968.html ३४७७] || २७ सप्टेंबर २०२५ || {{cr|WIN}} || {{flagicon|UAE}} [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[शारजा]] || {{cr|NEP}} || rowspan=3 |
|-
| १०५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1489969.html ३४८३] || २९ सप्टेंबर २०२५ || {{cr|WIN}} || {{flagicon|UAE}} [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[शारजा]] || {{cr|NEP}}
|-
| १०६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1489970.html ३४९०] || ३० सप्टेंबर २०२५ || {{cr|WIN}} || {{flagicon|UAE}} [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[शारजा]] || {{cr|WIN}}
|- style="background:#cfc;"
| १०७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503452.html ३५०७] || ८ ऑक्टोबर २०२५ || {{cr|KUW}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}} || rowspan=6 | [[२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १०८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503457.html ३५१२] || १० ऑक्टोबर २०२५ || {{cr|JPN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| १०९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503460.html ३५१६] || १२ ऑक्टोबर २०२५ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ११० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503463.html ३५१९] || १३ ऑक्टोबर २०२५ || {{cr|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| १११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503466.html ३५२२] || १५ ऑक्टोबर २०२५ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ११२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503470.html ३५२६] || १७ ऑक्टोबर २०२५ || {{cr|SAM}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ११३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512723.html ३६८८] || ८ फेब्रुवारी २०२६ || {{cr|ENG}} || {{flagicon|IND}} [[वानखेडे स्टेडियम]], [[मुंबई]] || {{cr|ENG}} || rowspan=4 | [[२०२६ पुरुष टी२० विश्वचषक|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| ११४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512735.html ३७०२] || १२ फेब्रुवारी २०२६ || {{cr|ITA}} || {{flagicon|IND}} [[वानखेडे स्टेडियम]], [[मुंबई]] || {{cr|ITA}}
|- style="background:#cfc;"
| ११५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512743.html ३७१२] || १५ फेब्रुवारी २०२६ || {{cr|WIN}} || {{flagicon|IND}} [[वानखेडे स्टेडियम]], [[मुंबई]] || {{cr|WIN}}
|- style="background:#cfc;"
| ११६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512751.html ३७२०] || १७ फेब्रुवारी २०२६ || {{cr|SCO}} || {{flagicon|IND}} [[वानखेडे स्टेडियम]], [[मुंबई]] || {{cr|NEP}}
|-
| ११७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531694.html ३८२०] || २० एप्रिल २०२६ || {{cr|UAE}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|UAE}} || rowspan=2 |
|-
| ११८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531695.html ३८२१] || २१ एप्रिल २०२६ || {{cr|UAE}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:नेपाळ क्रिकेट]]
[[वर्ग:२०-२० क्रिकेट]]
qu4fnnpp7nnt0bokisglz595gjo8xpy
श्रीअरविंद-विचार-दर्शन-माला (पुस्तिका-संच)
0
376129
2681085
2649733
2026-04-26T09:41:56Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2681085
wikitext
text/x-wiki
'''श्रीअरविंद-विचार-दर्शन-माला (पुस्तिका-संच)''' - [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांच्या साहित्याचा मराठीमध्ये प्रसार व्हावा या हेतुने [[संजीवन (मराठी नियतकालिक)|संजीवन कार्यालय]], पाँडिचेरी यांच्यातर्फे ही माला प्रकाशित करण्यात आली होती. या मालेद्वारे तेरा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले असे दिसते.<ref>{{जर्नल स्रोत|date=१५ मार्च १९६६|title=मराठी प्रकाशने|journal=संजीवन|volume=वर्ष १७ - अंक ०३}}</ref>
उपलब्ध झालेली पुस्तके खालीलप्रमाणे -
{| class="wikitable"
|+
!पुष्प क्र.
!पुस्तकाचे नाव
!लेखक
!अनुवादक
!प्रकाशक
!प्रकाशन वर्ष
!पृष्ठसंख्या
|-
|०१
|कर्मातील आनंद
|[[अरविंद घोष|श्रीअरविंद]]
|
|
|
|
|-
|०२
|श्रीअरविंद व [[मीरा अल्फासा|श्रीमाताजी]] - जीवन परिचय व कार्य
|श्रीमाताजींचा परिचय (मुळात इंग्रजीत) - [[के.डी. सेठना|के.डी.सेठना]] व
श्रीअरविंद यांचा परिचय (मराठी) - भा.द.लिमये
|स.रा.आठले
|श्रीअरविंद मंडळ, पुणे
|
|७०
|-
|०३
|भवानी मंदिर व दुर्गास्तोत्र
|श्रीअरविंद
|[[दत्तो वामन पोतदार]]
|[[संजीवन (मराठी नियतकालिक)|संजीवन]] कार्यालय
|१९६२
|२८
|-
|०४
|ऋषी
|श्रीअरविंद
|गजराज
|
|
|३०
|-
|०५
|[[ज्योतिषशास्त्र (पुस्तिका)]]
|श्रीअरविंद
|
|
|
|३९
|-
|०६
|बृहदारण्यक (उपोद्घात)
|श्रीअरविंद
|
|संजीवन कार्यालय
|१९६२
|२४
|-
|०७
|जप
|[[माधव पंडित]]
|गजानन गोखले, सुहास टिल्लू
|श्रीअरविंद मंडळ, पुणे
|१९६२
|३९
|-
|०८
|[[commons:File:साधन-चतुष्टय_(Sadhan_Chatushtay).pdf|साधन-चतुष्टय]]
|श्रीअरविंद
|
|[[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]] प्रेस
|
|७०
|-
|०९
|दिव्य कर्म (विवरण)
|
|
|
|
|७०
|-
|१०
|आदर्श बालक
|[[मीरा अल्फासा|श्रीमाताजी]]
|
|
|
|१८
|-
|११
|महाभारतीय युद्ध (राजकीय पार्श्वभूमी)
|श्रीअरविंद
|
|
|
|
|-
|१२
|[[अतिमानव (पुस्तिका)|अतिमानव]]
|श्रीअरविंद
|[[पांडुरंग महादेव बापट|सेनापती बापट]]
|[[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]] प्रेस
|१९६४
|४०
|-
|१३
|गीता: शिकवण व संदेश
|श्रीअरविंद
|[[पांडुरंग महादेव बापट|सेनापती बापट]]
|[[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]]
|१९६८
|४३
|}{{श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग - संदर्भ साहित्य}}
== संदर्भ ==
9l1eq6avl953uaf4gwg30wzj1yd8p9q
2681086
2681085
2026-04-26T09:42:34Z
Ketaki Modak
21590
2681086
wikitext
text/x-wiki
'''श्रीअरविंद-विचार-दर्शन-माला (पुस्तिका-संच)''' - [[अरविंद घोष|श्रीअरविंद]] यांच्या साहित्याचा मराठीमध्ये प्रसार व्हावा या हेतुने [[संजीवन (मराठी नियतकालिक)|संजीवन कार्यालय]], पाँडिचेरी यांच्यातर्फे ही माला प्रकाशित करण्यात आली होती. या मालेद्वारे तेरा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले असे दिसते.<ref>{{जर्नल स्रोत|date=१५ मार्च १९६६|title=मराठी प्रकाशने|journal=संजीवन|volume=वर्ष १७ - अंक ०३}}</ref>
उपलब्ध झालेली पुस्तके खालीलप्रमाणे -
{| class="wikitable"
|+
!पुष्प क्र.
!पुस्तकाचे नाव
!लेखक
!अनुवादक
!प्रकाशक
!प्रकाशन वर्ष
!पृष्ठसंख्या
|-
|०१
|कर्मातील आनंद
|[[अरविंद घोष|श्रीअरविंद]]
|
|
|
|
|-
|०२
|श्रीअरविंद व [[मीरा अल्फासा|श्रीमाताजी]] - जीवन परिचय व कार्य
|श्रीमाताजींचा परिचय (मुळात इंग्रजीत) - [[के.डी. सेठना|के.डी.सेठना]] व
श्रीअरविंद यांचा परिचय (मराठी) - भा.द.लिमये
|स.रा.आठले
|श्रीअरविंद मंडळ, पुणे
|
|७०
|-
|०३
|भवानी मंदिर व दुर्गास्तोत्र
|श्रीअरविंद
|[[दत्तो वामन पोतदार]]
|[[संजीवन (मराठी नियतकालिक)|संजीवन]] कार्यालय
|१९६२
|२८
|-
|०४
|ऋषी
|श्रीअरविंद
|गजराज
|
|
|३०
|-
|०५
|[[ज्योतिषशास्त्र (पुस्तिका)]]
|श्रीअरविंद
|
|
|
|३९
|-
|०६
|बृहदारण्यक (उपोद्घात)
|श्रीअरविंद
|
|संजीवन कार्यालय
|१९६२
|२४
|-
|०७
|जप
|[[माधव पंडित]]
|गजानन गोखले, सुहास टिल्लू
|श्रीअरविंद मंडळ, पुणे
|१९६२
|३९
|-
|०८
|[[commons:File:साधन-चतुष्टय_(Sadhan_Chatushtay).pdf|साधन-चतुष्टय]] (ऑनलाइन वाचनासाठी उपलब्ध)
|श्रीअरविंद
|
|[[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]] प्रेस
|
|७०
|-
|०९
|दिव्य कर्म (विवरण)
|
|
|
|
|७०
|-
|१०
|आदर्श बालक
|[[मीरा अल्फासा|श्रीमाताजी]]
|
|
|
|१८
|-
|११
|महाभारतीय युद्ध (राजकीय पार्श्वभूमी)
|श्रीअरविंद
|
|
|
|
|-
|१२
|[[अतिमानव (पुस्तिका)|अतिमानव]]
|श्रीअरविंद
|[[पांडुरंग महादेव बापट|सेनापती बापट]]
|[[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]] प्रेस
|१९६४
|४०
|-
|१३
|गीता: शिकवण व संदेश
|श्रीअरविंद
|[[पांडुरंग महादेव बापट|सेनापती बापट]]
|[[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]]
|१९६८
|४३
|}{{श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग - संदर्भ साहित्य}}
== संदर्भ ==
s6o3vgwzu7bu2fnwvrhd9xptyxhmiq1
नेपाळ महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
376152
2680976
2679268
2026-04-25T17:59:54Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680976
wikitext
text/x-wiki
खालील यादी नेपाळ महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. नेपाळने १२ जानेवारी २०१९ रोजी चीन विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| नेपाळने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1171347.html ५४२] || १२ जानेवारी २०१९ || {{crw|CHN}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}} || rowspan=5 | [[२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश|२०१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1171350.html ५४६] || १३ जानेवारी २०१९ || {{crw|MAS}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1171357.html ५५१] || १४ जानेवारी २०१९ || {{crw|UAE}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1171366.html ५५८] || १८ जानेवारी २०१९ || {{crw|INA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1171373.html ५६३] || १९ जानेवारी २०१९ || {{crw|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172913.html ५८१] || १९ फेब्रुवारी २०१९ || {{crw|MAS}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}} || rowspan=6 | [[२०१९ आयसीसी आशिया महिला पात्रता|२०२० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172917.html ५८५] || २१ फेब्रुवारी २०१९ || {{crw|THA}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172919.html ५८७] || २२ फेब्रुवारी २०१९ || {{crw|UAE}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172924.html ५९२] || २४ फेब्रुवारी २०१९ || {{crw|HKG}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172926.html ५९४] || २५ फेब्रुवारी २०१९ || {{crw|CHN}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172929.html ५९७] || २७ फेब्रुवारी २०१९ || {{crw|KUW}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1208804.html ८०२] || २ डिसेंबर २०१९ || {{crw|MDV}} || {{flagicon|NEP}} [[नेपाळ|पोखारा स्टेडियम]], [[नेपाळ|पोखारा]] || {{crw|NEP}} || rowspan=3 | [[२०१९ दक्षिण आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – महिला स्पर्धा|२०१९ दक्षिण आशियाई खेळ]]
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1208806.html ८०६] || ४ डिसेंबर २०१९ || {{crw|BAN}} || {{flagicon|NEP}} [[नेपाळ|पोखारा स्टेडियम]], [[नेपाळ|पोखारा]] || {{crw|BAN}}
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1208810.html ८१०] || ७ डिसेंबर २०१९ || {{crw|MDV}} || {{flagicon|NEP}} [[नेपाळ|पोखारा स्टेडियम]], [[नेपाळ|पोखारा]] || {{crw|NEP}}
|-
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1289284.html ९९६] || १६ नोव्हेंबर २०२१ || {{crw|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|NEP}} || rowspan=3 |
|-
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1289285.html ९९७] || १७ नोव्हेंबर २०२१ || {{crw|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|NEP}}
|-
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1289286.html ९९८] || १८ नोव्हेंबर २०२१ || {{crw|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1286969.html १०००] || २२ नोव्हेंबर २०२१ || {{crw|HKG}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी|आयसीसी अकादमी मैदान क्र.२]], [[दुबई]] || {{crw|HKG}} || rowspan=5 | [[२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता|२०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1286973.html १००४] || २३ नोव्हेंबर २०२१ || {{crw|BHU}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी|आयसीसी अकादमी मैदान क्र.२]], [[दुबई]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1286975.html १००६] || २५ नोव्हेंबर २०२१ || {{crw|KUW}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी|आयसीसी अकादमी मैदान]], [[दुबई]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1286977.html १००८] || २६ नोव्हेंबर २०२१ || {{crw|MAS}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी|आयसीसी अकादमी मैदान]], [[दुबई]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1286980.html १०११] || २८ नोव्हेंबर २०२१ || {{crw|UAE}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी|आयसीसी अकादमी मैदान क्र.२]], [[दुबई]] || {{crw|UAE}}
|-
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1314897.html १०७६] || १६ मे २०२२ || {{crw|UGA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|UGA}} || rowspan=5 |
|-
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1314898.html १०७७] || १७ मे २०२२ || {{crw|UGA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|UGA}}
|-
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1314899.html १०७८] || १९ मे २०२२ || {{crw|UGA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|UGA}}
|-
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1314900.html १०७९] || २० मे २०२२ || {{crw|UGA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NEP}}
|-
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1314901.html १०८०] || २१ मे २०२२ || {{crw|UGA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1320191.html ११२१] || १७ जून २०२२ || {{crw|BHU}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[सलांगोर|बंगी]] || {{crw|NEP}} || rowspan=5 | [[२०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1320197.html ११२९] || १८ जून २०२२ || {{crw|KUW}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1320201.html ११३५] || २० जून २०२२ || {{crw|BHR}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1320205.html ११४०] || २१ जून २०२२ || {{crw|HK}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{crw|HK}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1320210.html ११४६] || २४ जून २०२२ || {{crw|UAE}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || अनिर्णित
|-
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1376121.html १४५२] || २९ मे २०२३ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{crw|MAS}} || rowspan=5 |
|-
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1376122.html १४५७] || ३० मे २०२३ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{crw|NEP}}
|-
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1376123.html १४६२] || १ जून २०२३ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{crw|NEP}}
|-
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1376124.html १४७०] || ३ जून २०२३ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{crw|MAS}}
|-
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1376125.html १४७१] || ४ जून २०२३ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1393591.html १५३६] || २२ ऑगस्ट २०२३ || {{crw|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[मलेशिया|पंडारमन]] || {{crw|NEP}} || rowspan=4 | [[२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1393593.html १५३८] || २३ ऑगस्ट २०२३ || {{crw|KUW}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[मलेशिया|पंडारमन]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1393595.html १५४३] || २५ ऑगस्ट २०२३ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[मलेशिया|पंडारमन]] || {{crw|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1393597.html १५४८] || २६ ऑगस्ट २०२३ || {{crw|HK}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[मलेशिया|पंडारमन]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1394751.html १५६१] || ३१ ऑगस्ट २०२३ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{crw|NEP}} || rowspan=5 | [[२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता|२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1394760.html १५७४] || १ सप्टेंबर २०२३ || {{crw|BHR}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेरी केंबंगन]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1394762.html १५८४] || ३ सप्टेंबर २०२३ || {{crw|BHU}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1394767.html १५९६] || ४ सप्टेंबर २०२३ || {{crw|QAT}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1394777.html १६३९] || ८ सप्टेंबर २०२३ || {{crw|THA}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ४७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407868.html १६९२] || १५ नोव्हेंबर २०२३ || {{crw|TAN}} || {{flagicon|HK}} [[हाँगकाँग क्रिकेट क्लब|हाँगकाँग क्रिकेट क्लब मैदान]], [[वोंग नाय चुंग गॅप]] || {{crw|TAN}} || rowspan=4 | [[२०२३ हाँगकाँग महिला चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ४८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407867.html १६९५] || १६ नोव्हेंबर २०२३ || {{crw|HK}} || {{flagicon|HK}} [[हाँगकाँग क्रिकेट क्लब|हाँगकाँग क्रिकेट क्लब मैदान]], [[वोंग नाय चुंग गॅप]] || {{crw|HK}}
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407864.html १६९६] || १८ नोव्हेंबर २०२३ || {{crw|JPN}} || {{flagicon|HK}} [[हाँगकाँग क्रिकेट क्लब|हाँगकाँग क्रिकेट क्लब मैदान]], [[वोंग नाय चुंग गॅप]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1407870.html १६९८] || १९ नोव्हेंबर २०२३ || {{crw|JPN}} || {{flagicon|HK}} [[हाँगकाँग क्रिकेट क्लब|हाँगकाँग क्रिकेट क्लब मैदान]], [[वोंग नाय चुंग गॅप]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1419909.html १७५७] || १० फेब्रुवारी २०२४ || {{crw|HK}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेलंगोर]] || {{crw|NEP}} || rowspan=5 | [[२०२४ एसीसी महिला प्रीमियर कप|२०२४ एसीसी महिला प्रिमीयर चषक]]
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1419917.html १७६५] || ११ फेब्रुवारी २०२४ || {{crw|BHU}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1419929.html १७७७] || १३ फेब्रुवारी २०२४ || {{crw|MDV}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1419933.html १७८१] || १४ फेब्रुवारी २०२४ || {{crw|KUW}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[बांगी (सलांगोर)|बांगी]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1419935.html १७८३] || १६ फेब्रुवारी २०२४ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{crw|MAS}}
|- style="background:#cfc;"
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426756.html १९५८] || १९ जुलै २०२४ || {{crw|UAE}} || {{flagicon|SL}} [[रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम]], [[दांबुला]] || {{crw|NEP}} || rowspan=3 | [[२०२४ महिला ट्वेंटी-२० आशिया कप|२०२४ महिला आशिया चषक]]
|- style="background:#cfc;"
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426761.html १९६३] || २१ जुलै २०२४ || {{crw|PAK}} || {{flagicon|SL}} [[रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम]], [[दांबुला]] || {{crw|PAK}}
|- style="background:#cfc;"
| ५८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426765.html १९६७] || २३ जुलै २०२४ || {{crw|IND}} || {{flagicon|SL}} [[रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम]], [[दांबुला]] || {{crw|IND}}
|- style="background:#cfc;"
| ५९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468724.html २१७४] || ३० जानेवारी २०२५ || {{crw|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}} || rowspan=6 | [[२०२५ नेपाळ महिला तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ६० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468725.html २१७७] || १ फेब्रुवारी २०२५ || {{crw|THA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ६१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468727.html २१७८] || २ फेब्रुवारी २०२५ || {{crw|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ६२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468728.html २१८०] || ४ फेब्रुवारी २०२५ || {{crw|THA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ६३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468730.html २१८१] || ५ फेब्रुवारी २०२५ || {{crw|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ६४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468731.html २१८३] || ७ फेब्रुवारी २०२५ || {{crw|THA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ६५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476153.html २१८५] || ८ मार्च २०२५ || {{crw|NAM}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|NAM}} || rowspan=6 | [[२०२५ महिला दिन कप|२०२५ युगांडा महिला चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ६६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476154.html २१८६] || ९ मार्च २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ६७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476157.html २१९०] || १० मार्च २०२५ || {{crw|HK}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|HK}}
|- style="background:#cfc;"
| ६८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476158.html २१९९] || १२ मार्च २०२५ || {{crw|NAM}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ६९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476161.html २२०३] || १३ मार्च २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|UGA}}
|- style="background:#cfc;"
| ७० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1476162.html २२०९] || १४ मार्च २०२५ || {{crw|HK}} || {{flagicon|UGA}} [[एंटेबी क्रिकेट ओव्हल]], [[एंटेबी]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1483763.html २२८३] || १० मे २०२५ || {{crw|BHR}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}} || rowspan=5 | [[२०२५ महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ७२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1483770.html २२९१] || १३ मे २०२५ || {{crw|HK}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|HK}}
|- style="background:#cfc;"
| ७३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1483773.html २२९४] || १५ मे २०२५ || {{crw|BHR}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1483779.html २३००] || १९ मे २०२५ || {{crw|UAE}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ७५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1485778.html २३०१] || २० मे २०२५ || {{crw|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|THA}}
|-
| ७६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1505114.html २५२४] || २ ऑक्टोबर २०२५ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{crw|MAS}} || rowspan=5 |
|-
| ७७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1505115.html २५२५] || ४ ऑक्टोबर २०२५ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{crw|NEP}}
|-
| ७८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1505116.html २५२६] || ५ ऑक्टोबर २०२५ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{crw|MAS}}
|-
| ७९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1505117.html २५२९] || ७ ऑक्टोबर २०२५ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{crw|NEP}}
|-
| ८० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1505118.html २५३०] || ८ ऑक्टोबर २०२५ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[बायुमास ओव्हल]], [[पांडामारन]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ८१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515211.html २६२४] || १८ जानेवारी २०२६ || {{crw|THA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|THA}} || rowspan=4 | [[२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515217.html २६३४] || २२ जानेवारी २०२६ || {{crw|NED}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515222.html २६४२] || २४ जानेवारी २०२६ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ८४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515224.html २६४५] || २६ जानेवारी २०२६ || {{crw|SCO}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ८५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531151.html २७२६] || १८ एप्रिल २०२६ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || rowspan=8 | [[२०२६ आय.सी.सी. महिला चॅलेंज चषक]]
|- style="background:#cfc;"
| ८६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531153.html २७२८] || १९ एप्रिल २०२६ || {{crw|ITA}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान|गहांगा 'ब' आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ८७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531156.html २७३२] || २२ एप्रिल २०२६ || {{crw|RWA}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान|गहांगा 'ब' आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ८८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531158.html २७३५] || २४ एप्रिल २०२६ || {{crw|VAN}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || {{crw|VAN}}
|- style="background:#cfc;"
| ८९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531161.html] || २५ एप्रिल २०२६ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान|गहांगा 'ब' आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || TBD
|- style="background:#cfc;"
| ९० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531164.html] || २८ एप्रिल २०२६ || {{crw|RWA}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान|गहांगा 'ब' आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || TBD
|- style="background:#cfc;"
| ९१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531167.html] || ३० एप्रिल २०२६ || {{crw|VAN}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || TBD
|- style="background:#cfc;"
| ९२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1531169.html] || १ मे २०२६ || {{crw|ITA}} || {{flagicon|RWA}} [[गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान|गहांगा 'ब' आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[किगाली]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:नेपाळ क्रिकेट]]
[[वर्ग:महिला टी२० क्रिकेट]]
ij0fbyt4dqrmqjpqruc1s7ogwmrs9tm
नेदरलँड्स क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
376194
2680977
2652635
2026-04-25T18:01:18Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680977
wikitext
text/x-wiki
खालील यादी नेदरलँड्स क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. नेदरलँड्सने २ ऑगस्ट २००८ रोजी केन्या विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| नेदरलँड्सने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ || [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/354453.html ५८] || २ ऑगस्ट २००८ || {{cr|KEN}} || {{flagicon|Northern Ireland}} [[बेलफास्ट|सिव्हिल सर्विस क्रिकेट मैदान]], [[बेलफास्ट]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२००८ आयसीसी विश्व टी-२० पात्रता|२००९ आय.सी.सी. पुरुष विश्व ट्वेंटी२० पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| २ || [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/354455.html ६०] || २ ऑगस्ट २००८ || {{cr|CAN}} || {{flagicon|Northern Ireland}} [[बेलफास्ट|सिव्हिल सर्विस क्रिकेट मैदान]], [[बेलफास्ट]] || {{cr|CAN}}
|- style="background:#cfc;"
| ३ || [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/361531.html ६५] || ४ ऑगस्ट २००८ || {{cr|SCO}} || {{flagicon|Northern Ireland}} [[बेलफास्ट|सिव्हिल सर्विस क्रिकेट मैदान]], [[बेलफास्ट]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ४ || [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/354461.html ६८] || ५ ऑगस्ट २००८ || {{cr|IRE}} || {{flagicon|Northern Ireland}} [[बेलफास्ट|सिव्हिल सर्विस क्रिकेट मैदान]], [[बेलफास्ट]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/355991.html ९०] || ५ जून २००९ || {{cr|ENG}} || {{flagicon|ENG}} [[लॉर्ड्स]], [[लंडन]] || {{cr|NED}} || rowspan=2 | [[२००९ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०]]
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/355999.html ९८] || ९ जून २००९ || {{cr|PAK}} || {{flagicon|ENG}} [[लॉर्ड्स]], [[लंडन]] || {{cr|PAK}}
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/439497.html १३६] || ९ फेब्रुवारी २०१० || {{cr|CAN}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१० - पात्रता सामने|२०१० आय.सी.सी. पुरुष विश्व ट्वेंटी२० पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/439506.html १३९] || ११ फेब्रुवारी २०१० || {{cr|KEN}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/439507.html १४१] || १२ फेब्रुवारी २०१० || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/439510.html १४२] || १३ फेब्रुवारी २०१० || {{cr|IRE}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/546410.html २३०] || १३ मार्च २०१२ || {{cr|CAN}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२|२०१२ आय.सी.सी. पुरुष विश्व ट्वेंटी२० पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/546418.html २३३] || १४ मार्च २०१२ || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|AFG|२०१३}}
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/546463.html २३७] || २२ मार्च २०१२ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/546470.html २३८] || २३ मार्च २०१२ || {{cr|IRE}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|IRE}}
|-
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/567205.html २५३] || २५ जुलै २०१२ || {{cr|BAN}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|BAN}} || rowspan=3 |
|-
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/573672.html २५४] || २६ जुलै २०१२ || {{cr|BAN}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|NED}}
|-
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/630951.html ३१३] || १९ एप्रिल २०१३ || {{cr|KEN}} || {{flagicon|NAM}} [[वॉंडरर्स क्रिकेट ग्राउंड]], [[विंडहोक]] || {{cr|KEN}}
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/592276.html ३१४] || २० एप्रिल २०१३ || {{cr|KEN}} || {{flagicon|NAM}} [[वॉंडरर्स क्रिकेट ग्राउंड]], [[विंडहोक]] || {{cr|KEN}} || [[केन्या आणि नेदरलँड्स क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१३|२०१३ नामिबिया चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/660107.html ३३५] || १५ नोव्हेंबर २०१३ || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|UAE}} [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[शारजाह]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०१३ आयसीसी विश्व टी२० पात्रता|२०१४ आय.सी.सी. पुरुष विश्व ट्वेंटी२० पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/660173.html ३४२] || २२ नोव्हेंबर २०१३ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/660185.html ३४४] || २३ नोव्हेंबर २०१३ || {{cr|KEN}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/660219.html ३४७] || २८ नोव्हेंबर २०१३ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/682903.html ३६९] || १७ मार्च २०१४ || {{cr|UAE}} || {{flagicon|BAN}} [[सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[सिलहट]] || {{cr|NED}} || rowspan=7 | [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४ आय.सी.सी. पुरुष विश्व ट्वेंटी२०]]
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/682909.html ३७२] || १९ मार्च २०१४ || {{cr|ZIM}} || {{flagicon|BAN}} [[सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[सिलहट]] || {{cr|ZIM}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/682919.html ३७७] || २१ मार्च २०१४ || {{cr|IRE}} || {{flagicon|BAN}} [[सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[सिलहट]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/682933.html ३८४] || २४ मार्च २०१४ || {{cr|SRI}} || {{flagicon|BAN}} [[झहूर अहमद चौधरी मैदान]], [[चट्टग्राम]] || {{cr|SRI}}
|- style="background:#cfc;"
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/682937.html ३८६] || २७ मार्च २०१४ || {{cr|RSA}} || {{flagicon|BAN}} [[झहूर अहमद चौधरी मैदान]], [[चट्टग्राम]] || {{cr|RSA}}
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/682945.html ३९०] || २९ मार्च २०१४ || {{cr|NZ}} || {{flagicon|BAN}} [[झहूर अहमद चौधरी मैदान]], [[चट्टग्राम]] || {{cr|NZ}}
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/682953.html ३९४] || ३१ मार्च २०१४ || {{cr|ENG}} || {{flagicon|BAN}} [[झहूर अहमद चौधरी मैदान]], [[चट्टग्राम]] || {{cr|NED}}
|-
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/883341.html ४२४] || ३० जून २०१५ || {{cr|NEP}} || {{flagicon|NED}} [[व्हीआरए क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|NED}} || rowspan=4 |
|-
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/883343.html ४२५] || १ जुलै २०१५ || {{cr|NEP}} || {{flagicon|NED}} [[व्हीआरए क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|NED}}
|-
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/883345.html ४२६] || २ जुलै २०१५ || {{cr|NEP}} || {{flagicon|NED}} [[व्हीआरए क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|NED}}
|-
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/883347.html ४२७] || ३ जुलै २०१५ || {{cr|NEP}} || {{flagicon|NED}} [[व्हीआरए क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/875459.html ४३१] || ९ जुलै २०१५ || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|SCO}} [[दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[एडिनबरा]] || {{cr|AFG|२०१३}} || rowspan=4 | [[२०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी|२०१६ आय.सी.सी. पुरुष विश्व ट्वेंटी२० पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/875471.html ४३३] || ११ जुलै २०१५ || {{cr|SCO}} || {{flagicon|SCO}} [[दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[एडिनबरा]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/875481.html ४३४] || १२ जुलै २०१५ || {{cr|UAE}} || {{flagicon|SCO}} [[दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[एडिनबरा]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/875549.html ४४७] || २५ जुलै २०१५ || {{cr|IRE}} || {{flagicon|IRE}} [[मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान]], [[डब्लिन]] || {{cr|NED}}
|-
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/967081.html ४९०] || ३ फेब्रुवारी २०१६ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NED}} || rowspan=2 |
|-
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/966375.html ४९२] || ५ फेब्रुवारी २०१६ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/951309.html ५२४] || ९ मार्च २०१६ || {{cr|BAN}} || {{flagicon|IND}} [[हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[धरमशाळा]] || {{cr|BAN}} || rowspan=3 | [[२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१६ आय.सी.सी. पुरुष विश्व ट्वेंटी२०]]
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/951317.html ५२९] || ११ मार्च २०१६ || {{cr|OMA}} || {{flagicon|IND}} [[हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[धरमशाळा]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/951325.html ५३३] || १३ मार्च २०१६ || {{cr|IRE}} || {{flagicon|IND}} [[हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[धरमशाळा]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1074959.html ५७९] || १५ जानेवारी २०१७ || {{cr|OMA}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबु धाबी]] || {{cr|NED}} || rowspan=3 | [[२०१७ डेझर्ट टी२०]]
|- style="background:#cfc;"
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1074964.html ५८२] || १७ जानेवारी २०१७ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबु धाबी]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1074966.html ५८४] || १८ जानेवारी २०१७ || {{cr|HKG}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|HKG}}
|- style="background:#cfc;"
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1142501.html ६७०] || १२ जून २०१८ || {{cr|IRE}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०१८ नेदरलँड्स टी२० तिरंगी मालिका|२०१८ नेदरलँड्स तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1142502.html ६७२] || १३ जून २०१८ || {{cr|IRE}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1142505.html ६७६] || १९ जून २०१८ || {{cr|SCO}} || {{flagicon|NED}} [[व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1142506.html ६७७] || २० जून २०१८ || {{cr|SCO}} || {{flagicon|NED}} [[व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1141835.html ६९१] || २९ जुलै २०१८ || {{cr|NEP}} || {{flagicon|ENG}} [[लॉर्ड्स]], [[लंडन]] || अनिर्णित || [[२०१८ एम.सी.सी त्रिकोणी मालिका|२०१८ एम.सी.सी तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172505.html ७३९] || १३ फेब्रुवारी २०१९ || {{cr|SCO}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NED}} || rowspan=3 | [[२०१८-१९ ओमान ट्वेंटी२० चौरंगी मालिका|२०१९ ओमान तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172507.html ७४१] || १५ फेब्रुवारी २०१९ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172509.html ७४३] || १७ फेब्रुवारी २०१९ || {{cr|IRE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|IRE}}
|-
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1188379.html ८०८] || २३ जून २०१९ || {{cr|ZIM}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{cr|NED}} || rowspan=6 |
|-
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1188380.html ८११] || २५ जून २०१९ || {{cr|ZIM}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || अनिर्णित
|-
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1191005.html ८४१] || ३ ऑगस्ट २०१९ || {{cr|UAE}} || {{flagicon|NED}} [[व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|UAE}}
|-
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1191006.html ८४४] || ५ ऑगस्ट २०१९ || {{cr|UAE}} || {{flagicon|NED}} [[व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{cr|UAE}}
|-
| ५८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1191007.html ८४५] || ६ ऑगस्ट २०१९ || {{cr|UAE}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|UAE}}
|-
| ५९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1191008.html ८४७] || ८ ऑगस्ट २०१९ || {{cr|UAE}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ६० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1200425.html ८८४] || १६ सप्टेंबर २०१९ || {{cr|SCO}} || {{flagicon|IRE}} [[मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान]], [[डब्लिन]] || {{cr|SCO}} || rowspan=3 | [[२०१९-२० आयर्लंड तिरंगी मालिका|२०१९ आयर्लंड तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ६१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1200427.html ८८७] || १८ सप्टेंबर २०१९ || {{cr|IRE}} || {{flagicon|IRE}} [[मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान]], [[डब्लिन]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ६२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1200428.html ८८९] || १९ सप्टेंबर २०१९ || {{cr|SCO}} || {{flagicon|IRE}} [[मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान]], [[डब्लिन]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ६३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197521.html ९११] || ५ ऑक्टोबर २०१९ || {{cr|IRE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|IRE}} || rowspan=4 | [[२०१९-२० ओमान पंचरंगी मालिका|२०१९ ओमान पंचरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ६४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197524.html ९२०] || ७ ऑक्टोबर २०१९ || {{cr|NEP}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ६५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197527.html ९२४] || ९ ऑक्टोबर २०१९ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ६६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197528.html ९२७] || १० ऑक्टोबर २०१९ || {{cr|HKG}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ६७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199501.html ९३७] || १८ ऑक्टोबर २०१९ || {{cr|KEN}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NED}} || rowspan=9 | [[२०१९ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ६८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199505.html ९४२] || १९ ऑक्टोबर २०१९ || {{cr|NAM}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ६९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199518.html ९५६] || २२ ऑक्टोबर २०१९ || {{cr|SIN}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ७० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199525.html ९६३] || २४ ऑक्टोबर २०१९ || {{cr|PNG}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी]], [[दुबई]] || {{cr|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ७१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199534.html ९७४] || २६ ऑक्टोबर २०१९ || {{cr|BER}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ७२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199539.html ९८३] || २७ ऑक्टोबर २०१९ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ७३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199541.html ९८६] || २९ ऑक्टोबर २०१९ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ७४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199546.html ९९४] || १ नोव्हेंबर २०१९ || {{cr|IRE}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ७५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199549.html ९९७] || २ नोव्हेंबर २०१९ || {{cr|PNG}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ७६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257945.html ११४९] || १७ एप्रिल २०२१ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}} || rowspan=5 | [[२०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिका|२०२१ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ७७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257946.html ११५०] || १८ एप्रिल २०२१ || {{cr|MAS}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ७८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257948.html ११५२] || २० एप्रिल २०२१ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ७९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257949.html ११५३] || २१ एप्रिल २०२१ || {{cr|MAS}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || टाय
|- style="background:#cfc;"
| ८० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1257951.html ११५७] || २४ एप्रिल २०२१ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ८१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273714.html १३१२] || १८ ऑक्टोबर २०२१ || {{cr|IRE}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबु धाबी]] || {{cr|IRE}} || rowspan=3 | [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273718.html १३२७] || २० ऑक्टोबर २०२१ || {{cr|NAM}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबु धाबी]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273723.html १३४६] || २२ ऑक्टोबर २०२१ || {{cr|SL}} || {{flagicon|UAE}} [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[शारजाह]] || {{cr|SL}}
|- style="background:#cfc;"
| ८४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321467.html १६३६] || ११ जुलै २०२२ || {{cr|PNG}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स पार्क ओव्हल]], [[बुलावायो]] || {{cr|NED}} || rowspan=5 | [[२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता गट ब]]
|- style="background:#cfc;"
| ८५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321471.html १६४१] || १२ जुलै २०२२ || {{cr|HK}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स पार्क ओव्हल]], [[बुलावायो]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ८६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321473.html १६५०] || १४ जुलै २०२२ || {{cr|UGA}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स पार्क ओव्हल]], [[बुलावायो]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ८७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321480.html १६५७] || १५ जुलै २०२२ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|ZIM}} [[बुलावायो ॲथलेटिक क्लब]], [[बुलावायो]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ८८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321484.html १६६८] || १७ जुलै २०२२ || {{cr|ZIM}} || {{flagicon|ZIM}} [[क्वीन्स पार्क ओव्हल]], [[बुलावायो]] || {{cr|ZIM}}
|-
| ८९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310901.html १७२२] || ४ ऑगस्ट २०२२ || {{cr|NZ}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|NZ}} || rowspan=2 |
|-
| ९० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1310902.html १७२३] || ५ ऑगस्ट २०२२ || {{cr|NZ}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|NZ}}
|- style="background:#cfc;"
| ९१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298136.html १८२५] || १६ ऑक्टोबर २०२२ || {{cr|UAE}} || {{flagicon|AUS}} [[कार्डिनिया पार्क (स्टेडियम)|कार्डिनिया पार्क]], [[ऑस्ट्रेलिया|गिलॉन्ग]] || {{cr|NED}} || rowspan=8 | [[२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| ९२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298139.html १८३०] || १८ ऑक्टोबर २०२२ || {{cr|NAM}} || {{flagicon|AUS}} [[कार्डिनिया पार्क (स्टेडियम)|कार्डिनिया पार्क]], [[ऑस्ट्रेलिया|गिलॉन्ग]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298143.html १८३५] || २० ऑक्टोबर २०२२ || {{cr|SL}} || {{flagicon|AUS}} [[कार्डिनिया पार्क (स्टेडियम)|कार्डिनिया पार्क]], [[ऑस्ट्रेलिया|गिलॉन्ग]] || {{cr|SL}}
|- style="background:#cfc;"
| ९४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298151.html १८४३] || २४ ऑक्टोबर २०२२ || {{cr|BAN}} || {{flagicon|AUS}} [[बेलेराइव्ह ओव्हल]], [[होबार्ट]] || {{cr|BAN}}
|- style="background:#cfc;"
| ९५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298157.html १८४८] || २७ ऑक्टोबर २०२२ || {{cr|IND}} || {{flagicon|AUS}} [[सिडनी क्रिकेट मैदान]], [[सिडनी]] || {{cr|IND}}
|- style="background:#cfc;"
| ९६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298163.html १८५२] || ३० ऑक्टोबर २०२२ || {{cr|PAK}} || {{flagicon|AUS}} [[पर्थ स्टेडियम]], [[पर्थ]] || {{cr|PAK}}
|- style="background:#cfc;"
| ९७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298168.html १८५९] || २ नोव्हेंबर २०२२ || {{cr|ZIM}} || {{flagicon|AUS}} [[ॲडलेड ओव्हल]], [[ॲडलेड]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1298174.html १८७१] || ६ नोव्हेंबर २०२२ || {{cr|SA}} || {{flagicon|AUS}} [[ॲडलेड ओव्हल]], [[ॲडलेड]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422038.html २४८७] || २८ फेब्रुवारी २०२४ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NED}} || rowspan=2 | [[२०२४ नेपाळ टी२०आ तिरंगी मालिका|२०२४ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १०० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422039.html २४८८] || २९ फेब्रुवारी २०२४ || {{cr|NAM}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NED}}
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १०१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422041.html २४९२] || २ मार्च २०२४ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NEP}} || rowspan=3 | [[२०२४ नेपाळ टी२०आ तिरंगी मालिका|२०२४ नेपाळ तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १०२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422042.html २४९३] || ३ मार्च २०२४ || {{cr|NAM}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| १०३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1422043.html २४९७] || ५ मार्च २०२४ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| १०४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1428151.html २६११] || १८ मे २०२४ || {{cr|SCO}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०२४ नेदरलँड टी२०आ तिरंगी मालिका|२०२४ नेदरलँड्स तिरंगी मालिका (मे)]]
|- style="background:#cfc;"
| १०५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1428152.html २६१२] || १९ मे २०२४ || {{cr|IRE}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| १०६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1428154.html २६१४] || २२ मे २०२४ || {{cr|SCO}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| १०७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1428156.html २६१९] || २४ मे २०२४ || {{cr|IRE}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| १०८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415707.html २६३८] || ४ जून २०२४ || {{cr|NEP}} || {{flagicon|USA}} [[ग्रँड प्रेरी स्टेडियम]], [[डॅलस]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| १०९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415716.html २६४९] || ८ जून २०२४ || {{cr|SA}} || {{flagicon|USA}} [[नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नासाउ काउंटी (न्यू यॉर्क)|नासाउ काऊंटी, न्यू यॉर्क]] || {{cr|SA}}
|- style="background:#cfc;"
| ११० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415728.html २६७७] || १३ जून २०२४ || {{cr|BAN}} || {{flagicon|JAM}} [[अर्नोस वेल मैदान]], [[किंग्सटाउन]] || {{cr|BAN}}
|- style="background:#cfc;"
| १११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415738.html २६९९] || १६ जून २०२४ || {{cr|SL}} || {{flagicon|Saint Lucia}} [[डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया|डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[सेंट लुसिया]] || {{cr|SL}}
|- style="background:#cfc;"
| ११२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446761.html २७९६] || २३ ऑगस्ट २०२४ || {{cr|CAN}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०२४ नेदरलँड्स तिरंगी मालिका (चौथी फेरी)#टी२०आ मालिका|२०२४ नेदरलँड्स तिरंगी मालिका (ऑगस्ट)]]
|- style="background:#cfc;"
| ११३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446763.html २८०८] || २५ ऑगस्ट २०२४ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ११४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446764.html २८१३] || २६ ऑगस्ट २०२४ || {{cr|CAN}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{cr|CAN}}
|- style="background:#cfc;"
| ११५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1446766.html २८२३] || २८ ऑगस्ट २०२४ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{cr|NED}}
|-
| ११६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1454819.html २९४६] || १३ नोव्हेंबर २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}} || rowspan=3 |
|-
| ११७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1454820.html २९४९] || १४ नोव्हेंबर २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NED}}
|-
| ११८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1454821.html २९५५] || १६ नोव्हेंबर २०२४ || {{cr|OMA}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ११९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1485938.html ३२३९] || १५ जून २०२५ || {{cr|SCO}} || {{flagicon|SCO}} [[टिटवूड]], [[ग्लासगो]] || {{cr|SCO}} || rowspan=4 | [[२०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका#आंतरराष्ट्रीय टी२० मालिका|२०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १२० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1485939.html ३२४३] || १६ जून २०२५ || {{cr|NEP}} || {{flagicon|SCO}} [[टिटवूड]], [[ग्लासगो]] || टाय
|- style="background:#cfc;"
| १२१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1485942.html ३२४७] || १८ जून २०२५ || {{cr|SCO}} || {{flagicon|SCO}} [[टिटवूड]], [[ग्लासगो]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| १२२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1485941.html ३२५०] || १९ जून २०२५ || {{cr|NEP}} || {{flagicon|SCO}} [[टिटवूड]], [[ग्लासगो]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| १२३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490471.html ३२७५] || ५ जुलै २०२५ || {{cr|JER}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[वूरबर्ग]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १२४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490476.html ३२८८] || ८ जुलै २०२५ || {{cr|SCO}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[वूरबर्ग]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| १२५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490478.html ३२९२] || ९ जुलै २०२५ || {{cr|GUE}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[वूरबर्ग]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| १२६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490480.html ३३०३] || ११ जुलै २०२५ || {{cr|ITA}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[वूरबर्ग]] || {{cr|NED}}
|-
| १२७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498662.html ३४२५] || ३० ऑगस्ट २०२५ || {{cr|BAN}} || {{flagicon|BAN}} [[सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[सिलहट]] || {{cr|BAN}} || rowspan=3 |
|-
| १२८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498663.html ३४३१] || १ सप्टेंबर २०२५ || {{cr|BAN}} || {{flagicon|BAN}} [[सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[सिलहट]] || {{cr|BAN}}
|-
| १२९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498664.html ३४३५] || ३ सप्टेंबर २०२५ || {{cr|BAN}} || {{flagicon|BAN}} [[सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[सिलहट]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| १३० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512719.html ३६८४] || ७ फेब्रुवारी २०२६ || {{cr|PAK}} || {{flagicon|SL}} [[सिंहली स्पोर्टस क्लब मैदान]], [[कोलंबो]] || {{cr|PAK}} || rowspan=4 | [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| १३१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512728.html ३६९३] || १० फेब्रुवारी २०२६ || {{cr|NAM}} || {{flagicon|IND}} [[अरुण जेटली स्टेडियम]], [[नवी दिल्ली]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| १३२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512739.html ३७०७] || १३ फेब्रुवारी २०२६ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|IND}} [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)|एम.ए. चिदंबरम स्टेडियम]], [[चेन्नई]] || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
|- style="background:#cfc;"
| १३३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512754.html ३७२३] || १८ फेब्रुवारी २०२६ || {{cr|IND}} || {{flagicon|IND}} [[नरेंद्र मोदी स्टेडियम]], [[अहमदाबाद]] || {{cr|IND}}
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:नेदरलँड्समधील क्रिकेट]]
[[वर्ग:२०-२० क्रिकेट]]
5ukpg7ek7oyb5rt68otgrxdt70cbg91
नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
376233
2680978
2678190
2026-04-25T18:04:20Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680978
wikitext
text/x-wiki
खालील यादी नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. नेदरलँड्सने १ जुलै २००८ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| नेदरलँड्सने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|-
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/351438.html १४] || १ जुलै २००८ || {{crw|WIN}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|WIN}} || rowspan=2 |
|-
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/351439.html १५] || ६ जुलै २००८ || {{crw|WIN}} || {{flagicon|NED}} [[नेदरलँड्स|स्पोर्टपार्क हेट स्कूटस्वेल्ड]], [[नेदरलँड्स|डेव्हेन्टर]] || {{crw|WIN}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/410398.html ४४] || ६ ऑगस्ट २००९ || {{crw|IRE}} || {{flagicon|IRE}} [[ऑब्झरवेट्री लेन]], [[डब्लिन]] || {{crw|IRE}} || [[२००९ युरोपियन महिला टी२० अजिंक्यपद स्पर्धा|२००९ युरोपियन महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/471294.html ८३] || १४ ऑक्टोबर २०१० || {{crw|SA}} || {{flagicon|SA}} [[पोचेफस्ट्रूम|अब्सा पुक ओव्हल]], [[पोचेफस्ट्रूम]] || {{crw|SA}} || rowspan=3 | [[२०१०-११ आयसीसी महिला क्रिकेट चॅलेंज|२०१० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट चॅलेंज]]
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/471296.html ८५] || १६ ऑक्टोबर २०१० || {{crw|WIN}} || {{flagicon|SA}} [[पोचेफस्ट्रूम|अब्सा पुक ओव्हल]], [[पोचेफस्ट्रूम]] || {{crw|WIN}}
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/471300.html ८८] || १६ ऑक्टोबर २०१० || {{crw|IRE}} || {{flagicon|SA}} [[पोचेफस्ट्रूम|विट्रांड क्रिकेट मैदान]], [[पोचेफस्ट्रूम]] || {{crw|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/499431.html १०५] || २४ एप्रिल २०११ || {{crw|SL}} || {{flagicon|SL}} [[सिंहली स्पोर्टस क्लब मैदान]], [[कोलंबो]] || अनिर्णित || rowspan=2 | [[२०११ महिला चौरंगी मालिका|२०११ श्रीलंका महिला चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/499433.html १०६] || २४ एप्रिल २०११ || {{crw|PAK}} || {{flagicon|SL}} [[कोलंबो|कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान]], [[कोलंबो]] || {{crw|PAK}}
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/523711.html ११५] || १५ ऑगस्ट २०११ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|IRE}} || [[२०११ युरोपियन महिला टी२० अजिंक्यपद स्पर्धा|२०११ युरोपियन महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा]]
|-
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/527767.html ११६] || २० ऑगस्ट २०११ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|IRE}} || rowspan=2 |
|-
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/527768.html ११७] || २० ऑगस्ट २०११ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|IRE}}
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1147719.html ४४५] || ७ जुलै २०१८ || {{crw|UAE}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|UAE}} || rowspan=5 | [[२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता|२०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1147723.html ४४९] || ८ जुलै २०१८ || {{crw|BAN}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|BAN}}
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1147728.html ४५४] || १० जुलै २०१८ || {{crw|PNG}} || {{flagicon|NED}} [[वि.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{crw|PNG}}
|- style="background:#cfc;"
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1147730.html ४५६] || १२ जुलै २०१८ || {{crw|UGA}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|UGA}}
|- style="background:#cfc;"
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1147733.html ४५९] || १४ जुलै २०१८ || {{crw|UAE}} || {{flagicon|NED}} [[वि.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || टाय
|- style="background:#cfc;"
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190605.html ६८१] || २६ जून २०१९ || {{crw|SCO}} || {{flagicon|ESP}} [[ला मांगा क्लब मैदान]], [[मुर्सिया (संघ)|कार्टनेगा]] || {{crw|NED}} || rowspan=4 | [[२०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता|२०२० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190606.html ६८२] || २७ जून २०१९ || {{crw|GER}} || {{flagicon|ESP}} [[ला मांगा क्लब मैदान]], [[मुर्सिया (संघ)|कार्टनेगा]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190607.html ६८३] || २७ जून २०१९ || {{crw|SCO}} || {{flagicon|ESP}} [[ला मांगा क्लब मैदान]], [[मुर्सिया (संघ)|कार्टनेगा]] || टाय
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190609.html ६८५] || २९ जून २०१९ || {{crw|GER}} || {{flagicon|ESP}} [[ला मांगा क्लब मैदान]], [[मुर्सिया (संघ)|कार्टनेगा]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190744.html ७१५] || ८ ऑगस्ट २०१९ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[नेदरलँड्स|स्पोर्टपार्क हेट स्कूटस्वेल्ड]], [[नेदरलँड्स|डेव्हेन्टर]] || {{crw|IRE}} || rowspan=6 | [[२०१९ नेदरलँड्स चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190746.html ७१७] || ९ ऑगस्ट २०१९ || {{crw|SCO}} || {{flagicon|NED}} [[नेदरलँड्स|स्पोर्टपार्क हेट स्कूटस्वेल्ड]], [[नेदरलँड्स|डेव्हेन्टर]] || {{crw|SCO}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190748.html ७१९] || १० ऑगस्ट २०१९ || {{crw|THA}} || {{flagicon|NED}} [[नेदरलँड्स|स्पोर्टपार्क हेट स्कूटस्वेल्ड]], [[नेदरलँड्स|डेव्हेन्टर]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190751.html ७२२] || १२ ऑगस्ट २०१९ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[नेदरलँड्स|स्पोर्टपार्क हेट स्कूटस्वेल्ड]], [[नेदरलँड्स|डेव्हेन्टर]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190753.html ७२४] || १३ ऑगस्ट २०१९ || {{crw|SCO}} || {{flagicon|NED}} [[नेदरलँड्स|स्पोर्टपार्क हेट स्कूटस्वेल्ड]], [[नेदरलँड्स|डेव्हेन्टर]] || {{crw|SCO}}
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1190755.html ७२६] || १४ ऑगस्ट २०१९ || {{crw|THA}} || {{flagicon|NED}} [[नेदरलँड्स|स्पोर्टपार्क हेट स्कूटस्वेल्ड]], [[नेदरलँड्स|डेव्हेन्टर]] || {{crw|THA}}
|-
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1198364.html ७२८] || २३ ऑगस्ट २०१९ || {{crw|BAN}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|BAN}} ||
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197048.html ७३३] || ३१ ऑगस्ट २०१९ || {{crw|THA}} || {{flagicon|SCO}} [[स्कॉटलंड|लोचलॅंड्स]], [[स्कॉटलंड|आर्बोथ]] || {{crw|THA}} || rowspan=5 | [[२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता|२०२० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197053.html ७३८] || १ सप्टेंबर २०१९ || {{crw|IRE}} || {{flagicon|SCO}} [[फोर्टहिल मैदान]], [[डंडी]] || {{crw|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197056.html ७४२] || ३ सप्टेंबर २०१९ || {{crw|NAM}} || {{flagicon|SCO}} [[स्कॉटलंड|लोचलॅंड्स]], [[स्कॉटलंड|आर्बोथ]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197060.html ७४८] || ५ सप्टेंबर २०१९ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|SCO}} [[स्कॉटलंड|लोचलॅंड्स]], [[स्कॉटलंड|आर्बोथ]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197065.html ७५७] || ७ सप्टेंबर २०१९ || {{crw|SCO}} || {{flagicon|SCO}} [[स्कॉटलंड|लोचलॅंड्स]], [[स्कॉटलंड|आर्बोथ]] || {{crw|SCO}}
|-
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1268757.html ९२१] || २६ जुलै २०२१ || {{crw|IRE}} || {{flagicon|IRE}} [[मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान|द व्हिलेज]], [[डब्लिन]] || {{crw|IRE}} || rowspan=3 |
|-
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1268759.html ९२२] || २९ जुलै २०२१ || {{crw|IRE}} || {{flagicon|IRE}} [[मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान|द व्हिलेज]], [[डब्लिन]] || {{crw|IRE}}
|-
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1268760.html ९२३] || ३० जुलै २०२१ || {{crw|IRE}} || {{flagicon|IRE}} [[मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान|द व्हिलेज]], [[डब्लिन]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1274595.html ९२९] || २६ ऑगस्ट २०२१ || {{crw|SCO}} || {{flagicon|ESP}} [[ला मांगा क्लब मैदान]], [[मुर्सिया (संघ)|कार्टनेगा]] || {{crw|SCO}} || rowspan=4 | [[२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक युरोप पात्रता|२०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1274597.html ९३१] || २६ ऑगस्ट २०२१ || {{crw|FRA}} || {{flagicon|ESP}} [[ला मांगा क्लब मैदान]], [[मुर्सिया (संघ)|कार्टनेगा]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1274600.html ९३५] || २७ ऑगस्ट २०२१ || {{crw|GER}} || {{flagicon|ESP}} [[ला मांगा क्लब मैदान]], [[मुर्सिया (संघ)|कार्टनेगा]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1274603.html ९४०] || ३० ऑगस्ट २०२१ || {{crw|IRE}} || {{flagicon|ESP}} [[ला मांगा क्लब मैदान]], [[मुर्सिया (संघ)|कार्टनेगा]] || {{crw|IRE}}
|-
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321334.html ११५३] || २८ जून २०२२ || {{crw|NAM}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क हरगा]], [[झाउड-हॉलंड|स्कीडाम]] || {{crw|NAM}} || rowspan=9 |
|-
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321335.html ११५४] || २८ जून २०२२ || {{crw|NAM}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क हरगा]], [[झाउड-हॉलंड|स्कीडाम]] || {{crw|NED}}
|-
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1322176.html ११५५] || ३० जून २०२२ || {{crw|NAM}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{crw|NAM}}
|-
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321336.html ११५६] || ३० जून २०२२ || {{crw|NAM}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{crw|NED}}
|-
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1321337.html ११५७] || १ जुलै २०२२ || {{crw|NAM}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क वेस्टव्लीट]], [[झाउड-हॉलंड|वूरबर्ग]] || {{crw|NED}}
|-
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344507.html १३०५] || २९ नोव्हेंबर २०२२ || {{crw|THA}} || {{flagicon|THA}} [[चियांग माई|प्रेम तिनसुलानोंडा आंतरराष्ट्रीय विद्यालय मैदान]], [[चियांग माई]] || {{crw|THA}}
|-
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344508.html १३०६] || ३० नोव्हेंबर २०२२ || {{crw|THA}} || {{flagicon|THA}} [[चियांग माई|प्रेम तिनसुलानोंडा आंतरराष्ट्रीय विद्यालय मैदान]], [[चियांग माई]] || {{crw|NED}}
|-
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344509.html १३०७] || २ डिसेंबर २०२२ || {{crw|THA}} || {{flagicon|THA}} [[चियांग माई|प्रेम तिनसुलानोंडा आंतरराष्ट्रीय विद्यालय मैदान]], [[चियांग माई]] || {{crw|THA}}
|-
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344510.html १३०९] || ३ डिसेंबर २०२२ || {{crw|THA}} || {{flagicon|THA}} [[चियांग माई|प्रेम तिनसुलानोंडा आंतरराष्ट्रीय विद्यालय मैदान]], [[चियांग माई]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384546.html १५१४] || ११ जुलै २०२३ || {{crw|THA}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}} || rowspan=4 | [[२०२३ नेदरलँड्स महिला तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384547.html १५१६] || १२ जुलै २०२३ || {{crw|SCO}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384549.html १५१९] || १४ जुलै २०२३ || {{crw|THA}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1384550.html १५२०] || १५ जुलै २०२३ || {{crw|SCO}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}}
|-
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1378200.html १५३२] || १४ ऑगस्ट २०२३ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[वि.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{crw|IRE}} || rowspan=6 |
|-
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1378201.html १५३३] || १६ ऑगस्ट २०२३ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[वि.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{crw|IRE}}
|-
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1378202.html १५३४] || १७ ऑगस्ट २०२३ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[वि.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{crw|IRE}}
|-
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1391707.html १५३९] || २४ ऑगस्ट २०२३ || {{crw|JER}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}}
|-
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1391708.html १५४१] || २४ ऑगस्ट २०२३ || {{crw|JER}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}}
|-
| ५८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1391709.html १५४५] || २५ ऑगस्ट २०२३ || {{crw|JER}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| ५९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395026.html १६२०] || ६ सप्टेंबर २०२३ || {{crw|FRA}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड]], [[आल्मेरिया]] || {{crw|NED}} || rowspan=6 | [[२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक युरोप पात्रता#विभाग एक|२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप विभाग एक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ६० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395028.html १६३०] || ७ सप्टेंबर २०२३ || {{crw|SCO}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड]], [[आल्मेरिया]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ६१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395030.html १६४४] || ८ सप्टेंबर २०२३ || {{crw|ITA}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड]], [[आल्मेरिया]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ६२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395033.html १६५४] || १० सप्टेंबर २०२३ || {{crw|FRA}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड]], [[आल्मेरिया]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ६३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395035.html १६५८] || ११ सप्टेंबर २०२३ || {{crw|SCO}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड]], [[आल्मेरिया]] || {{crw|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ६४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1395037.html १६६२] || १२ सप्टेंबर २०२३ || {{crw|ITA}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड]], [[आल्मेरिया]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ६५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1425642.html १८५१] || २७ एप्रिल २०२४ || {{crw|VAN}} || {{flagicon|UAE}} [[टॉलरन्स ओव्हल]], [[अबुधाबी]] || {{crw|NED}} || rowspan=4 | [[२०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता|२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ६६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1425649.html १८६०] || २९ एप्रिल २०२४ || {{crw|UAE}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{crw|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ६७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1425650.html १८६३] || १ मे २०२४ || {{crw|ZIM}} || {{flagicon|UAE}} [[टॉलरन्स ओव्हल]], [[अबुधाबी]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ६८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1425657.html १८७३] || ३ मे २०२४ || {{crw|IRE}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{crw|IRE}}
|-
| ६९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1433772.html १८९२] || २८ मे २०२४ || {{crw|ITA}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क हरगा]], [[शिडम]] || {{crw|NED}} || rowspan=6 |
|-
| ७० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1433775.html १८९४] || ३० मे २०२४ || {{crw|ITA}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क हरगा]], [[शिडम]] || {{crw|NED}}
|-
| ७१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1438102.html १९२८] || १७ जून २०२४ || {{crw|HK}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}}
|-
| ७२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1438103.html १९३१] || १८ जून २०२४ || {{crw|HK}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}}
|-
| ७३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1438104.html १९३४] || १९ जून २०२४ || {{crw|HK}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}}
|-
| ७४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1438105.html १९३५] || १९ जून २०२४ || {{crw|HK}} || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ७५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1444549.html १९८९] || १४ ऑगस्ट २०२४ || {{crw|PNG}} || {{flagicon|NED}} [[वि.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || अनिर्णित || rowspan=2 | [[२०२४ नेदरलँड्स महिला तिरंगी मालिका#टी२०आ मालिका|२०२४ नेदरलँड्स महिला तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ७६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1444551.html १९९१] || १६ ऑगस्ट २०२४ || {{crw|SCO}} || {{flagicon|NED}} [[वि.आर.ए. क्रिकेट मैदान]], [[ॲमस्टेलवीन]] || {{crw|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ७७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468724.html २१७४] || ३० जानेवारी २०२५ || {{crw|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}} || rowspan=6 | [[२०२५ नेपाळ महिला तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ७८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468726.html २१७५] || ३१ जानेवारी २०२५ || {{crw|THA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ७९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468727.html २१७८] || २ फेब्रुवारी २०२५ || {{crw|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ८० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468729.html २१७९] || ३ फेब्रुवारी २०२५ || {{crw|THA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|THA}}
|- style="background:#cfc;"
| ८१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468730.html २१८१] || ५ फेब्रुवारी २०२५ || {{crw|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1468732.html २१८२] || ६ फेब्रुवारी २०२५ || {{crw|THA}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}}
|-
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487652.html २३५३] || ९-१० जून २०२५ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}} || rowspan=4 |
|-
| ८४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487653.html २३६०] || ११ जून २०२५ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}}
|-
| ८५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487654.html २३६६] || १२ जून २०२५ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}}
|-
| ८६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1487655.html २३७१] || १३ जून २०२५ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|NED}} [[स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड]], [[उट्रेच]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ८७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498206.html २४३९] || २० ऑगस्ट २०२५ || {{crw|ITA}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|NED}} || rowspan=6 | [[२०२५ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक युरोप पात्रता#विभाग एक|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप विभाग एक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ८८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498208.html २४४१] || २१ ऑगस्ट २०२५ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ८९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498211.html २४४४] || २३ ऑगस्ट २०२५ || {{crw|GER}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498213.html २४४६] || २४ ऑगस्ट २०२५ || {{crw|ITA}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498215.html २४४८] || २६ ऑगस्ट २०२५ || {{crw|IRE}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ९२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1498216.html २४४९] || २७ ऑगस्ट २०२५ || {{crw|GER}} || {{flagicon|NED}} [[हझेलारवेग स्टेडियम]], [[रॉटरडॅम]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510285.html २५५६] || २० नोव्हेंबर २०२५ || {{crw|THA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|THA}} || rowspan=7 | [[२०२५ महिला उदयोन्मुख राष्ट्र चषक|२०२५ आय.सी.सी. महिला उदयोन्मुख राष्ट्र चषक]]
|- style="background:#cfc;"
| ९४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510289.html २५६०] || २१ नोव्हेंबर २०२५ || {{crw|UAE}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510293.html २५६४] || २३ नोव्हेंबर २०२५ || {{crw|TAN}} || {{flagicon|THA}} [[आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510300.html २५७१] || २५ नोव्हेंबर २०२५ || {{crw|PNG}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|PNG}}
|- style="background:#cfc;"
| ९७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510303.html २५७४] || २६ नोव्हेंबर २०२५ || {{crw|NAM}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510308.html २५८०] || २८ नोव्हेंबर २०२५ || {{crw|SCO}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1510309.html २५८२] || ३० नोव्हेंबर २०२५ || {{crw|UGA}} || {{flagicon|THA}} [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| १०० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515208.html २६२६] || १८ जानेवारी २०२६ || {{crw|ZIM}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}} || [[२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता]]
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १०१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515214.html २६३१] || २० जानेवारी २०२६ || {{crw|SCO}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}} || rowspan=6 | [[२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १०२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515217.html २६३४] || २२ जानेवारी २०२६ || {{crw|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| १०३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515227.html २६४९] || २६ जानेवारी २०२६ || {{crw|THA}} || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| १०४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515230.html २६५३] || २८ जानेवारी २०२६ || {{flagicon|USA}} [[अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[काठमांडू|किर्तीपूर]] || {{crw|NED}}
|- style="background:#cfc;"
| १०५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515232.html २६५६] || ३० जानेवारी २०२६ || {{crw|IRE}} || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{crw|IRE}}
|- style="background:#cfc;"
| १०६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1515235.html २६५९] || १ जानेवारी २०२६ || {{crw|BAN}} || {{flagicon|NEP}} [[मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[कागेश्वरी-मनोहरा]] || {{crw|BAN}}
|- style="background:#cfc;"
| १०७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490681.html] || १४ जून २०२६ || {{crw|BAN}} || {{flagicon|ENG}} [[एजबॅस्टन क्रिकेट मैदान|एजबॅस्टन]], [[बर्मिंगहॅम]] || TBD || rowspan=5 | [[२०२६ आयसीसी महिला टी२० विश्वचषक|२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| १०८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490686.html] || १७ जून २०२६ || {{crw|IND}} || {{flagicon|ENG}} [[हेडिंग्ले]], [[लीड्स]] || TBD
|- style="background:#cfc;"
| १०९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490690.html] || २० जून २०२६ || {{crw|AUS}} || {{flagicon|ENG}} [[रोझ बोल (क्रिकेट मैदान)|रोझ बोल]], [[साउथहँप्टन]] || TBD
|- style="background:#cfc;"
| ११० ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490700.html] || २५ जून २०२६ || {{crw|SA}} || {{flagicon|ENG}} [[ब्रिस्टल काउंटी मैदान|काउंटी मैदान]], [[ब्रिस्टल]] || TBD
|- style="background:#cfc;"
| १११ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1490702.html] || २७ जून २०२६ || {{crw|PAK}} || {{flagicon|ENG}} [[ब्रिस्टल काउंटी मैदान|काउंटी मैदान]], [[ब्रिस्टल]] || TBD
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:नेदरलँड्समधील क्रिकेट]]
[[वर्ग:महिला टी२० क्रिकेट]]
ejk3xeweuu65upfe6y0f4nuuc8tdbt9
नॉर्वे महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
377084
2680979
2679020
2026-04-25T18:09:41Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680979
wikitext
text/x-wiki
खालील यादी नॉर्वे महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. नॉर्वेने ३१ जुलै २०१९ रोजी ऑस्ट्रिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| नॉर्वेने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1193700.html ७०३] || ३१ जुलै २०१९ || {{crw|AUT}} || {{flagicon|FRA}} [[नॉंत|पार्क डू ग्रँड-ब्लोटेरेयु]], [[नॉंत]] || {{crw|NOR}} || rowspan=6 | [[२०१९ फ्रान्स चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1193701.html ७०४] || ३१ जुलै २०१९ || {{crw|FRA}} || {{flagicon|FRA}} [[नॉंत|पार्क डू ग्रँड-ब्लोटेरेयु]], [[नॉंत]] || {{crw|FRA}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1193704.html ७०८] || १ ऑगस्ट २०१९ || {{crw|JER}} || {{flagicon|FRA}} [[नॉंत|पार्क डू ग्रँड-ब्लोटेरेयु]], [[नॉंत]] || {{crw|JER}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1193705.html ७०९] || २ ऑगस्ट २०१९ || {{crw|FRA}} || {{flagicon|FRA}} [[नॉंत|पार्क डू ग्रँड-ब्लोटेरेयु]], [[नॉंत]] || {{crw|FRA}}
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1193707.html ७११] || २ ऑगस्ट २०१९ || {{crw|AUT}} || {{flagicon|FRA}} [[नॉंत|पार्क डू ग्रँड-ब्लोटेरेयु]], [[नॉंत]] || {{crw|AUT}}
|- style="background:#cfc;"
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1193709.html ७१३] || ३ ऑगस्ट २०१९ || {{crw|JER}} || {{flagicon|FRA}} [[नॉंत|पार्क डू ग्रँड-ब्लोटेरेयु]], [[नॉंत]] || {{crw|JER}}
|-
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1275074.html ९३९] || २९ ऑगस्ट २०२१ || {{crw|SWE}} || {{flagicon|SWE}} [[गुट्स्टा क्रिकेट मैदान]], [[स्वीडन|कोल्स्वा]] || {{crw|SWE}} ||
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1316753.html १०८३] || २७ मे २०२२ || {{crw|SWE}} || {{flagicon|SWE}} [[गुट्स्टा क्रिकेट मैदान]], [[स्वीडन|कोल्स्वा]] || {{crw|SWE}} || rowspan=4 | [[२०२२ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक]]
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1316754.html १०८४] || २७ मे २०२२ || {{crw|SWE}} || {{flagicon|SWE}} [[गुट्स्टा क्रिकेट मैदान]], [[स्वीडन|कोल्स्वा]] || {{crw|SWE}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1316756.html १०८७] || २८ मे २०२२ || {{crw|DEN}} || {{flagicon|SWE}} [[गुट्स्टा क्रिकेट मैदान]], [[स्वीडन|कोल्स्वा]] || {{crw|NOR}}
|- style="background:#cfc;"
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1316758.html १०८९] || २९ मे २०२२ || {{crw|SWE}} || {{flagicon|SWE}} [[गुट्स्टा क्रिकेट मैदान]], [[स्वीडन|कोल्स्वा]] || {{crw|SWE}}
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1339551.html १२९२] || ११ नोव्हेंबर २०२२ || {{crw|ITA}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|ITA}} || rowspan=4 | [[२०२२-२३ स्पेन महिला पंचरंगी मालिका|२०२२ स्पेन महिला पंचरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1339552.html १२९४] || १२ नोव्हेंबर २०२२ || {{crw|IOM}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|IOM}}
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1339555.html १२९७] || १३ नोव्हेंबर २०२२ || {{crw|ESP}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|ESP}}
|- style="background:#cfc;"
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1339557.html १२९९] || १३ नोव्हेंबर २०२२ || {{crw|SWE}} || {{flagicon|ESP}} [[डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान]], [[आल्मेरिया]] || {{crw|SWE}}
|- style="background:#cfc;"
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1391654.html १५४४] || २५ ऑगस्ट २०२३ || {{crw|DEN}} || {{flagicon|FIN}} [[केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[केरवा]] || {{crw|DEN}} || rowspan=4 | [[२०२३ महिला टी२०आ नॉर्डिक कप|२०२३ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक]]
|- style="background:#cfc;"
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1391657.html १५४९] || २६ ऑगस्ट २०२३ || {{crw|EST}} || {{flagicon|FIN}} [[टिकुरिला क्रिकेट मैदान]], [[व्हंटा]] || {{crw|NOR}}
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1391660.html १५५२] || २६ ऑगस्ट २०२३ || {{crw|SWE}} || {{flagicon|FIN}} [[टिकुरिला क्रिकेट मैदान]], [[व्हंटा]] || {{crw|SWE}}
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1391648.html १५५५] || २७ ऑगस्ट २०२३ || {{crw|SWE}} || {{flagicon|FIN}} [[टिकुरिला क्रिकेट मैदान]], [[व्हंटा]] || {{crw|SWE}}
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1445491.html १९८२] || १० ऑगस्ट २०२४ || {{crw|EST}} || {{flagicon|NOR}} [[ओस्लो|एकेबर्ग क्रिकेट मैदान क्र. १]], [[ओस्लो]] || {{crw|NOR}} || rowspan=3 | [[२०२४ महिला नॉर्डिक कप|२०२४ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक]]
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1445485.html १९८५] || ११ ऑगस्ट २०२४ || {{crw|DEN}} || {{flagicon|NOR}} [[ओस्लो|एकेबर्ग क्रिकेट मैदान क्र. १]], [[ओस्लो]] || {{crw|DEN}}
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1445489.html १९८७] || ११ ऑगस्ट २०२४ || {{crw|GUE}} || {{flagicon|NOR}} [[ओस्लो|एकेबर्ग क्रिकेट मैदान क्र. १]], [[ओस्लो]] || {{crw|GUE}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450198.html २०१४] || १४ सप्टेंबर २०२४ || {{crw|DEN}} || {{flagicon|DEN}} [[कोगे|कोगे क्रिकेट क्लब मैदान क्र. १]], [[कोगे]] || {{crw|DEN}} || rowspan=4 | [[२०२४ कोपनहेगन कप|२०२४ महिला ट्वेंटी२० कोपनहेगन चषक]]
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450201.html २०२०] || १४ सप्टेंबर २०२४ || {{crw|LUX}} || {{flagicon|DEN}} [[कोगे|कोगे क्रिकेट क्लब मैदान क्र. २]], [[कोगे]] || {{crw|NOR}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450203.html २०२४] || १५ सप्टेंबर २०२४ || {{crw|AUT}} || {{flagicon|DEN}} [[कोगे|कोगे क्रिकेट क्लब मैदान क्र. २]], [[कोगे]] || {{crw|AUT}}
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450204.html २०२६] || १५ सप्टेंबर २०२४ || {{crw|LUX}} || {{flagicon|DEN}} [[कोगे|कोगे क्रिकेट क्लब मैदान क्र. २]], [[कोगे]] || {{crw|NOR}}
|-
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1478411.html २२२३] || ७ एप्रिल २०२५ || {{crw|POR}} || {{flagicon|POR}} [[गुचेरे क्रिकेट मैदान]], [[पोर्तुगाल|अलबर्गेनिया]] || {{crw|POR}} || rowspan=3 |
|-
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1478412.html २२२४] || ८ एप्रिल २०२५ || {{crw|POR}} || {{flagicon|POR}} [[गुचेरे क्रिकेट मैदान]], [[पोर्तुगाल|अलबर्गेनिया]] || {{crw|NOR}}
|-
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1478413.html २२२७] || ९ एप्रिल २०२५ || {{crw|POR}} || {{flagicon|POR}} [[गुचेरे क्रिकेट मैदान]], [[पोर्तुगाल|अलबर्गेनिया]] || {{crw|POR}}
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1499022.html २४५२] || २९ ऑगस्ट २०२५ || {{crw|SWE}} || {{flagicon|DEN}} [[कोपनहेगन|अल्बर्ट्सलंड क्रिकेट क्लब मैदान]], [[कोपनहेगन|अल्बर्ट्सलंड]] || {{crw|SWE}} || rowspan=4 | [[२०२५ महिला नॉर्डिक कप|२०२५ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक]]
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1499023.html २४५३] || ३० ऑगस्ट २०२५ || {{crw|FIN}} || {{flagicon|DEN}} [[कोपनहेगन|इसॉय क्रिकेट क्लब मैदान]], [[कोपनहेगन|इसॉय]] || {{crw|NOR}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1499026.html २४५६] || ३० ऑगस्ट २०२५ || {{crw|GER}} || {{flagicon|DEN}} [[कोपनहेगन|इसॉय क्रिकेट क्लब मैदान]], [[कोपनहेगन|इसॉय]] || {{crw|GER}}
|- style="background:#cfc;"
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1499027.html २४५९] || ३१ ऑगस्ट २०२५ || {{crw|DEN}} || {{flagicon|DEN}} [[कोपनहेगन|अल्बर्ट्सलंड क्रिकेट क्लब मैदान]], [[कोपनहेगन|अल्बर्ट्सलंड]] || {{crw|DEN}}
|- style="background:#cfc;"
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1506186.html २५३६] || ११ ऑक्टोबर २०२५ || {{crw|TUR}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{crw|NOR}} || rowspan=4 | [[२०२५ महिला ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक]]
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1506188.html २५३८] || ११ ऑक्टोबर २०२५ || {{crw|ROM}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{crw|ROM}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1506189.html २५३९] || १२ ऑक्टोबर २०२५ || {{crw|AUT}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{crw|NOR}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1506190.html २५४०] || १२ ऑक्टोबर २०२५ || {{crw|BUL}} || {{flagicon|ROM}} [[मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान]], [[इल्फोव्ह काउंटी]] || {{crw|NOR}}
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:नॉर्वे क्रिकेट|महिला टी२०]]
[[वर्ग:महिला टी२० क्रिकेट]]
j3th8timed4u4dy1z1t6x5xut3bj6yg
ओमान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
377087
2680981
2653933
2026-04-25T18:14:04Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680981
wikitext
text/x-wiki
'''{{cr|OMA}} क्रिकेट संघाने''' आतापर्यंत '''खेळलेल्या''' सर्व अधिकृत '''आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी''' येथे आहे. ओमानने २५ जुलै २०१५ रोजी {{cr|AFG}} विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| ओमानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/875551.html ४४६] || २५ जुलै २०१५ || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|IRE}} [[कॅसल ॲव्हेन्यू|क्लॉनटार्फ क्रिकेट क्लब स्टेडियम]], [[डब्लिन]] || {{cr|AFG|२०१३}} || [[२०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी|२०१६ आय.सी.सी. पुरुष विश्व ट्वेंटी२० पात्रता]]
|-
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/930575.html ४६४] || २१ नोव्हेंबर २०१५ || {{cr|HKG}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|OMA}} || rowspan=6 |
|-
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/930573.html ४६५] || २२ नोव्हेंबर २०१५ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|UAE}}
|-
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/930577.html ४६६] || २५ नोव्हेंबर २०१५ || {{cr|HKG}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|OMA}}
|-
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/930579.html ४६७] || २६ नोव्हेंबर २०१५ || {{cr|HKG}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|HKG}}
|-
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/930583.html ४७१] || २९ नोव्हेंबर २०१५ || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|AFG|२०१३}}
|-
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/930585.html ४७२] || ३० नोव्हेंबर २०१५ || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|AFG|२०१३}}
|- style="background:#cfc;"
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/966735.html ५०२] || १९ फेब्रुवारी २०१६ || {{cr|HKG}} || {{flagicon|BAN}} [[बांगलादेश|फातुल्ला ओस्मानी मैदान]], [[बांगलादेश|फातुल्ला]] || {{cr|OMA}} || rowspan=3 | [[२०१६ आशिया चषक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/966737.html ५०४] || २० फेब्रुवारी २०१६ || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|BAN}} [[बांगलादेश|फातुल्ला ओस्मानी मैदान]], [[बांगलादेश|फातुल्ला]] || {{cr|AFG|२०१३}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/966743.html ५०८] || २२ फेब्रुवारी २०१६ || {{cr|UAE}} || {{flagicon|BAN}} [[शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान]], [[ढाका]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/951311.html ५२५] || ९ मार्च २०१६ || {{cr|IRE}} || {{flagicon|IND}} [[हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[धरमशाळा]] || {{cr|OMA}} || rowspan=3 | [[२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२०|२०१६ आय.सी.सी. पुरुष विश्व ट्वेंटी२०]]
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/951317.html ५२९] || ११ मार्च २०१६ || {{cr|NED}} || {{flagicon|IND}} [[हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[धरमशाळा]] || अनिर्णित
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/951327.html ५३४] || १३ मार्च २०१६ || {{cr|BAN}} || {{flagicon|IND}} [[हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]], [[धरमशाळा]] || {{cr|BAN}}
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1074959.html ५७९] || १५ जानेवारी २०१७ || {{cr|NED}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|NED}} || rowspan=4 | [[२०१७ डेझर्ट टी२०]]
|- style="background:#cfc;"
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1074961.html ५८०] || १६ जानेवारी २०१७ || {{cr|HKG}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1074968.html ५८५] || १९ जानेवारी २०१७ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[दुबई]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1074969.html ५८६] || २० जानेवारी २०१७ || {{cr|AFG|२०१३}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[दुबई]] || {{cr|AFG|२०१३}}
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172506.html ७४०] || १३ फेब्रुवारी २०१९ || {{cr|IRE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|IRE}} || rowspan=3 | [[२०१८-१९ ओमान ट्वेंटी२० चौरंगी मालिका|२०१९ ओमान चौरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172507.html ७४१] || १५ फेब्रुवारी २०१९ || {{cr|NED}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1172510.html ७४४] || १७ फेब्रुवारी २०१९ || {{cr|SCO}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197520.html ९१०] || ५ ऑक्टोबर २०१९ || {{cr|HKG}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}} || rowspan=4 | [[२०१९-२० ओमान पंचरंगी मालिका|२०१९ ओमान पंचरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197522.html ९१७] || ६ ऑक्टोबर २०१९ || {{cr|IRE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197527.html ९२४] || ९ ऑक्टोबर २०१९ || {{cr|NED}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1197529.html ९२८] || १० ऑक्टोबर २०१९ || {{cr|NEP}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199502.html ९३९] || १८ ऑक्टोबर २०१९ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|OMA}} || rowspan=9 | [[२०१९ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199511.html ९४९] || २० ऑक्टोबर २०१९ || {{cr|HKG}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199514.html ९५२] || २१ ऑक्टोबर २०१९ || {{cr|IRE}} || {{flagicon|UAE}} [[टॉलरेन्स ओव्हल]], [[अबुधाबी]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199521.html ९५९] || २३ ऑक्टोबर २०१९ || {{cr|NGR}} || {{flagicon|UAE}} [[टॉलरेन्स ओव्हल]], [[अबुधाबी]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199532.html ९७१] || २५ ऑक्टोबर २०१९ || {{cr|CAN}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199538.html ९८२] || २७ ऑक्टोबर २०१९ || {{cr|JER}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|JER}}
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199542.html ९८७] || २९ ऑक्टोबर २०१९ || {{cr|NAM}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199544.html ९९०] || ३० ऑक्टोबर २०१९ || {{cr|HKG}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1199545.html ९९१] || ३१ ऑक्टोबर २०१९ || {{cr|SCO}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी मैदान]], [[दुबई]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215153.html १०५०] || २३ फेब्रुवारी २०२० || {{cr|BHR}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}} || rowspan=3 | [[२०२० आशिया चषक पात्रता|२०२० एसीसी पश्चिम विभाग]]
|- style="background:#cfc;"
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215156.html १०५४] || २४ फेब्रुवारी २०२० || {{cr|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|QAT}}
|- style="background:#cfc;"
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1215159.html १०५८] || २५ फेब्रुवारी २०२० || {{cr|MDV}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273712.html १३०७] || १७ ऑक्टोबर २०२१ || {{cr|PNG}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}} || rowspan=3 | [[२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273717.html १३२२] || १९ ऑक्टोबर २०२१ || {{cr|BAN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|BAN}}
|- style="background:#cfc;"
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1273721.html १३३८] || २१ ऑक्टोबर २०२१ || {{cr|SCO}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299593.html १४५९] || ११ फेब्रुवारी २०२२ || {{cr|NEP}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}} || rowspan=3 | [[२०२१-२२ ओमान चौरंगी मालिका|२०२२ ओमान चौरंगी मालिका (फेब्रुवारी)]]
|- style="background:#cfc;"
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299594.html १४६१] || १२ फेब्रुवारी २०२२ || {{cr|IRE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299595.html १४६४] || १४ फेब्रुवारी २०२२ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ४३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299566.html १४६९] || १८ फेब्रुवारी २०२२ || {{cr|NEP}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}} || rowspan=5 | [[२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ|२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक अ गट पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ४४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299570.html १४७५] || १९ फेब्रुवारी २०२२ || {{cr|CAN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ४५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299577.html १४८३] || २१ फेब्रुवारी २०२२ || {{cr|PHI}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ४६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299581.html १४८७] || २२ फेब्रुवारी २०२२ || {{cr|IRE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ४७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1299584.html १४९१] || २४ फेब्रुवारी २०२२ || {{cr|NEP}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ४८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344782.html १८८०] || १४ नोव्हेंबर २०२२ || {{cr|SAU}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}} || rowspan=7 | [[२०२२-२३ डेझर्ट कप टी२०आ मालिका|२०२२ ओमान चौरंगी मालिका (नोव्हेंबर)]]
|- style="background:#cfc;"
| ४९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344785.html १८८३] || १५ नोव्हेंबर २०२२ || {{cr|BHR}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|BHR}}
|- style="background:#cfc;"
| ५० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344787.html १८८५] || १६ नोव्हेंबर २०२२ || {{cr|CAN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|CAN}}
|- style="background:#cfc;"
| ५१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344788.html १८९०] || १७ नोव्हेंबर २०२२ || {{cr|SAU}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ५२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344791.html १८९७] || १९ नोव्हेंबर २०२२ || {{cr|BHR}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ५३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344792.html १९०३] || २० नोव्हेंबर २०२२ || {{cr|CAN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|CAN}}
|- style="background:#cfc;"
| ५४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1344795.html १९१०] || २१ नोव्हेंबर २०२२ || {{cr|CAN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|CAN}}
|- style="background:#cfc;"
| ५५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1392804.html २२३५] || १६ सप्टेंबर २०२३ || {{cr|UAE}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[दोहा]] || {{cr|UAE}} || rowspan=6 | [[२०२३ पुरुष गल्फ टी२०आ चॅम्पियनशिप|२०२३ पुरुष आखाती ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| ५६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1392806.html २२३७] || १७ सप्टेंबर २०२३ || {{cr|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[दोहा]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ५७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1392811.html २२४३] || १९ सप्टेंबर २०२३ || {{cr|BHR}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[दोहा]] || {{cr|BHR}}
|- style="background:#cfc;"
| ५८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1392813.html २२४६] || २० सप्टेंबर २०२३ || {{cr|SAU}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[दोहा]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ५९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1397438.html २२५१] || २२ सप्टेंबर २०२३ || {{cr|KUW}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[दोहा]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ६० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1397439.html २२५३] || २३ सप्टेंबर २०२३ || {{cr|UAE}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[दोहा]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ६१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405315.html २३३५] || ३० ऑक्टोबर २०२३ || {{cr|MAS}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|OMA}} || rowspan=5 | [[२०२३ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता#प्रादेशिक अंतिम फेरी|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| ६२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405317.html २३३८] || ३१ ऑक्टोबर २०२३ || {{cr|SIN}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ६३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405321.html २३४२] || २ नोव्हेंबर २०२३ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ६४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405325.html २३४६] || ३ नोव्हेंबर २०२३ || {{cr|BHR}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ६५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1405327.html २३४८] || ५ नोव्हेंबर २०२३ || {{cr|NEP}} || {{flagicon|NEP}} [[त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[नेपाळ|किर्तीपूर]] || टाय
|-
| ६६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1423372.html २५००] || ६ मार्च २०२४ || {{cr|PNG}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}} || rowspan=8 |
|-
| ६७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1423373.html २५०४] || ७ मार्च २०२४ || {{cr|PNG}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|PNG}}
|-
| ६८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1423374.html २५०५] || ८ मार्च २०२४ || {{cr|PNG}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|-
| ६९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426450.html २५३९] || १ एप्रिल २०२४ || {{cr|NAM}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NAM}}
|-
| ७० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426451.html २५४०] || २ एप्रिल २०२४ || {{cr|NAM}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|-
| ७१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426452.html २५४१] || ४ एप्रिल २०२४ || {{cr|NAM}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|-
| ७२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426453.html २५४२] || ५ एप्रिल २०२४ || {{cr|NAM}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NAM}}
|-
| ७३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426454.html २५४३] || ७ एप्रिल २०२४ || {{cr|NAM}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NAM}}
|- style="background:#cfc;"
| ७४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426455.html २५४७] || १२ एप्रिल २०२४ || {{cr|BHR}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}} || rowspan=6 | [[२०२४ एसीसी पुरुष प्रीमियर कप|२०२४ ए.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० प्रीमियर चषक]]
|- style="background:#cfc;"
| ७५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426463.html २५६०] || १४ एप्रिल २०२४ || {{cr|CAM}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ७६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426467.html २५६७] || १५ एप्रिल २०२४ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ७७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426474.html २५७४] || १७ एप्रिल २०२४ || {{cr|KUW}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ७८ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426476.html २५७७] || १९ एप्रिल २०२४ || {{cr|HK}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ७९ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1426478.html २५८०] || २१ एप्रिल २०२४ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ८० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415703.html २६३४] || २ जून २०२४ || {{cr|NAM}} || {{flagicon|Barbados}} [[केन्सिंग्टन ओव्हल]], [[ब्रिजटाउन]] || टाय || rowspan=4 | [[२०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक|२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| ८१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415710.html २६४१] || ५ जून २०२४ || {{cr|AUS}} || {{flagicon|Barbados}} [[केन्सिंग्टन ओव्हल]], [[ब्रिजटाउन]] || {{cr|AUS}}
|- style="background:#cfc;"
| ८२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415720.html २६५९] || ९ जून २०२४ || {{cr|SCO}} || {{flagicon|Antigua and Barbuda}} [[सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम]], [[नॉर्थ साउंड]] || {{cr|SCO}}
|- style="background:#cfc;"
| ८३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1415727.html २६७८] || १३ जून २०२४ || {{cr|ENG}} || {{flagicon|Antigua and Barbuda}} [[सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम]], [[नॉर्थ साउंड]] || {{cr|ENG}}
|- style="background:#cfc;"
| ८४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450824.html २८७७] || २९ सप्टेंबर २०२४ || {{cr|NEP}} || {{flagicon|CAN}} [[मेपल लीफ क्रिकेट क्लब]], [[किंग सिटी, ओंटारियो|किंग सिटी]] || {{cr|NEP}} || rowspan=4 | [[२०२४ कॅनडा तिरंगी मालिका (सहावी फेरी)#टी२०आ मालिका|२०२४ कॅनडा तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| ८५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450825.html २८८०] || ३० सप्टेंबर २०२४ || {{cr|CAN}} || {{flagicon|CAN}} [[मेपल लीफ क्रिकेट क्लब]], [[किंग सिटी, ओंटारियो|किंग सिटी]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ८६ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450827.html २८८९] || २ ऑक्टोबर २०२४ || {{cr|NEP}} || {{flagicon|CAN}} [[मेपल लीफ क्रिकेट क्लब]], [[किंग सिटी, ओंटारियो|किंग सिटी]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| ८७ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1450828.html २८९०] || ३ ऑक्टोबर २०२४ || {{cr|CAN}} || {{flagicon|CAN}} [[मेपल लीफ क्रिकेट क्लब]], [[किंग सिटी, ओंटारियो|किंग सिटी]] || {{cr|CAN}}
|-
| ८८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1454819.html २९४६] || १३ नोव्हेंबर २०२४ || {{cr|NED}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}} || rowspan=3 |
|-
| ८९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1454820.html २९४९] || १४ नोव्हेंबर २०२४ || {{cr|NED}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NED}}
|-
| ९० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1454821.html २९५५] || १६ नोव्हेंबर २०२४ || {{cr|NED}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NED}}
|- style="background:#cfc;"
| ९१ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1463655.html ३०४९] || १४ डिसेंबर २०२४ || {{cr|QAT}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी मैदान]], [[दुबई]] || {{cr|OMA}} || rowspan=5 | [[२०२४ पुरुष गल्फ टी२०आ चॅम्पियनशिप|२०२४ पुरुष आखाती ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| ९२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1463656.html ३०५६] || १५ डिसेंबर २०२४ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी मैदान]], [[दुबई]] || {{cr|UAE}}
|- style="background:#cfc;"
| ९३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1463661.html ३०७०] || १७ डिसेंबर २०२४ || {{cr|BHR}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी मैदान]], [[दुबई]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ९४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1463662.html ३०७२] || १८ डिसेंबर २०२४ || {{cr|SAU}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी मैदान]], [[दुबई]] || {{cr|SAU}}
|- style="background:#cfc;"
| ९५ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1463666.html ३०७७] || २० डिसेंबर २०२४ || {{cr|KUW}} || {{flagicon|UAE}} [[आयसीसी अकादमी मैदान]], [[दुबई]] || {{cr|KUW}}
|-
| ९६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1473145.html ३०९५] || २० फेब्रुवारी २०२५ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|USA}} || rowspan=3 |
|-
| ९७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1473146.html ३०९६] || २१ फेब्रुवारी २०२५ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|USA}}
|-
| ९८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1473147.html ३१००] || २३ फेब्रुवारी २०२५ || {{flagicon|USA}} [[अमेरिका क्रिकेट संघ|अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|USA}}
|- style="background:#cfc;"
| ९९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1496923.html ३४४९] || १२ सप्टेंबर २०२५ || {{cr|PAK}} || {{flagicon|UAE}} [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दुबई]] || {{cr|PAK}} || rowspan=2 | [[२०२५ आशिया चषक]]
|- style="background:#cfc;"
| १०० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1496926.html ३४५७] || १५ सप्टेंबर २०२५ || {{cr|UAE}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|UAE}}
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १०१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1496931.html ३४६५] || १९ सप्टेंबर २०२५ || {{cr|IND}} || {{flagicon|UAE}} [[शेख झायेद क्रिकेट स्टेडियम]], [[अबुधाबी]] || {{cr|IND}} || [[२०२५ आशिया चषक]]
|-
| १०२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1504941.html ३४८४] || २९ सप्टेंबर २०२५ || {{cr|KUW}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}} || rowspan=2 |
|-
| १०३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1504942.html ३४८७] || ३० सप्टेंबर २०२५ || {{cr|KUW}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| १०४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503450.html ३५०५] || ८ ऑक्टोबर २०२५ || {{cr|SAM}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}} || rowspan=6 | [[२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया-पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता]]
|- style="background:#cfc;"
| १०५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503458.html ३५१३] || १० ऑक्टोबर २०२५ || {{cr|PNG}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| १०६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503459.html ३५१५] || १२ ऑक्टोबर २०२५ || {{cr|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| १०७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503462.html ३५१८] || १३ ऑक्टोबर २०२५ || {{cr|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| १०८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503466.html ३५२२] || १५ ऑक्टोबर २०२५ || {{cr|NEP}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|NEP}}
|- style="background:#cfc;"
| १०९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1503469.html ३५२५] || १७ ऑक्टोबर २०२५ || {{cr|JPN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{cr|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ११० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1509859.html ३५७९] || १६ नोव्हेंबर २०२५ || {{cr|UAE}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[दोहा]] || {{cr|OMA}} || [[२०२५ आशिया उदयोन्मुख तारे चषक]]
|- style="background:#cfc;"
| १११ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512726.html ३६९१] || ९ फेब्रुवारी २०२६ || {{cr|ZIM}} || {{flagicon|SL}} [[सिंहलीज क्रिकेट ग्राउंड|सिंहलीज क्रिकेट क्लब मैदान]], [[कोलंबो]] || {{cr|ZIM}} || rowspan=4 | [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक]]
|- style="background:#cfc;"
| ११२ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512734.html ३७०१] || १२ फेब्रुवारी २०२६ || {{cr|SL}} || {{flagicon|SL}} [[पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[कँडी]] || {{cr|SL}}
|- style="background:#cfc;"
| ११३ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512740.html ३७०८] || १४ फेब्रुवारी २०२६ || {{cr|IRE}} || {{flagicon|SL}} [[सिंहलीज क्रिकेट ग्राउंड|सिंहलीज क्रिकेट क्लब मैदान]], [[कोलंबो]] || {{cr|IRE}}
|- style="background:#cfc;"
| ११४ ||[https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1512758.html ३७२७] || २० फेब्रुवारी २०२६ || {{cr|AUS}} || {{flagicon|SL}} [[पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान]], [[कँडी]] || {{cr|AUS}}
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:ओमानमधील क्रिकेट|टी२०]]
[[वर्ग:२०-२० क्रिकेट]]
rhaciykzbhjhkm4ujp4pikh1t2os2kp
ओमान महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
0
377114
2680982
2653869
2026-04-25T18:15:37Z
Aditya tamhankar
80177
/* यादी */
2680982
wikitext
text/x-wiki
खालील यादी ओमान महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ओमानने १७ जानेवारी २०२० रोजी कतार विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
== सुची ==
{| class="wikitable plainrowheaders"
|-
! scope="col" style="width:75px" | चिन्ह
! scope="col" style="width:350px" | अर्थ
|-
! scope="row" |सामना क्र.
| ओमानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
|-
! scope="row" |महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
| आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
|-
! scope="row" | तारीख
| सामन्याची तारीख
|-
! scope="row" |विरुद्ध संघ
| ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
|-
! scope="row" | स्थळ
| कोणत्या मैदानावर सामना झाला
|-
! scope="row" | विजेता
| सामन्याचा विजेता/अनिर्णित
|-
| bgcolor=#cfc| || सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
|}
==यादी==
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! सामना क्र.
! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
! तारीख
! विरुद्ध संघ
! स्थळ
! विजेता
! स्पर्धेतील भाग
|- style="background:#cfc;"
| १ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1213157.html ८२४] || १७ जानेवारी २०२० || {{crw|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|OMA}} || rowspan=5 | [[२०२० कतार महिला टी२०आ तिरंगी मालिका|२०२० कतार महिला तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1213159.html ८२६] || १८ जानेवारी २०२० || {{crw|KUW}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|KUW}}
|- style="background:#cfc;"
| ३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1213160.html ८२७] || १८ जानेवारी २०२० || {{crw|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1213162.html ८२९] || १९ जानेवारी २०२० || {{crw|KUW}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1213166.html ८३०] || २१ जानेवारी २०२० || {{crw|KUW}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|KUW}}
|-
| ६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1214763.html ८३५] || ४ फेब्रुवारी २०२० || {{crw|GER}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|GER}} || rowspan=4 |
|-
| ७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1214764.html ८३६] || ५ फेब्रुवारी २०२० || {{crw|GER}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|GER}}
|-
| ८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1214765.html ८३९] || ७ फेब्रुवारी २०२० || {{crw|GER}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|GER}}
|-
| ९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1214766.html ८४१] || ८ फेब्रुवारी २०२० || {{crw|GER}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|GER}}
|- style="background:#cfc;"
| १० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1306383.html १०२७] || २० मार्च २०२२ || {{crw|BHR}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}} || rowspan=5 | [[२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक|२०२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक]]
|- style="background:#cfc;"
| ११ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1306387.html १०३१] || २१ मार्च २०२२ || {{crw|SAU}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| १२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1306391.html १०३५] || २२ मार्च २०२२ || {{crw|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|UAE}}
|- style="background:#cfc;"
| १३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1306392.html १०३६] || २४ मार्च २०२२ || {{crw|KUW}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| १४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1306396.html १०४०] || २६ मार्च २०२२ || {{crw|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| १५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1320192.html ११२४] || १७ जून २०२२ || {{crw|UAE}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[सलांगोर|बंगी]] || अनिर्णित || rowspan=4 | [[२०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा|२०२२ ए.सी.सी. महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा]]
|- style="background:#cfc;"
| १६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1320199.html ११३४] || १९ जून २०२२ || {{crw|QAT}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[सलांगोर|बंगी]] || {{crw|QAT}}
|- style="background:#cfc;"
| १७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1320202.html ११३७] || २० जून २०२२ || {{crw|SIN}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{crw|SIN}}
|- style="background:#cfc;"
| १८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1320206.html ११४२] || २२ जून २०२२ || {{crw|MAS}} || {{flagicon|MAS}} [[किन्रर अकॅडेमी ओव्हल]], [[क्वालालंपूर]] || {{crw|MAS}}
|- style="background:#cfc;"
| १९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1419911.html १७५९] || १० फेब्रुवारी २०२४ || {{crw|JPN}} || {{flagicon|MAS}} [[युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल]], [[सलांगोर|बंगी]] || {{crw|JPN}} || rowspan=3 | [[२०२४ एसीसी महिला प्रीमियर कप|२०२४ ए.सी.सी. महिला प्रीमियर चषक]]
|- style="background:#cfc;"
| २० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1419915.html १७६३] || ११ फेब्रुवारी २०२४ || {{crw|UAE}} || {{flagicon|MAS}} [[रॉयल सेलंगोर क्लब]], [[क्वालालंपूर]] || {{crw|UAE}}
|- style="background:#cfc;"
| २१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1419923.html १७७१] || १३ फेब्रुवारी २०२४ || {{crw|CHN}} || {{flagicon|MAS}} [[सेलंगोर टर्फ क्लब]], [[सेरी केंबंगन]] || {{crw|CHN}}
|-
| २२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1483941.html २२६५] || २ मे २०२५ || {{crw|BHR}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}} || rowspan=3 |
|-
| २३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1483942.html २२६९] || ३ मे २०२५ || {{crw|BHR}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|-
| २४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1483943.html २२७६] || ५ मे २०२५ || {{crw|BHR}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| २५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1514510.html २५८८] || ६ डिसेंबर २०२५ || {{crw|BHR}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}} || rowspan=3 | [[२०२५ ओमान महिला तिरंगी मालिका]]
|- style="background:#cfc;"
| २६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1514511.html २५८९] || ७ डिसेंबर २०२५ || {{crw|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| २७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1514513.html २५९२] || १० डिसेंबर २०२५ || {{crw|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| २८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1514515.html २५९४] || १२ डिसेंबर २०२५ || {{crw|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|UAE}} || rowspan=6 | [[२०२५ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक]]
|- style="background:#cfc;"
| २९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1514518.html २५९७] || १३ डिसेंबर २०२५ || {{crw|SAU}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ३० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1514520.html २६००] || १५ डिसेंबर २०२५ || {{crw|BHR}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ३१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1514525.html २६०८] || १६ डिसेंबर २०२५ || {{crw|KUW}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ३२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1514528.html २६१५] || १८ डिसेंबर २०२५ || {{crw|QAT}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|- style="background:#cfc;"
| ३३ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1514529.html २६१८] || १९ डिसेंबर २०२५ || {{crw|UAE}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|UAE}}
|-
| ३४ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1520970.html २६६१] || ३ फेब्रुवारी २०२६ || {{crw|DEN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}} || rowspan=9 |
|-
| ३५ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1520971.html २६६२] || ४ फेब्रुवारी २०२६ || {{crw|DEN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|-
| ३६ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1520972.html २६६३] || ६ फेब्रुवारी २०२६ || {{crw|DEN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|-
| ३७ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1520973.html २६६४] || ७ फेब्रुवारी २०२६ || {{crw|DEN}} || {{flagicon|OMA}} [[अल् अमारत क्रिकेट मैदान|अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२]], [[अल अमरात|अल् अमारत]] || {{crw|OMA}}
|-
| ३८ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522984.html २६६५] || ९ फेब्रुवारी २०२६ || {{crw|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|OMA}}
|-
| ३९ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522985.html २६६६] || १० फेब्रुवारी २०२६ || {{crw|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|OMA}}
|-
| ४० ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522986.html २६६८] || १२ फेब्रुवारी २०२६ || {{crw|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|OMA}}
|-
| ४१ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522987.html २६६९] || १३ फेब्रुवारी २०२६ || {{crw|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|OMA}}
|-
| ४२ ||[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522988.html २६७२] || १४ फेब्रुवारी २०२६ || {{crw|QAT}} || {{flagicon|QAT}} [[वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[दोहा]] || {{crw|QAT}}
|}
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
[[वर्ग:ओमानमधील क्रिकेट|महिला टी२०]]
[[वर्ग:महिला टी२० क्रिकेट]]
n2lffbbc9psqdzhpsfm9uv62g2dosz4
पूनम गुप्ता (उद्योजक)
0
377339
2681061
2655563
2026-04-26T08:03:21Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 0 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681061
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''पूनम गुप्ता''' [[ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर|ओबीई]] ह्या स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या एक ब्रिटिश-भारतीय उद्योजिका आहेत.<ref name="nk">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://find-and-update.company-information.service.gov.uk/officers/vIrRMafIArN5yM5WgjSLOnmQf8U/appointments|title=Poonam GUPTA|website=gov.uk|publisher=find-and-update.company-information.service.gov.uk|access-date=25 August 2024}}</ref>
== सुरुवातीचे जीवन ==
गुप्ताने सुरुवातीचे शालेय शिक्षण दिल्लीतील लेडी इर्विन स्कूल आणि [[दिल्ली पब्लिक स्कूल|दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये]] पूर्ण केले जिथे तिला तिचे हायस्कूल पूर्ण करण्यासाठी गुणवत्तेवर प्रवेश मिळाला. तिने दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर दिल्लीतील फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि [[हॉलंड|हॉलंडमधील]] मास्ट्रिच स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून इंटरनॅशनल बिझनेस अँड मार्केटिंगमध्ये एमबीए केले. २०२२ मध्ये, गुप्ता यांना इकोले सुपेरिअर रॉबर्ट डी सोर्बन येथे इंटरनॅशनल बिझनेस अँड मार्केटिंगमध्ये पीएच.डी. देण्यात आली. २०२३ मध्ये, तिला ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठाने बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मानद पीएच.डी. प्रदान केली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.greenocktelegraph.co.uk/news/23614577.poonam-gupta-obe-honorary-degree-pg-paper-boss/|title=Honorary degree announced for PG Paper founder Poonam Gupta|date=2023-06-27|work=Greenock Telegraph|language=en-GB|issn=0307-1235|access-date=2024-11-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gcu.ac.uk/aboutgcu/services-and-facilities/entrepreneurial-hub/inspiring-entrepreneurs/poonam-gupta|title=Poonam Gupta|last=Glasgow Caledonian University {{!}} Scotland|first=U. K.|date=2024-05-30|website=Glasgow Caledonian University {{!}} Scotland, UK|language=en|access-date=2024-11-25}}</ref>
भारतीय वंशाच्या बेलफास्टमध्ये जन्मलेल्या फार्मासिस्ट पुनीत गुप्ता यांच्याशी लग्न केल्यानंतर ती स्कॉटलंडला आली. त्यांना दोन मुली आहेत.<ref name=":4">{{स्रोत बातमी|last=Brocklehurst|first=Steven|url=https://www.bbc.co.uk/news/uk-scotland-39665958|title=The paper queen who refused to fold|date=2017-04-25|work=BBC News|language=en-GB|access-date=2017-04-28}}</ref><ref name=":6">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.asianimage.co.uk/news/business/8366327.Meet_the_husband_and_wife_team_behind___10m_success/|title=Meet the husband and wife team behind £10m success|date=2 September 2010|website=Asian Image|language=en|access-date=2017-07-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.heraldscotland.com/business_hq/15038846.display/|title=From preparing to die to building a £20m global commodities group|date=21 January 2017|website=HeraldScotland|language=en|access-date=2017-07-14}}</ref> तिच्या दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान, गुप्ताला [[क्षय रोग|हाडांच्या क्षयरोगाचा]] दुर्मिळ प्रकार झाला ज्यामुळे तिला १८ महिने व्हीलचेअर वापरावी लागली.<ref name=":5">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.heraldscotland.com/business/15038846.From_preparing_to_die_to_building_a___20m_global_commodities_group/?ref=ar|title=From preparing to die to building a £20m global commodities group|date=21 January 2017|website=HeraldScotland|language=en|access-date=2017-02-02}}</ref><ref name=":6" />
== कारकीर्द ==
पूनमने २००३ मध्ये स्कॉटलंडमधील किल्माकोल्म येथील तिच्या कुटुंबाच्या घरातून पीजी पेपर कंपनी लिमिटेड हा तिचा पहिला व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला हा व्यवसाय अशा उत्पादनांचे जतन आणि पुनर्वापर करण्यात विशेषज्ञ होता जे बहुतेकदा लँडफिलसाठी वापरले जात होते. पीजी पेपर जगभरातील ६० हून अधिक देशांमधून वस्तूंची आयात आणि निर्यात करते आणि युनायटेड किंग्डममधील सर्वात वेगाने वाढणारी पेपर कंपन्या मानली जाते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.insider.co.uk/special-reports/insider-regional-review-inverclyde-10634347|title=Insider regional review: Inverclyde|date=2017-06-19|work=businessInsider|access-date=2017-07-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.heraldscotland.com/business/13197850.PG_Paper_closes_in_on_international_deals/|title=PG Paper closes in on international deals|date=20 January 2015|website=HeraldScotland|language=en|access-date=2017-02-07}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.printweek.com/content/news/pg-paper-and-antalis-partner-on-ultima-gc1-availability/|title=PG Paper and Antalis partner on Ultima GC1 availability|last=Stuart-Turner|first=Richard|date=2024-04-25|website=Printweek|language=en|access-date=2025-09-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thetimes.com/business-money/money/article/i-turned-waste-into-a-new-way-of-life-bhpp0vhnv|title=‘I turned waste into a new way of life’|last=Network|first=Hannah Prevett, deputy editor, Times Enterprise|date=2022-02-18|website=www.thetimes.com|language=en|access-date=2025-09-02}}</ref> २०१५ मध्ये, अधिकृत मुख्यालय कुटुंबाच्या घरातून स्कॉटलंडमधील ग्रीनॉक येथील कस्टम हाऊसमध्ये हलवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.heraldscotland.com/business/13774549.PG_Paper_moves_to_Greenock_s_Custom_House/|title=PG Paper moves to Greenock's Custom House|date=22 September 2015|website=HeraldScotland|language=en|access-date=2017-02-07}}</ref>
गुप्ता आता पीजी वर्ल्ड, एसएपीपी होल्डिंग्ज, एसएपीपी इंटरनॅशनल, एसएपीपी प्रॉपर्टी, एनव्हिसेज डेंटल हेल्थ आणि पुनव यासारख्या अनेक व्यवसायिक उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. २०२२ मध्ये इंडिया इंक. ग्रुपने तिला "यूके-भारत संबंधांमधील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक" म्हणून ओळखले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://indiaincgroup.com/wp-content/uploads/2019/06/100-Most-Influential-in-UK-India-relations-3rd-Edition-2019.pdf|title=UK-India 100: Most Influential People in UK-India Relations: Celebrating Women|publisher=PWC|page=18|access-date=29 September 2022|archive-date=2023-02-11|archive-url=https://web.archive.org/web/20230211112317/https://indiaincgroup.com/wp-content/uploads/2019/06/100-Most-Influential-in-UK-India-relations-3rd-Edition-2019.pdf|url-status=dead}}</ref>
गुप्ता ह्या स्कॉटिश चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा आहेत, FICCI यूके कौन्सिलच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कमिटीच्या अध्यक्षा आहेत आणि स्टर्लिंग विद्यापीठात ले मेंबर ऑफ कोर्ट म्हणून काम करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.scottishchambers.org.uk/about-us/scc-board/|title=SCC Board|website=Scottish Chambers|access-date=2025-09-02}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.greenocktelegraph.co.uk/news/25340135.poonam-gupta-pg-paper-welcomes-uk-india-trade-deal/|title=Award-winning Inverclyde entrepreneur hails £6bn UK-India trade deal|date=2025-07-25|work=Greenock Telegraph|language=en-GB|issn=0307-1235|access-date=2025-09-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gcu.ac.uk/aboutgcu/services-and-facilities/entrepreneurial-hub/inspiring-entrepreneurs/poonam-gupta|title=Poonam Gupta|last=Glasgow Caledonian University {{!}} Scotland|first=U. K.|date=2024-05-30|website=Glasgow Caledonian University {{!}} Scotland, UK|language=en|access-date=2025-09-02}}</ref>
== परोपकारी काम ==
गुप्ता आपले दान महिलांचे प्रश्न, वंचित मुले, प्राणी संवर्धन, कर्करोग, लिंग समानता आणि भारतातील तरुण मुलींना शिक्षण मिळवून देणे यांवर करतात.<ref name=":4"/>
२०१५ आणि २०१७ मध्ये पूनम आणि त्यांचे पती पुनीत गुप्ता यांनी हत्तींसाठी निधी उभारण्यासाठी रिक्षा शर्यतीत भाग घेतला होता.<ref>{{स्रोत बातमी|last=Francis|first=Jo|url=http://www.printweek.com/print-week/news/1159891/honours-for-notable-industry-women|title=Honours For Notable Industry Women|work=Print Week|access-date=5 June 2017|archive-date=2017-08-16|archive-url=https://web.archive.org/web/20170816221047/https://www.printweek.com/print-week/news/1159891/honours-for-notable-industry-women|url-status=dead}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.greenocktelegraph.co.uk/news/14020960.Inverclyde_firm_s_charity_fundraiser_was_a_knockout_success/|title=Inverclyde firm's charity fundraiser was a knockout success|date=19 October 2015|website=Greenock Telegraph|language=en|access-date=2017-02-02}}</ref>ही संस्था संवर्धनवादी आणि डचेस ऑफ कॉर्नवॉलचे भाऊ, दिवंगत मार्क शँड यांनी आशियाई हत्तींचे संवर्धन करण्यासाठी स्थापन केली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ethnicnow.com/lifestyle/sport/asian-entrepreneurs-help-raise-funds-for-action-for-children/|title=Asian entrepreneurs help raise funds for Action For Children - Ethnic Now|website=www.ethnicnow.com|language=en-GB|access-date=2017-02-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ethnicnow.com/charity/pg-paper-team-up-with-action-for-children/|title=PG Paper Team Up With Action For Children - Ethnic Now|website=www.ethnicnow.com|language=en-GB|access-date=2017-02-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.heraldscotland.com/news/homenews/14169375.Scots_couple_survive_near_misses_in_jungle_on_way_to_winning_charity_rickshaw_race/|title=Scots couple survive near misses in jungle on way to winning charity rickshaw race|date=28 December 2015|website=HeraldScotland|language=en|access-date=2017-07-13}}</ref>
गुप्ताने [[सच्चा जाफरी]] यांनी दान केलेले एका चित्र लिलावात खरेदी करून [[विराट कोहली]] फाउंडेशनला पैसे मिळवून दिले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.hindustantimes.com/cricket/virat-kohli-painting-goes-for-impressive-2-9-million-pounds-in-charity-auction/story-bLJ0YuOYWK37dC7SYxlqUM.html|title=Virat Kohli painting goes for impressive 23.7 crore rupees in charity auction|date=2017-06-13|work=hindustantimes.com/|language=en|access-date=2017-07-13}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Rebello|first=Maleeva|url=http://economictimes.indiatimes.com/magazines/panache/the-ceo-who-paid-2-9-mn-for-virat-kohli-painting-says-cricket-is-like-running-a-business/articleshow/59434101.cms|title=The CEO, who paid £2.9 mn for Virat Kohli painting, says cricket is like running a business|date=2017-07-04|work=The Economic Times|access-date=2017-07-13}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://cricket.yahoo.com/news/virat-kohli-painting-bought-290-114508737.html|title=Virat Kohli Painting Bought For 290 Thousand GBP|language=en-IN|access-date=2017-07-13|archive-date=2017-10-03|archive-url=https://web.archive.org/web/20171003223605/https://cricket.yahoo.com/news/virat-kohli-painting-bought-290-114508737.html|url-status=dead}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=PTI|url=https://www.thehindu.com/sport/cricket/british-indian-buys-virat-kohli-painting-for-rs-24-crore/article19005447.ece|title=British Indian buys Virat Kohli painting for Rs 2.4 crore|date=2017-06-13|work=The Hindu|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2023-11-16}}</ref>
२०२१ मध्ये गुप्ता यांनी इंडिया कोव्हिड अपीलचे नेतृत्व केले. देशातील दुसऱ्या प्राणघातक कोविड लाटेदरम्यान त्यांनी संपूर्ण भारतात ३,००० हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवले आणि वितरित केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.heraldscotland.com/news/19369189.covid-scotland-owners-paper-firm-lead-push-send-life-saving-equipment-stricken-india/|title=Scots firm in life-saving mercy response to send Covid oxygen aid to India|date=13 June 2021|website=HeraldScotland|language=en|access-date=2021-06-22}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindipath.com/poonam-gupta-corona-help-india/|title=जितना पाया, उससे ज़्यादा स्वदेश को लौटाया जाए : पूनम गुप्ता|last=HindiPath|date=2021-06-08|website=हिंदी पथ|language=en-US|access-date=2021-06-22}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.greenocktelegraph.co.uk/news/19359710.greenock-firm-sends-3-000-life-saving-oxygen-machines-india-help-combat-coronavirus-crisis/|title=Greenock firm sends oxygen machines to India amid coronavirus crisis|date=11 June 2021|website=Greenock Telegraph|language=en|access-date=2021-06-22}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.inverclydenow.com/life-saving-effort-by-greenock-company-to-help-with-indias-covid-oxygen-crisis/|title=LIFE-Saving Effort By Greenock Company To Help With India's Covid Oxygen Crisis|date=2021-06-08|website=Inverclyde Now|language=en|access-date=2021-06-22}}{{मृत दुवा|date=April 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारतीय परोपकारी]]
[[वर्ग:भारतीय महिला परोपकारी]]
[[वर्ग:इ.स. १९७६ मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय उद्योजक]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:Pages with unreviewed translations]]
9azarcyafyod9ren0a53bhs8wnzqim3
पार्थ अजित पवार
0
377528
2680955
2668354
2026-04-25T16:19:33Z
Dr maruti awargand
166544
2680955
wikitext
text/x-wiki
पार्थ पवार हे महाराष्ट्रातील तरुण राजकीय नेते असून ते अजित पवार यांचे पुत्र आहेत. ते मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षाशी संबंधित आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी स्थान असलेल्या पवार कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळे लहानपणापासूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील अजित पवार आणि आई सुनेत्रा पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ पवार यांचा राजकीय प्रवास घडत गेला.
'''परिचय'''
नाव : पार्थ अजित पवार
जन्म : २१ मार्च, १९९०
वडील : अजित पवार
आई:- सुनेत्रा पवार
राजकीय पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस
कार्यक्षेत्र : भारत, विशेषतः महाराष्ट्र
'''शिक्षण आणि प्रारंभीचा काळ'''
पार्थ पवार यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईमध्ये वाणिज्य शाखेत (Commerce) पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी युनायटेड किंग्डममध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. परदेशातील शिक्षणामुळे त्यांना आधुनिक प्रशासन, व्यवस्थापन आणि जागतिक घडामोडींची व्यापक समज मिळाली. या अनुभवामुळे त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि आधुनिक झाला.
'''राजकीय प्रवास'''
भारतामध्ये परतल्यानंतर पार्थ पवार यांनी आपल्या वडिलांच्या पाठिंब्याने सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरीही त्या निवडणुकीमुळे ते राज्यभर चर्चेत आले आणि तरुण नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पार्थ यांनी जनसंपर्क, संघटनात्मक काम आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेण्यापासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. निवडणुकीनंतर पार्थ पवार यांनी संघटनात्मक कामावर अधिक लक्ष केंद्रित केले. विशेषतः युवकांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक रचना मजबूत करणे, तरुणांना नेतृत्वाची संधी देणे आणि स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवणे यामध्ये ते सक्रिय राहिले.
'''राजकीय दृष्टिकोन'''
पार्थ पवार यांना प्रादेशिक विकास, उद्योग आणि उद्योजकता या विषयांबद्दल विशेष रस आहे. आधुनिक राजकीय पद्धती, डिजिटल संवाद आणि युवकांशी थेट संपर्क या माध्यमातून ते आपली राजकीय ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
'''राजकारणातील भूमिका'''
पार्थ पवार यांना त्यांचे वडील अजितदादा पवार यांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन तरुण युवानेते म्हणून पहिले जाते. पवार कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील प्रतिनिधी म्हणून पार्थ पवार यांच्याकडे राजकीय वारसा आणि आधुनिक राजकीय दृष्टीकोन या दोन्ही गोष्टींचा संगम पाहायला मिळतो. त्यांचे राजकारणातील स्थान मुख्यतः तरुण नेतृत्व आणि मजबूत राजकीय वारसा या दोन आधारांवर आधारित आहे.
पवार कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. या पार्श्वभूमीचा फायदा पार्थ पवार यांना नक्कीच मिळू शकतो. विशेषतः अजित पवार यांची काम करण्याची पद्धत, प्रशासनातील अनुभव आणि संघटन कौशल्य हे त्यांच्या राजकीय प्रवासात मार्गदर्शक ठरू शकते. या वारशामुळे सुरुवातीला राजकारणात प्रवेश करणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे तुलनेने सोपे होऊ शकते. मात्र केवळ वारशाच्या जोरावर दीर्घकालीन नेतृत्व टिकवणे शक्य नसते; त्यासाठी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे अत्यंत आवश्यक असते.
आजच्या काळात राजकारणात तरुण मतदारांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी ही मोठी संधी ठरू शकते. तरुण मतदारांशी थेट संवाद साधण्याची क्षमता, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर, तसेच आधुनिक प्रचार पद्धती यांमुळे त्यांना युवकांमध्ये प्रभाव निर्माण करता येऊ शकतो. डिजिटल संवाद, सोशल मीडिया मोहीम आणि नव्या प्रकारच्या राजकीय संपर्काच्या माध्यमातून युवकांना एकत्र आणून पक्षासाठी एक मजबूत नेटवर्क तयार करण्याची संधी त्यांच्यासमोर आहे.
शहरी भागातील मतदारांशी संपर्क वाढवून विकासाभिमुख राजकारण करण्याची संधी देखील पार्थ पवार यांच्याकडे आहे. शहरांमध्ये पायाभूत सुविधा, रोजगार, शिक्षण, उद्योग आणि आधुनिक जीवनमान यांसारख्या मुद्द्यांना महत्त्व असते. या विषयांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी शहरी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला तर त्यांच्या नेतृत्वाला व्यापक आधार मिळू शकतो.
या राजकीय प्रवासात काही मोठी आव्हाने देखील आहेत. पवार कुटुंबाचा राजकीय वारसा मोठा असला तरी त्यातून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे ही मोठी कसोटी ठरू शकते. विरोधकांकडून घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो आणि त्यावरून टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेमध्ये स्वतःच्या कामाच्या आधारावर विश्वास निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
पक्षातील अंतर्गत संतुलन राखणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. कोणत्याही राजकीय नेत्यासाठी संघटन मजबूत असणे ही यशाची गुरुकिल्ली असते. कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि संघटनात्मक कामात सातत्य ठेवणे यामुळे नेतृत्व अधिक मजबूत बनते.
पार्थ पवार यांच्याकडे राजकीय वारसा, तरुणाईची ऊर्जा आणि आधुनिक राजकीय दृष्टिकोन ही तीन महत्त्वाची बलस्थाने आहेत. योग्य रणनीती, सातत्यपूर्ण संघटनात्मक काम आणि जनतेशी प्रामाणिक संवाद याच्या जोरावर ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी आणि तरुण नेता म्हणून उदयास येऊ शकतात. मात्र त्यासाठी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे, कार्यकर्त्यांचा विश्वास मिळवणे आणि जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करणे हे त्यांच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
pje08x0c0khjfhrj692f67rqdttjiz4
2680959
2680955
2026-04-25T16:34:28Z
अभय नातू
206
[[Special:Contributions/Dr maruti awargand|Dr maruti awargand]] ([[User talk:Dr maruti awargand|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:अभय नातू|अभय नातू]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2668354
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
पार्थ पवार हे महाराष्ट्रातील तरुण राजकीय नेते असून ते अजित पवार यांचे पुत्र आहेत. ते मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षाशी संबंधित आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी स्थान असलेल्या पवार कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळे लहानपणापासूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील अजित पवार आणि आई सुनेत्रा पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ पवार यांचा राजकीय प्रवास घडत गेला.
'''परिचय'''
नाव : पार्थ अजित पवार
जन्म : २१ मार्च, १९९०
वडील : अजित पवार
आई:- सुनेत्रा पवार
राजकीय पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस
कार्यक्षेत्र : भारत, विशेषतः महाराष्ट्र
'''शिक्षण आणि प्रारंभीचा काळ'''
पार्थ पवार यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईमध्ये वाणिज्य शाखेत (Commerce) पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी युनायटेड किंग्डममध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. परदेशातील शिक्षणामुळे त्यांना आधुनिक प्रशासन, व्यवस्थापन आणि जागतिक घडामोडींची व्यापक समज मिळाली. या अनुभवामुळे त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि आधुनिक झाला.
'''राजकीय प्रवास'''
भारतामध्ये परतल्यानंतर पार्थ पवार यांनी आपल्या वडिलांच्या पाठिंब्याने सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरीही त्या निवडणुकीमुळे ते राज्यभर चर्चेत आले आणि तरुण नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पार्थ यांनी जनसंपर्क, संघटनात्मक काम आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेण्यापासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. निवडणुकीनंतर पार्थ पवार यांनी संघटनात्मक कामावर अधिक लक्ष केंद्रित केले. विशेषतः युवकांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक रचना मजबूत करणे, तरुणांना नेतृत्वाची संधी देणे आणि स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवणे यामध्ये ते सक्रिय राहिले.
'''राजकीय दृष्टिकोन'''
पार्थ पवार यांना प्रादेशिक विकास, उद्योग आणि उद्योजकता या विषयांबद्दल विशेष रस आहे. आधुनिक राजकीय पद्धती, डिजिटल संवाद आणि युवकांशी थेट संपर्क या माध्यमातून ते आपली राजकीय ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
'''राजकारणातील भूमिका'''
पार्थ पवार यांना त्यांचे वडील अजितदादा पवार यांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन तरुण युवानेते म्हणून पहिले जाते. पवार कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील प्रतिनिधी म्हणून पार्थ पवार यांच्याकडे राजकीय वारसा आणि आधुनिक राजकीय दृष्टीकोन या दोन्ही गोष्टींचा संगम पाहायला मिळतो. त्यांचे राजकारणातील स्थान मुख्यतः तरुण नेतृत्व आणि मजबूत राजकीय वारसा या दोन आधारांवर आधारित आहे.
पवार कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. या पार्श्वभूमीचा फायदा पार्थ पवार यांना नक्कीच मिळू शकतो. विशेषतः अजित पवार यांची काम करण्याची पद्धत, प्रशासनातील अनुभव आणि संघटन कौशल्य हे त्यांच्या राजकीय प्रवासात मार्गदर्शक ठरू शकते. या वारशामुळे सुरुवातीला राजकारणात प्रवेश करणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे तुलनेने सोपे होऊ शकते. मात्र केवळ वारशाच्या जोरावर दीर्घकालीन नेतृत्व टिकवणे शक्य नसते; त्यासाठी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे अत्यंत आवश्यक असते.
आजच्या काळात राजकारणात तरुण मतदारांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी ही मोठी संधी ठरू शकते. तरुण मतदारांशी थेट संवाद साधण्याची क्षमता, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर, तसेच आधुनिक प्रचार पद्धती यांमुळे त्यांना युवकांमध्ये प्रभाव निर्माण करता येऊ शकतो. डिजिटल संवाद, सोशल मीडिया मोहीम आणि नव्या प्रकारच्या राजकीय संपर्काच्या माध्यमातून युवकांना एकत्र आणून पक्षासाठी एक मजबूत नेटवर्क तयार करण्याची संधी त्यांच्यासमोर आहे.
शहरी भागातील मतदारांशी संपर्क वाढवून विकासाभिमुख राजकारण करण्याची संधी देखील पार्थ पवार यांच्याकडे आहे. शहरांमध्ये पायाभूत सुविधा, रोजगार, शिक्षण, उद्योग आणि आधुनिक जीवनमान यांसारख्या मुद्द्यांना महत्त्व असते. या विषयांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी शहरी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला तर त्यांच्या नेतृत्वाला व्यापक आधार मिळू शकतो.
या राजकीय प्रवासात काही मोठी आव्हाने देखील आहेत. पवार कुटुंबाचा राजकीय वारसा मोठा असला तरी त्यातून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे ही मोठी कसोटी ठरू शकते. विरोधकांकडून घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो आणि त्यावरून टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेमध्ये स्वतःच्या कामाच्या आधारावर विश्वास निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
पक्षातील अंतर्गत संतुलन राखणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. कोणत्याही राजकीय नेत्यासाठी संघटन मजबूत असणे ही यशाची गुरुकिल्ली असते. कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि संघटनात्मक कामात सातत्य ठेवणे यामुळे नेतृत्व अधिक मजबूत बनते.
पार्थ पवार यांच्याकडे राजकीय वारसा, तरुणाईची ऊर्जा आणि आधुनिक राजकीय दृष्टिकोन ही तीन महत्त्वाची बलस्थाने आहेत. योग्य रणनीती, सातत्यपूर्ण संघटनात्मक काम आणि जनतेशी प्रामाणिक संवाद याच्या जोरावर ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी आणि तरुण नेता म्हणून उदयास येऊ शकतात. मात्र त्यासाठी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे, कार्यकर्त्यांचा विश्वास मिळवणे आणि जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करणे हे त्यांच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
4yzgbxjm9nszbldvw61yx6taf1c1vdx
मराठीतील अनुवादकांची यादी
0
377609
2681067
2680859
2026-04-26T08:33:38Z
Ketaki Modak
21590
2681067
wikitext
text/x-wiki
अव्वल इंग्रजी काळात मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात भाषांतराला सुरुवात झाली. त्या काळाला भाषांतरयुग असेही संबोधले गेले. आजही मराठीमध्ये अनुवाद करणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे.
सदर यादी नावांच्या आद्याक्षरानुसार आहे.
{| class="wikitable"
|'''नाव'''
|'''जन्मवर्ष'''
|'''अनुवादाचा अनुभव (वर्षे)'''
|'''कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत?'''
|'''प्रकाशित अनुवाद (पुस्तकांची संख्या)'''
|'''प्रकाशन संस्था'''
|'''साहित्यप्रकार कथा.'''
|'''अन्य तपशील'''
|-
| rowspan="4" align="left" |अनिल विद्याधर आठलेकर
| rowspan="4" align="left" |१९८२-
| rowspan="4" align="left" |१० वर्षे
| align="left" |इंग्रजी/हिंदी/मराठी - कन्नड,
| rowspan="4" align="left" |५
| rowspan="4" |
| rowspan="4" align="left" |कादंबरी, लेख, ललित, कॉमिक्स, अध्यात्म/धार्मिक विषय, जाहिरात, इतिहास, शैक्षणिक विषय, प्रश्नपत्रिका, वैद्यकीय अनुवाद, अन्य...
|कन्नड चित्रपटासाठी डबिंग हेड म्हणून काम,
|-
| align="left" |कन्नड - मराठी/हिंदी
|जाहिरातीसाठी कन्नड व्हॉईसओव्हर,
|-
|
|मराठी चित्रपटासाठी गीतलेखन
|-
| align="left" |इंग्रजी-हिंदी, इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी, मराठी-हिंदी
|
|-
| rowspan="2" align="left" |अपर्णा झा
| rowspan="2" align="left" |१९४२-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |बंगाली - मराठी,
| rowspan="2" align="left" |५
| rowspan="2" align="left" |[[पद्मगंधा प्रकाशन]], मेहेता प्रकाशन पुणे, साहित्य प्रसार केंद्र नागपूर
| rowspan="2" align="left" |कादंबरी, लघुकथा, कविता, नाटक
| rowspan="2" align="left" |मराठी - बंगाली शब्दकोष, नोव्हेंबर २०२३
|-
| align="left" |मराठी - बंगाली
|-
| rowspan="2" align="left" |अभय अरुण इनामदार
| rowspan="2" align="left" |१९७५-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी
| rowspan="2" align="left" |३ <ref>अभय इनामदार, Spinewise - मिहाना पब्लिकेशन्स </ref>
| rowspan="2" align="left" |
| rowspan="2" align="left" |चरित्र / आत्मचरित्र,
| rowspan="2" align="left" |आरोग्यसेवा व लीगल क्षेत्रातील अनुवादाचे काम. ब्रोशर्स, माहितीपत्रके व इतर अनुवाद (तांत्रिक, व्यावसायिक आणि भावनिक लिखाणाचा अनुवाद)
|-
| align="left" |इंग्रजी - हिंदी
|-
| rowspan="2" align="left" |अमर अरुण देवगांवकर
| rowspan="2" align="left" |१९९६-
| rowspan="2" align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी,
| rowspan="2" align="left" |६
| rowspan="2" align="left" |मंजुल प्रकाशन, कथा (नवी दिल्ली), विश्वकर्मा पब्लिकेशन्स
| rowspan="2" align="left" |कादंबरी, नाटक, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
| rowspan="2" |
|-
| align="left" |मराठी-इंग्रजी, हिंदी-मराठी
|-
| align="left" |[[अविनाश बिनीवाले]]
| align="left" |१९४३-
|
| align="left" |जर्मन-मराठी, रशियन-मराठी,मराठी-हिंदी
|
|
|
|
|-
| align="left" |[[अशोक जैन]]
| align="left" |१९४४-२०१४
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| rowspan="3" align="left" |अक्षता प्रसाद देशपांडे
| rowspan="3" align="left" |१९६९ -
| rowspan="3" align="left" |२० वर्षाहून अधिक
| rowspan="3" align="left" |मराठी - कन्नड
कन्नड - मराठी
| rowspan="3" align="left" |५
| rowspan="3" |
| rowspan="3" align="left" |आत्मचरित्र, प्रेरणादायक पुस्तकं, कथा, लेख
|डॉ. [[विठ्ठल कामत]] यांची सगळी पुस्तकं कन्नडमध्ये अनुवादित.
|-
|फ़ुलाला सुगंध मातीचा या मराठी मालिकेचा कन्नड अनुवाद आणि पटकथा लेखन,
|-
|झी साठी शॉर्ट ड्रामाचा अनुवाद
|-
| align="left" |आदित्य आनंद हर्डीकर
| align="left" |१९७४-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
| align="left" |अन्य
|
|-
| align="left" |आरती अरुण देवगांवकर
| align="left" |१९६९-
| align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी
| align="left" |१४
| align="left" |विश्वकर्मा पब्लिकेशन्स, मंजुल प्रकाशन, भारतीय विचार साधना
| align="left" |कादंबरी, लघुकथा, कविता, वैचारिक / ललित लेख, अन्य
|
|-
| rowspan="2" align="left" |[[आश्लेषा महाजन|आश्लेषा शिरीष महाजन]]
| rowspan="2" align="left" |१९६९-
| rowspan="2" align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी,
| rowspan="2" align="left" |११
| rowspan="2" align="left" |मनाक्षरे प्रकाशन पुणे, प्रथम बुक्स
| rowspan="2" align="left" |कादंबरी, कविता, बाल साहित्य
| rowspan="2" | १ कादंबरी, बाकी बालसाहित्याच्या दहा+ पुस्तिका, ई-पुस्तिका
|-
| align="left" |संस्कृत - मराठी
|-
| align="left" |[[उमा कुलकर्णी|उमा विरुपाक्ष]]
[[उमा कुलकर्णी|कुलकर्णी]]
| align="left" |१९५०-
|
| align="left" |कन्नड-मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |[[कविता महाजन]]
| align="left" |१९६७-२०१८
|
|
|
| align="left" |[[राजहंस प्रकाशन]]
|
| [[इस्मत चुगताई]] या उर्दू लेखिकाच्या लघुकथांचा अनुवाद - राजाई या नावाने प्रकाशित; त्याला [[साहित्य अकादमी पुरस्कार|साहित्य अकादमी]] पुरस्कार प्राप्त <ref>https://www.business-standard.com/article/pti-stories/marathi-writer-kavita-mahajan-passes-away-118092701284_1.html</ref>
|-
| align="left" |[[गोपाळ गणेश आगरकर]]
| align="left" |१८५६-१८९५
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |[[गोरख थोरात|गोरख निवृत्ती थोरात]]
| align="left" |१९६९-
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |मराठी - हिंदी
| align="left" |३३ <ref>राडा, भाऊ पाध्ये, अनुवाद - गोरख थोरात, सेतु प्रकाशन</ref>
| align="left" |राजकमल प्रकाशन नवी दिल्ली, सेतु प्रकाशन नवी दिल्ली, साहित्य अकादमी नवी दिल्ली, भारतीय ज्ञानपीठ प्रकाशन नवी दिल्ली
| align="left" |कादंबरी, लघुकथा, कविता, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, अन्य
| align="left" |०३ राष्ट्रीय, ०२ राज्यस्तरीय आणि ०१ प्रादेशिक पुरस्कार
|-
| align="left" |[[चंद्रकांत भोंजाळ|चंद्रकांत केशव भोंजाळ]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.kartavyasadhana.in/view-article/chandrakant-bhonjal-writes-about-books-and-reading|title=अनुवादकाचे वाचन....|last=चंद्रकांत भोंजाळ|website=|language=|url-status=live|access-date=2026-04-20}}</ref>
| align="left" |१९५४-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |हिंदी - मराठी
| align="left" |७०
| align="left" |अक्षर प्रकाशन, संधिकाल प्रकाशन, अनघा प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन,
| align="left" |कादंबरी, लघुकथा, नाटक, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान
|
|-
| align="left" |[[चंद्रकांत पाटील|चंद्रकांत नागेशराव पाटील]]
|
|
| align="left" |मराठी-हिंदी
|
|
|
|
|-
| align="left" |चित्रा पिंपळे
| align="left" |१९५५ -
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |मराठी - हिन्दी,
इंग्लिश - हिन्दी
| align="left" |१०
| align="left" |हेडविग,मंजुल
| align="left" |कादंबरी, कविता, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|
|-
| align="left" |जयश्री टेंगशे
| align="left" |१९५०-
| align="left" |१ ते ५ वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |२
| align="left" |विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
सरस्वती पब्लिकेशन्स, कोल्हापूर
| align="left" |आध्यात्मिक लेखन
|
|-
| align="left" |जयश्री बोकील
| align="left" |१९६९-
| align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी, हिंदी- मराठी, संस्कृत-मराठी.
| align="left" |३
| align="left" |बुक गंगा
| align="left" |वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|
|-
| align="left" |जिल्पा खत्री.
|१९७२-
|१ ते ५ वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी,
मराठी-इंग्रजी,
गुजराथी-मराठी
गुजराथी- इंग्रजी
मराठी-गुजराथी
इंग्रजी-गुजराथी
|३
| align="left" |भारतीय विचार साधना पुणे, फिंगरप्रिंट- प्रकाश बुक्स, वरदा प्रकाशन
|सेल्फ हेल्प श्रेणीतील पुस्तके, इतिहास विषयक पुस्तके
|
|-
| align="left" |ज्योती आफळे
|
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
| align="left" |मेहता पब्लिशिंग हाऊस
अनुबंध प्रकाशन
|
| [[पेरी मेसन]] या वकिलाची मध्यवर्ती भूमिका ठेवून [[अर्ल स्टॅनले गार्डनर]] यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यातील ३ कादंबऱ्यांचा अनुवाद केला आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2022-06-12|title=पेरी मेसन|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8&oldid=2122610|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
|-
| align="left" |ज्योती कुंटे <ref>लेखक परिचय - कोसबाड की पहाडीसे (पद्मश्री अनुताई वाघ)</ref>
| align="left" |१९५१-
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी, हिंदी- मराठी,
| align="left" |
| align="left" |बुक गंगा
| align="left" |कविता, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, अन्य
|
|-
| align="left" |[[केतकी मोडक|डॉ.केतकी मोडक]]
| align="left" |१९६८-
| align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
| align="left" |[[श्रीअरविंद सोसायटी]]
| align="left" |अध्यात्मपर लेखन
| align="left" |[[अरविंद घोष|श्रीअरविंद]] व [[मीरा अल्फासा|श्रीमाताजी]] यांच्या साहित्याचा अनुवाद, [[अभीप्सा (मासिक)|अभीप्सा]] (संपूर्णपणे अनुवादित असलेल्या) मासिकातून प्रकाशित.
|-
| align="left" |[[छाया महाजन|डॉ.छाया महाजन]]
| align="left" |१९४९-
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |डॉ.वर्षा तोडमल
|
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |डॉ.शंतनू अभ्यंकर <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.kartavyasadhana.in/view-article/dr-shantanu-abhyankar-writes-about-translations|title=केल्याने भाषांतर...|website=|language=en|access-date=2026-04-20|url-status=live}}</ref>
| align="left" |
| align="left" |
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
| align="left" |
| align="left" |
|
|-
| align="left" |डॉ.संपदा पाटगावकर
| align="left" |१९६१-
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी, हिंदी- मराठी,
|
| align="left" |हेडविग मिडिया,मधुश्री पब्लिकेशन
| align="left" |वैचारिक / ललित लेख, अन्य
|
|-
| align="left" |डॉ. सुनंदा महाजन
| align="left" |
| align="left" |
| align="left" |जर्मन-मराठी
|
|
| align="left" |
|केल्याने भाषांतर या त्रैमासिकाच्या संपादिका <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/saptarang/dr-sunanda-mahajan-writes-contemporary-german-literature-pjp78|title=समकालीन जर्मन साहित्य|last=वृत्तसेवा|first=सकाळ|date=2022-01-02|website=Marathi News Esakal|language=mr|access-date=2026-04-21}}</ref>
|-
| align="left" |तेजश्री सौरभ जोशी
| align="left" |१९८१-
| align="left" |१ ते ५ वर्षे
| align="left" |फ्रेंच - मराठी, मराठी - फ्रेंच
|
|
| align="left" |लघुकथा
|
|-
| align="left" |तेजाली चंद्रकांत शहासने
| align="left" |१९८४-
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |मराठी - इंग्रजी, इंग्रजी-मराठी
| align="left" |
| align="left" |विधी महाविद्यालय, बीबीसी वर्ल्ड सर्विस, चांगुलपणाची चळवळ
| align="left" |वैचारिक / ललित लेख, अन्य
| align="left" |कायदेविषयक, वैचारिक लेख, शैक्षणिक साहित्य, बातम्या, वेबसाईटसाठी आवश्यक व्यावसायिक, माहितीपर मजकूर
|-
| align="left" |दत्तात्रय तथा प्रमोद गोविंद शेजवलकर
| align="left" |१९५१-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
|
| align="left" |१०
| align="left" |[[राजहंस प्रकाशन]], मेहता प्रकाशन, साकेत प्रकाशन, फिंगरप्रिंट प्रकाशन
| align="left" |कादंबरी, अन्य
| align="left" |`
|-
| align="left" |दीपश्री विवेक करंदीकर
| align="left" |१९७३-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
| align="left" |अन्य
| align="left" |ऍप्सच्या लोकलायझेशनसाठी कार्यरत
|-
| rowspan="2" align="left" |नारायण माधवराव हरळीकर
| rowspan="2" align="left" |१९४८-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी,
| rowspan="2" align="left" |
| rowspan="2" align="left" |
| rowspan="2" align="left" |लघुकथा, नाटक, वैचारिक / ललित लेख, अन्य
| rowspan="2" align="left" |वृत्तपत्रीय भाषांतर, जाहिरातींसाठी भाषांतर.
|-
| align="left" |इंग्रजी - हिंदी, हिंदी - मराठी, मराठी - हिंदी,
|-
| rowspan="2" align="left" |नीता कुलकर्णी
| rowspan="2" align="left" |१९७३-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी,
| rowspan="2" align="left" |१५ <ref>लेखक परिचय - एक होती रितू</ref>
| rowspan="2" align="left" |अमेय प्रकाशन, रोहन प्रकाशन, मधुश्री पब्लिकेशन, मंजुल प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन, wow प्रकाशन, [[विवेकानंद केंद्र]] प्रकाशन विभाग
| rowspan="2" align="left" |कादंबरी, लघुकथा, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, अन्य
| rowspan="2" |
|-
| align="left" |हिंदी - मराठी
|-
| align="left" |नूतन कुलकर्णी - इंगळे
| align="left" |१९८१-
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी
|
| align="left" |NDA
| align="left" |लघुकथा, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|
|-
| align="left" |[[पांडुरंग महादेव बापट|पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट]]
| align="left" |१८८०-१९६७
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
| align="left" |[[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]]
| align="left" |अध्यात्मपर लेखन
|
|-
| align="left" |[[पु.ल. देशपांडे]]
| align="left" |१९१९-२०००
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |पूजा सुनील देशपांडे
| align="left" |१९६८-
| align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |२
| align="left" |[[नॅशनल बुक ट्रस्ट]]
| align="left" |बाल साहित्य, कृषी, शैक्षणिक विषय अन्य
|
|-
| align="left" |पूनम छत्रे <ref>लेखक परिचय - कथापौर्णिमा कथासंग्रह, प्रकाशक: रसिक साहित्य, पुणे. </ref>
|
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी
| align="left" |
| align="left" |मनोविकास प्रकाशन, साकेत प्रकाशन, मधूश्री पब्लिकेशन इत्यादी
| align="left" |चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, अन्य
|
|-
| align="left" |प्रकाश आल्मेडा
|
|
| align="left" |
|
|
|
|[[शरू रांगणेकर]] यांच्या पुस्तकाचा अनुवाद
|-
| align="left" |[[प्रशांत तळणीकर]]
|
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |प्रसाददत्त शशिकांत गाडगीळ
| align="left" |१९७०-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |मराठी- इंग्रजी, इंग्रजी - मराठी
| align="left" |२२
| align="left" |मेहता प्रकाशन. वैशाली प्रकाशन.
| align="left" |कादंबरी, चरित्र / आत्मचरित्र
|
|-
| align="left" |[[भास्कर रामचंद्र भागवत|भा.रा. भागवत]]
| align="left" |१९१०-२००१
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
| align="left" |विज्ञानकथा
| align="left" |त्यांनी '[[ज्यूल व्हर्न]]' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरित केले.
|-
| align="left" |[[भार्गवराम विठ्ठल वरेरकर|भार्गवराम (मामा) विठ्ठल वरेरकर]]
| align="left" |१८८३-१९६४
|
| align="left" |बंगाली-मराठी
|
|
|
|
|-
| rowspan="2" align="left" |मंजिरी दिलीप धामणकर <ref>अनुभाषिते, लेखिका - मंजिरी धामणकर, प्रकाशक - अल्टिमेट असोसिएट्स </ref>
| rowspan="2" align="left" |१९५९-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| rowspan="2" align="left" |इंग्रजी, हिंदी, संस्कृत, बंगाली मधून मराठीत आणि मराठीतून हिंदी, इंग्रजीत
| rowspan="2" align="left" |
| rowspan="2" align="left" |मेहता प्रकाशन, अमेय प्रकाशन, ग्रिप्स थिएटर, फ्लाय ड्रीम्स प्रकाशन
| rowspan="2" align="left" |कादंबरी, लघुकथा, कविता, नाटक, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|हिंदी,उर्दू, बंगाली गीतांचा त्याच चालीत मराठी अनुवाद,
|-
|मराठी गीतांचा हिंदी अनुवाद
|-
| align="left" |मंजिरी सागर गानू
| align="left" |१९७१-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी-मराठी
| align="left" | -
|
| align="left" |वैचारिक / ललित लेख, अन्य
| align="left" |दैनिक, माहेर, मेनका मासिकांसाठी लेखांचे अनुवाद
|-
| align="left" |[[मंजुषा आमडेकर|मंजूषा आमडेकर]]
| align="left" |१९६६-
| align="left" |३०-३२ वर्षांचा अनुभव
| align="left" |इंग्रजी-मराठी,
हिंदी-मराठी
| align="left" |२५० <ref>बिले ते विवेकानंद, विश्वास प्रकाशन, डिसेंबर २०२५</ref>
| align="left" |मेहता पब्लिशिंग हाऊस, मंजुल प्रकाशनन, रिया पब्लिकेशन, व्यास क्रिएशन प्रकाशन, विश्वास प्रकाशन
| align="left" |प्रामुख्याने बालसाहित्य, इतर प्रकार - तांत्रिक, माहितीपूर्ण, जाहिराती
| align="left" |
* आठ पुरस्कार प्राप्त
* [[हॅरी पॉटर]]<nowiki/> मालिकेतील सर्व पुस्तकांचा मराठी अनुवाद
|-
| align="left" |माधुरी मयेकर-पांगे
| align="left" |१९७८-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |मराठी - हिंदी, हिंदी - मराठी, मराठी - इंग्रजी, इंग्रजी - मराठी
| align="left" |५
| align="left" |[[माहिती आणि प्रसारण मंत्रालय (भारत)|सुमेरू प्रकाशन, श्री गणेश प्रकाशन, माहिती आणि प्रसारण मंत्रालय]]
| align="left" |चरित्र / आत्मचरित्र, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान
| align="left" |६००० पेक्षा जास्त मराठी शुभेच्छा पत्र संदेशांचे लिखाण प्रकाशित.
|-
| align="left" |मीना शेटे-संभू
|
| align="left" |१५
| align="left" |इंग्रजी - मराठी, हिंदी-मराठी
| align="left" |142
| align="left" |मेहता, अमेय, विश्वकर्मा, सुगावा, सायन, सनय ,मंजुल, मधुश्री, सकाळ, कृष्णा, ब्लूम्सबरी चैतन्य, न्यू ईरा, गरुडा
| align="left" |कादंबरी, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, /विज्ञान/इतिहास,/प्रवासवर्णन/वैद्यकीय/मानसशास्त्र/शेअर बाजार/वाणिज्य/संशोधनपर/क्रीडा/स्वयंसाहाय्यता
| align="left" |[[लोकपाल विधेयक, २०११|लोकपाल विधेयक व अन्य विधेयकांची भाषांतरे केली आहेत.]]
|-
| align="left" |[[मृणालिनी गडकरी]]
| align="left" |१९४९-२०१८
|
| align="left" |बंगाली-मराठी, इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| rowspan="2" align="left" |यशश्री पुणेकर
| rowspan="2" align="left" |१९६६-
| rowspan="2" align="left" |२० वर्षे
| rowspan="2" align="left" |हिंदी आणि इंग्रजी मधून मराठीत
| rowspan="2" |
| align="left" |पालकनीती प्रकाशन, Wow publication
| rowspan="2" align="left" |चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख/ विज्ञान विषयक लेख /कथा
| rowspan="2" |
|-
| align="left" |एकलव्य प्रकाशन
|-
| rowspan="2" align="left" |योगेश गंगाधर प्रभुणे
| rowspan="2" align="left" |१९७१-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी,
| rowspan="2" align="left" | -
| rowspan="2" align="left" | -
| rowspan="2" align="left" |अन्य,
| rowspan="2" align="left" |प्रसिद्धी पत्रके, लेख यांचा अनुवाद
|-
| align="left" |हिंदी - मराठी
|-
| align="left" |[[रवींद्र गुर्जर]]
|
| १५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |रवींद्र देवधर
|
|
|
|
|
|
|
|-
| rowspan="2" align="left" |रवींद्र हरि अभ्यंकर
| rowspan="2" align="left" |१९५१-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |फ्रेंच - मराठी,
| rowspan="2" align="left" | -
| rowspan="2" align="left" |केल्याने भाषांतर या नियतकालिकात अनुवादित साहित्य प्रकाशित झाले आहे
| rowspan="2" align="left" |लघुकथा, कविता, बाल साहित्य, अन्य
| rowspan="2" align="left" |
* प्रॉडट कॅटलॉग, सरकारी पत्रव्यवहार,कायदेशीर नोटिसा, करारनामे इत्यादी
* मागणीप्रमाणे अनुवाद (फ्री लान्स)
|-
| align="left" |मराठी - फ्रेंच , इंग्रजी - मराठी, मराठी-इंग्रजी, गुजराती - इंग्रजी इंग्रजी -गुजराती, गुजराती - फ्रेंच, हिंदी - इंग्लिश
|-
| align="left" |राधिका कुलकर्णी
| align="left" |१९६१-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" | -
|
| align="left" |चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख
| align="left" |[[दूरदर्शन]] वृत्तविभागासाठी भाषांतरकार म्हणून ( इंग्रजी-मराठी आणि मराठी -इंग्रजी) काम .
|-
| align="left" |रोहिणी तुकदेव
| align="left" |
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|[[commons:File:कमला.pdf|कमला]] (१८९५ मध्ये एका महाराष्ट्रीय स्त्रीने लिहिलेल्या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद)
|-
| align="left" |[[लीना सोहोनी]]
| align="left" |१९५९-
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| rowspan="2" align="left" |वंदना अनुपकुमार कुंडेटकर
| rowspan="2" align="left" |१९६५-
| rowspan="2" align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| rowspan="2" align="left" |३ <ref>लेखक परिचय - माझ्या अम्मीची गोष्ट, मेहता पब्लिकेशन </ref>
| rowspan="2" align="left" |मेहता प्रकाशन, माय मिरर पब्लिकेशन्स
| rowspan="2" align="left" |कादंबरी, वैचारिक / ललित लेख, अन्य
| rowspan="2" |
|-
| align="left" |इंग्रजी - हिंदी
|-
| align="left" |[[विजय भागवत]]
| align="left" |१९३१ -
| align="left" |४० वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |२५
| align="left" |सुयोग प्रकाशन, मधुश्री प्रकाशन
| align="left" |विज्ञान तंत्रज्ञान, बालकथा, अन्य
|
|-
| align="left" |विजयालक्ष्मी रमेश रेवणकर
| align="left" |१९५०-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी, इंग्रजी - कन्नड
| align="left" |१०
| align="left" |[[कॉन्टिनेन्टल प्रकाशन|कॉन्टिनेन्टल]] , मीहाना, चंद्रकला, नवीन इत्यादी.
| align="left" |कादंबरी, लघुकथा, चरित्र / आत्मचरित्र, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|
|-
| align="left" |[[विदुला टोकेकर]]
|
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |विलास गीते
|
|
| align="left" |बंगाली-मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |[[वैजनाथशास्त्री कानफाडे]]
| align="left" |ब्रिटीशकालीन
|
| align="left" |बंगाली-मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |शीतल कोकाटे
| align="left" |२०१८-
| align="left" |८ वर्षे
| align="left" |इंग्रजी-हिंदी, इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी, मराठी-हिंदी
|
|
| align="left" |लेख, लघुकथा, जाहिरात, इतिहास, शैक्षणिक विषय, कॉर्पोरेट अनुवाद, अन्य
|
|-
| align="left" |[[शुचिता नांदापूरकर-फडके]]
| align="left" |१९६५-
| align="left" |१४
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |१०५
| align="left" |मेहता प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन, मंजुल प्रकाशन, प्रसाद प्रकाशन,श्रीअरविंद आश्रम, मधुश्री प्रकाशन, रोहन प्रकाशन, हेडविग प्रकाशन, फिंगरप्रिंट प्रकाशन,गोएल प्रकाशन,पुढारी,वैशाली प्रकाशन,सह्याद्री हॉस्पिटल
| align="left" |ललित-कथा, कादंबरी, वैचारिक, कायदाविषयक,बालसाहित्य, स्व-मदत,आध्यात्मिक,चरित्रे,आत्मकथन,तत्त्वज्ञान,कविता,शैक्षणिक,वैद्यकीय लेख
|
|-
| align="left" |संगीता नितीन कुलकर्णी
| align="left" |१९६६-
| align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |४
| align="left" |साकेत प्रकाशन, मंजुळ
|
|
|-
| align="left" |संजय भास्कर जोशी
| align="left" |
| align="left" |
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |
| align="left" |
|
|
|-
| align="left" |सायली धोंगडे
| align="left" |१९७५-
| align="left" |१ ते ५ वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी मराठी - इंग्रजी, हिन्दी-मराठी
| align="left" |३
| align="left" |हेडविग प्रकाशन
| align="left" |कादंबरी, कविता, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य
|
|-
| align="left" |सुनिल विष्णू करमरकर
| align="left" |१९६२-
| align="left" |१ ते ५ वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |१
| align="left" |[[मेहता पब्लिशिंग हाऊस|मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे]]
| align="left" |कादंबरी, लघुकथा
|
|-
| align="left" |सुमेधा जोशी
| align="left" |१९६८-
| align="left" |१ ते ५ वर्षे
| align="left" |फ्रेंच - इंग्रजी, फ्रेंच - मराठी, इंग्रजी - मराठी
|
|
| align="left" |कादंबरी, लघुकथा
|
|-
| align="left" |सुवर्णा पुरुषोत्तम बेडेकर <ref>लेखक परिचय - युद्ध आणि शांतता - भारत आणि पाकिस्तान</ref>
| align="left" |१९६६-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी, मराठी-हिंदी
| align="left" |
| align="left" |अमेय प्रकाशन, इंद्रा पब्लिकेशन, चिनार पब्लिकेशन, मंजूल प्रकाशन, मायमिरर पब्लिशिंग हाऊस, जयको पब्लिकेशन, हेडविग प्रकाशन, नॅशनल बुक ट्रस्ट
| align="left" |कादंबरी, नाटक, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|
|-
| align="left" |[[सुश्रुत कुलकर्णी]]
|
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |५ <ref>{{जर्नल स्रोत|date=2026-03-19|title=सुश्रुत कुलकर्णी|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80&oldid=2673902|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
|
|
|
|-
| align="left" |[[स्वर्णलता भिशीकर]]
| align="left" |१९५१-२०२५
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
| [[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]]
|
|
|-
| align="left" |स्वाती संदीप दाढे.
| align="left" |१९६६-
|१० ते १५ वर्षे
| align="left" |बंगाली - मराठी
|२ <ref>अनुवादक स्वाती दाढे परिचय, अनुभूती - बंगाली अनुवादित कथा </ref>
|अनाहत, निहारा प्रकाशन
|लघुकथा, कविता, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य
|
|}
== संबंधित माहितीसाठी ==
[[मराठीतील अनुवादित पुस्तकांची यादी]]
== संदर्भ ==
[[वर्ग:याद्या]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
89b6hai1lrb3n4z64vtztjtrh3qqv3y
2681078
2681067
2026-04-26T09:27:13Z
Ketaki Modak
21590
आशयाची भर घातली.
2681078
wikitext
text/x-wiki
अव्वल इंग्रजी काळात मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात भाषांतराला सुरुवात झाली. त्या काळाला भाषांतरयुग असेही संबोधले गेले. आजही मराठीमध्ये अनुवाद करणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे.
सदर यादी नावांच्या आद्याक्षरानुसार आहे.
{| class="wikitable"
|'''नाव'''
|'''जन्मवर्ष'''
|'''अनुवादाचा अनुभव (वर्षे)'''
|'''कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत?'''
|'''प्रकाशित अनुवाद (पुस्तकांची संख्या)'''
|'''प्रकाशन संस्था'''
|'''साहित्यप्रकार कथा.'''
|'''अन्य तपशील'''
|-
| rowspan="4" align="left" |अनिल विद्याधर आठलेकर
| rowspan="4" align="left" |१९८२-
| rowspan="4" align="left" |१० वर्षे
| align="left" |इंग्रजी/हिंदी/मराठी - कन्नड,
| rowspan="4" align="left" |५
| rowspan="4" |
| rowspan="4" align="left" |कादंबरी, लेख, ललित, कॉमिक्स, अध्यात्म/धार्मिक विषय, जाहिरात, इतिहास, शैक्षणिक विषय, प्रश्नपत्रिका, वैद्यकीय अनुवाद, अन्य...
|कन्नड चित्रपटासाठी डबिंग हेड म्हणून काम,
|-
| align="left" |कन्नड - मराठी/हिंदी
|जाहिरातीसाठी कन्नड व्हॉईसओव्हर,
|-
|
|मराठी चित्रपटासाठी गीतलेखन
|-
| align="left" |इंग्रजी-हिंदी, इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी, मराठी-हिंदी
|
|-
| rowspan="2" align="left" |अपर्णा झा
| rowspan="2" align="left" |१९४२-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |बंगाली - मराठी,
| rowspan="2" align="left" |५
| rowspan="2" align="left" |[[पद्मगंधा प्रकाशन]], मेहेता प्रकाशन पुणे, साहित्य प्रसार केंद्र नागपूर
| rowspan="2" align="left" |कादंबरी, लघुकथा, कविता, नाटक
| rowspan="2" align="left" |मराठी - बंगाली शब्दकोष, नोव्हेंबर २०२३
|-
| align="left" |मराठी - बंगाली
|-
| rowspan="2" align="left" |अभय अरुण इनामदार
| rowspan="2" align="left" |१९७५-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी
| rowspan="2" align="left" |३ <ref>अभय इनामदार, Spinewise - मिहाना पब्लिकेशन्स </ref>
| rowspan="2" align="left" |
| rowspan="2" align="left" |चरित्र / आत्मचरित्र,
| rowspan="2" align="left" |आरोग्यसेवा व लीगल क्षेत्रातील अनुवादाचे काम. ब्रोशर्स, माहितीपत्रके व इतर अनुवाद (तांत्रिक, व्यावसायिक आणि भावनिक लिखाणाचा अनुवाद)
|-
| align="left" |इंग्रजी - हिंदी
|-
| rowspan="2" align="left" |अमर अरुण देवगांवकर
| rowspan="2" align="left" |१९९६-
| rowspan="2" align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी,
| rowspan="2" align="left" |६
| rowspan="2" align="left" |मंजुल प्रकाशन, कथा (नवी दिल्ली), विश्वकर्मा पब्लिकेशन्स
| rowspan="2" align="left" |कादंबरी, नाटक, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
| rowspan="2" |
|-
| align="left" |मराठी-इंग्रजी, हिंदी-मराठी
|-
| align="left" |[[अविनाश बिनीवाले]]
| align="left" |१९४३-
|
| align="left" |जर्मन-मराठी, रशियन-मराठी,मराठी-हिंदी
|
|
|
|
|-
| align="left" |[[अशोक जैन]]
| align="left" |१९४४-२०१४
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| rowspan="3" align="left" |अक्षता प्रसाद देशपांडे
| rowspan="3" align="left" |१९६९ -
| rowspan="3" align="left" |२० वर्षाहून अधिक
| rowspan="3" align="left" |मराठी - कन्नड
कन्नड - मराठी
| rowspan="3" align="left" |५
| rowspan="3" |
| rowspan="3" align="left" |आत्मचरित्र, प्रेरणादायक पुस्तकं, कथा, लेख
|डॉ. [[विठ्ठल कामत]] यांची सगळी पुस्तकं कन्नडमध्ये अनुवादित.
|-
|फ़ुलाला सुगंध मातीचा या मराठी मालिकेचा कन्नड अनुवाद आणि पटकथा लेखन,
|-
|झी साठी शॉर्ट ड्रामाचा अनुवाद
|-
| align="left" |आदित्य आनंद हर्डीकर
| align="left" |१९७४-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
| align="left" |अन्य
|
|-
| align="left" |आरती अरुण देवगांवकर
| align="left" |१९६९-
| align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी
| align="left" |१४
| align="left" |विश्वकर्मा पब्लिकेशन्स, मंजुल प्रकाशन, भारतीय विचार साधना
| align="left" |कादंबरी, लघुकथा, कविता, वैचारिक / ललित लेख, अन्य
|
|-
| rowspan="2" align="left" |[[आश्लेषा महाजन|आश्लेषा शिरीष महाजन]]
| rowspan="2" align="left" |१९६९-
| rowspan="2" align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी,
| rowspan="2" align="left" |११
| rowspan="2" align="left" |मनाक्षरे प्रकाशन पुणे, प्रथम बुक्स
| rowspan="2" align="left" |कादंबरी, कविता, बाल साहित्य
| rowspan="2" | १ कादंबरी, बाकी बालसाहित्याच्या दहा+ पुस्तिका, ई-पुस्तिका
|-
| align="left" |संस्कृत - मराठी
|-
| align="left" |[[उमा कुलकर्णी|उमा विरुपाक्ष]]
[[उमा कुलकर्णी|कुलकर्णी]]
| align="left" |१९५०-
|
| align="left" |कन्नड-मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |[[कविता महाजन]]
| align="left" |१९६७-२०१८
|
|
|
| align="left" |[[राजहंस प्रकाशन]]
|
| [[इस्मत चुगताई]] या उर्दू लेखिकाच्या लघुकथांचा अनुवाद - राजाई या नावाने प्रकाशित; त्याला [[साहित्य अकादमी पुरस्कार|साहित्य अकादमी]] पुरस्कार प्राप्त <ref>https://www.business-standard.com/article/pti-stories/marathi-writer-kavita-mahajan-passes-away-118092701284_1.html</ref>
|-
| align="left" |[[गोपाळ गणेश आगरकर]]
| align="left" |१८५६-१८९५
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |[[गोरख थोरात|गोरख निवृत्ती थोरात]]
| align="left" |१९६९-
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |मराठी - हिंदी
| align="left" |३३ <ref>राडा, भाऊ पाध्ये, अनुवाद - गोरख थोरात, सेतु प्रकाशन</ref>
| align="left" |राजकमल प्रकाशन नवी दिल्ली, सेतु प्रकाशन नवी दिल्ली, साहित्य अकादमी नवी दिल्ली, भारतीय ज्ञानपीठ प्रकाशन नवी दिल्ली
| align="left" |कादंबरी, लघुकथा, कविता, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, अन्य
| align="left" |०३ राष्ट्रीय, ०२ राज्यस्तरीय आणि ०१ प्रादेशिक पुरस्कार
|-
| align="left" |[[चंद्रकांत भोंजाळ|चंद्रकांत केशव भोंजाळ]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.kartavyasadhana.in/view-article/chandrakant-bhonjal-writes-about-books-and-reading|title=अनुवादकाचे वाचन....|last=चंद्रकांत भोंजाळ|website=|language=|url-status=live|access-date=2026-04-20}}</ref>
| align="left" |१९५४-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |हिंदी - मराठी
| align="left" |७०
| align="left" |अक्षर प्रकाशन, संधिकाल प्रकाशन, अनघा प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन,
| align="left" |कादंबरी, लघुकथा, नाटक, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान
|
|-
| align="left" |[[चंद्रकांत पाटील|चंद्रकांत नागेशराव पाटील]]
|
|
| align="left" |मराठी-हिंदी
|
|
|
|
|-
| align="left" |चित्रा पिंपळे
| align="left" |१९५५ -
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |मराठी - हिन्दी,
इंग्लिश - हिन्दी
| align="left" |१०
| align="left" |हेडविग,मंजुल
| align="left" |कादंबरी, कविता, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|
|-
| align="left" |[[जनार्दन बाळाजी मोडक]]
| align="left" |१८४५-१८९२
| align="left" |
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |
| align="left" |
| align="left" |
|
|-
| align="left" |जयश्री टेंगशे
| align="left" |१९५०-
| align="left" |१ ते ५ वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |२
| align="left" |विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
सरस्वती पब्लिकेशन्स, कोल्हापूर
| align="left" |आध्यात्मिक लेखन
|
|-
| align="left" |जयश्री बोकील
| align="left" |१९६९-
| align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी, हिंदी- मराठी, संस्कृत-मराठी.
| align="left" |३
| align="left" |बुक गंगा
| align="left" |वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|
|-
| align="left" |जिल्पा खत्री.
|१९७२-
|१ ते ५ वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी,
मराठी-इंग्रजी,
गुजराथी-मराठी
गुजराथी- इंग्रजी
मराठी-गुजराथी
इंग्रजी-गुजराथी
|३
| align="left" |भारतीय विचार साधना पुणे, फिंगरप्रिंट- प्रकाश बुक्स, वरदा प्रकाशन
|सेल्फ हेल्प श्रेणीतील पुस्तके, इतिहास विषयक पुस्तके
|
|-
| align="left" |ज्योती आफळे
|
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
| align="left" |मेहता पब्लिशिंग हाऊस
अनुबंध प्रकाशन
|
| [[पेरी मेसन]] या वकिलाची मध्यवर्ती भूमिका ठेवून [[अर्ल स्टॅनले गार्डनर]] यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यातील ३ कादंबऱ्यांचा अनुवाद केला आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2022-06-12|title=पेरी मेसन|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8&oldid=2122610|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
|-
| align="left" |ज्योती कुंटे <ref>लेखक परिचय - कोसबाड की पहाडीसे (पद्मश्री अनुताई वाघ)</ref>
| align="left" |१९५१-
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी, हिंदी- मराठी,
| align="left" |
| align="left" |बुक गंगा
| align="left" |कविता, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, अन्य
|
|-
| align="left" |[[केतकी मोडक|डॉ.केतकी मोडक]]
| align="left" |१९६८-
| align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
| align="left" |[[श्रीअरविंद सोसायटी]]
| align="left" |अध्यात्मपर लेखन
| align="left" |[[अरविंद घोष|श्रीअरविंद]] व [[मीरा अल्फासा|श्रीमाताजी]] यांच्या साहित्याचा अनुवाद, [[अभीप्सा (मासिक)|अभीप्सा]] (संपूर्णपणे अनुवादित असलेल्या) मासिकातून प्रकाशित.
|-
| align="left" |[[छाया महाजन|डॉ.छाया महाजन]]
| align="left" |१९४९-
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |डॉ.वर्षा तोडमल
|
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |डॉ.शंतनू अभ्यंकर <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.kartavyasadhana.in/view-article/dr-shantanu-abhyankar-writes-about-translations|title=केल्याने भाषांतर...|website=|language=en|access-date=2026-04-20|url-status=live}}</ref>
| align="left" |
| align="left" |
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
| align="left" |
| align="left" |
|
|-
| align="left" |डॉ.संपदा पाटगावकर
| align="left" |१९६१-
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी, हिंदी- मराठी,
|
| align="left" |हेडविग मिडिया,मधुश्री पब्लिकेशन
| align="left" |वैचारिक / ललित लेख, अन्य
|
|-
| align="left" |डॉ. सुनंदा महाजन
| align="left" |
| align="left" |
| align="left" |जर्मन-मराठी
|
|
| align="left" |
|केल्याने भाषांतर या त्रैमासिकाच्या संपादिका <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/saptarang/dr-sunanda-mahajan-writes-contemporary-german-literature-pjp78|title=समकालीन जर्मन साहित्य|last=वृत्तसेवा|first=सकाळ|date=2022-01-02|website=Marathi News Esakal|language=mr|access-date=2026-04-21}}</ref>
|-
| align="left" |तेजश्री सौरभ जोशी
| align="left" |१९८१-
| align="left" |१ ते ५ वर्षे
| align="left" |फ्रेंच - मराठी, मराठी - फ्रेंच
|
|
| align="left" |लघुकथा
|
|-
| align="left" |तेजाली चंद्रकांत शहासने
| align="left" |१९८४-
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |मराठी - इंग्रजी, इंग्रजी-मराठी
| align="left" |
| align="left" |विधी महाविद्यालय, बीबीसी वर्ल्ड सर्विस, चांगुलपणाची चळवळ
| align="left" |वैचारिक / ललित लेख, अन्य
| align="left" |कायदेविषयक, वैचारिक लेख, शैक्षणिक साहित्य, बातम्या, वेबसाईटसाठी आवश्यक व्यावसायिक, माहितीपर मजकूर
|-
| align="left" |दत्तात्रय तथा प्रमोद गोविंद शेजवलकर
| align="left" |१९५१-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
|
| align="left" |१०
| align="left" |[[राजहंस प्रकाशन]], मेहता प्रकाशन, साकेत प्रकाशन, फिंगरप्रिंट प्रकाशन
| align="left" |कादंबरी, अन्य
| align="left" |`
|-
| align="left" |दीपश्री विवेक करंदीकर
| align="left" |१९७३-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
| align="left" |अन्य
| align="left" |ऍप्सच्या लोकलायझेशनसाठी कार्यरत
|-
| rowspan="2" align="left" |नारायण माधवराव हरळीकर
| rowspan="2" align="left" |१९४८-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी,
| rowspan="2" align="left" |
| rowspan="2" align="left" |
| rowspan="2" align="left" |लघुकथा, नाटक, वैचारिक / ललित लेख, अन्य
| rowspan="2" align="left" |वृत्तपत्रीय भाषांतर, जाहिरातींसाठी भाषांतर.
|-
| align="left" |इंग्रजी - हिंदी, हिंदी - मराठी, मराठी - हिंदी,
|-
| rowspan="2" align="left" |नीता कुलकर्णी
| rowspan="2" align="left" |१९७३-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी,
| rowspan="2" align="left" |१५ <ref>लेखक परिचय - एक होती रितू</ref>
| rowspan="2" align="left" |अमेय प्रकाशन, रोहन प्रकाशन, मधुश्री पब्लिकेशन, मंजुल प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन, wow प्रकाशन, [[विवेकानंद केंद्र]] प्रकाशन विभाग
| rowspan="2" align="left" |कादंबरी, लघुकथा, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, अन्य
| rowspan="2" |
|-
| align="left" |हिंदी - मराठी
|-
| align="left" |नूतन कुलकर्णी - इंगळे
| align="left" |१९८१-
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी
|
| align="left" |NDA
| align="left" |लघुकथा, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|
|-
| align="left" |[[पांडुरंग महादेव बापट|पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट]]
| align="left" |१८८०-१९६७
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
| align="left" |[[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]]
| align="left" |अध्यात्मपर लेखन
|
|-
| align="left" |[[पु.ल. देशपांडे]]
| align="left" |१९१९-२०००
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |पूजा सुनील देशपांडे
| align="left" |१९६८-
| align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |२
| align="left" |[[नॅशनल बुक ट्रस्ट]]
| align="left" |बाल साहित्य, कृषी, शैक्षणिक विषय अन्य
|
|-
| align="left" |पूनम छत्रे <ref>लेखक परिचय - कथापौर्णिमा कथासंग्रह, प्रकाशक: रसिक साहित्य, पुणे. </ref>
|
| align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी-मराठी
| align="left" |
| align="left" |मनोविकास प्रकाशन, साकेत प्रकाशन, मधूश्री पब्लिकेशन इत्यादी
| align="left" |चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, अन्य
|
|-
| align="left" |प्रकाश आल्मेडा
|
|
| align="left" |
|
|
|
|[[शरू रांगणेकर]] यांच्या पुस्तकाचा अनुवाद
|-
| align="left" |[[प्रशांत तळणीकर]]
|
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |प्रसाददत्त शशिकांत गाडगीळ
| align="left" |१९७०-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |मराठी- इंग्रजी, इंग्रजी - मराठी
| align="left" |२२
| align="left" |मेहता प्रकाशन. वैशाली प्रकाशन.
| align="left" |कादंबरी, चरित्र / आत्मचरित्र
|
|-
| align="left" |[[भास्कर रामचंद्र भागवत|भा.रा. भागवत]]
| align="left" |१९१०-२००१
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
| align="left" |विज्ञानकथा
| align="left" |त्यांनी '[[ज्यूल व्हर्न]]' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरित केले.
|-
| align="left" |[[भार्गवराम विठ्ठल वरेरकर|भार्गवराम (मामा) विठ्ठल वरेरकर]]
| align="left" |१८८३-१९६४
|
| align="left" |बंगाली-मराठी
|
|
|
|
|-
| rowspan="2" align="left" |मंजिरी दिलीप धामणकर <ref>अनुभाषिते, लेखिका - मंजिरी धामणकर, प्रकाशक - अल्टिमेट असोसिएट्स </ref>
| rowspan="2" align="left" |१९५९-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| rowspan="2" align="left" |इंग्रजी, हिंदी, संस्कृत, बंगाली मधून मराठीत आणि मराठीतून हिंदी, इंग्रजीत
| rowspan="2" align="left" |
| rowspan="2" align="left" |मेहता प्रकाशन, अमेय प्रकाशन, ग्रिप्स थिएटर, फ्लाय ड्रीम्स प्रकाशन
| rowspan="2" align="left" |कादंबरी, लघुकथा, कविता, नाटक, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|हिंदी,उर्दू, बंगाली गीतांचा त्याच चालीत मराठी अनुवाद,
|-
|मराठी गीतांचा हिंदी अनुवाद
|-
| align="left" |मंजिरी सागर गानू
| align="left" |१९७१-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी-मराठी
| align="left" | -
|
| align="left" |वैचारिक / ललित लेख, अन्य
| align="left" |दैनिक, माहेर, मेनका मासिकांसाठी लेखांचे अनुवाद
|-
| align="left" |[[मंजुषा आमडेकर|मंजूषा आमडेकर]]
| align="left" |१९६६-
| align="left" |३०-३२ वर्षांचा अनुभव
| align="left" |इंग्रजी-मराठी,
हिंदी-मराठी
| align="left" |२५० <ref>बिले ते विवेकानंद, विश्वास प्रकाशन, डिसेंबर २०२५</ref>
| align="left" |मेहता पब्लिशिंग हाऊस, मंजुल प्रकाशनन, रिया पब्लिकेशन, व्यास क्रिएशन प्रकाशन, विश्वास प्रकाशन
| align="left" |प्रामुख्याने बालसाहित्य, इतर प्रकार - तांत्रिक, माहितीपूर्ण, जाहिराती
| align="left" |
* आठ पुरस्कार प्राप्त
* [[हॅरी पॉटर]]<nowiki/> मालिकेतील सर्व पुस्तकांचा मराठी अनुवाद
|-
| align="left" |माधुरी मयेकर-पांगे
| align="left" |१९७८-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |मराठी - हिंदी, हिंदी - मराठी, मराठी - इंग्रजी, इंग्रजी - मराठी
| align="left" |५
| align="left" |[[माहिती आणि प्रसारण मंत्रालय (भारत)|सुमेरू प्रकाशन, श्री गणेश प्रकाशन, माहिती आणि प्रसारण मंत्रालय]]
| align="left" |चरित्र / आत्मचरित्र, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान
| align="left" |६००० पेक्षा जास्त मराठी शुभेच्छा पत्र संदेशांचे लिखाण प्रकाशित.
|-
| align="left" |मीना शेटे-संभू
|
| align="left" |१५
| align="left" |इंग्रजी - मराठी, हिंदी-मराठी
| align="left" |142
| align="left" |मेहता, अमेय, विश्वकर्मा, सुगावा, सायन, सनय ,मंजुल, मधुश्री, सकाळ, कृष्णा, ब्लूम्सबरी चैतन्य, न्यू ईरा, गरुडा
| align="left" |कादंबरी, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, /विज्ञान/इतिहास,/प्रवासवर्णन/वैद्यकीय/मानसशास्त्र/शेअर बाजार/वाणिज्य/संशोधनपर/क्रीडा/स्वयंसाहाय्यता
| align="left" |[[लोकपाल विधेयक, २०११|लोकपाल विधेयक व अन्य विधेयकांची भाषांतरे केली आहेत.]]
|-
| align="left" |[[मृणालिनी गडकरी]]
| align="left" |१९४९-२०१८
|
| align="left" |बंगाली-मराठी, इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| rowspan="2" align="left" |यशश्री पुणेकर
| rowspan="2" align="left" |१९६६-
| rowspan="2" align="left" |२० वर्षे
| rowspan="2" align="left" |हिंदी आणि इंग्रजी मधून मराठीत
| rowspan="2" |
| align="left" |पालकनीती प्रकाशन, Wow publication
| rowspan="2" align="left" |चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख/ विज्ञान विषयक लेख /कथा
| rowspan="2" |
|-
| align="left" |एकलव्य प्रकाशन
|-
| rowspan="2" align="left" |योगेश गंगाधर प्रभुणे
| rowspan="2" align="left" |१९७१-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी,
| rowspan="2" align="left" | -
| rowspan="2" align="left" | -
| rowspan="2" align="left" |अन्य,
| rowspan="2" align="left" |प्रसिद्धी पत्रके, लेख यांचा अनुवाद
|-
| align="left" |हिंदी - मराठी
|-
| align="left" |[[रवींद्र गुर्जर]]
|
| १५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |रवींद्र देवधर
|
|
|
|
|
|
|
|-
| rowspan="2" align="left" |रवींद्र हरि अभ्यंकर
| rowspan="2" align="left" |१९५१-
| rowspan="2" align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |फ्रेंच - मराठी,
| rowspan="2" align="left" | -
| rowspan="2" align="left" |केल्याने भाषांतर या नियतकालिकात अनुवादित साहित्य प्रकाशित झाले आहे
| rowspan="2" align="left" |लघुकथा, कविता, बाल साहित्य, अन्य
| rowspan="2" align="left" |
* प्रॉडट कॅटलॉग, सरकारी पत्रव्यवहार,कायदेशीर नोटिसा, करारनामे इत्यादी
* मागणीप्रमाणे अनुवाद (फ्री लान्स)
|-
| align="left" |मराठी - फ्रेंच , इंग्रजी - मराठी, मराठी-इंग्रजी, गुजराती - इंग्रजी इंग्रजी -गुजराती, गुजराती - फ्रेंच, हिंदी - इंग्लिश
|-
| align="left" |राधिका कुलकर्णी
| align="left" |१९६१-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" | -
|
| align="left" |चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख
| align="left" |[[दूरदर्शन]] वृत्तविभागासाठी भाषांतरकार म्हणून ( इंग्रजी-मराठी आणि मराठी -इंग्रजी) काम .
|-
| align="left" |रोहिणी तुकदेव
| align="left" |
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|[[commons:File:कमला.pdf|कमला]] (१८९५ मध्ये एका महाराष्ट्रीय स्त्रीने लिहिलेल्या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद)
|-
| align="left" |[[लीना सोहोनी]]
| align="left" |१९५९-
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| rowspan="2" align="left" |वंदना अनुपकुमार कुंडेटकर
| rowspan="2" align="left" |१९६५-
| rowspan="2" align="left" |१० ते १५ वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| rowspan="2" align="left" |३ <ref>लेखक परिचय - माझ्या अम्मीची गोष्ट, मेहता पब्लिकेशन </ref>
| rowspan="2" align="left" |मेहता प्रकाशन, माय मिरर पब्लिकेशन्स
| rowspan="2" align="left" |कादंबरी, वैचारिक / ललित लेख, अन्य
| rowspan="2" |
|-
| align="left" |इंग्रजी - हिंदी
|-
| align="left" |[[विजय भागवत]]
| align="left" |१९३१ -
| align="left" |४० वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |२५
| align="left" |सुयोग प्रकाशन, मधुश्री प्रकाशन
| align="left" |विज्ञान तंत्रज्ञान, बालकथा, अन्य
|
|-
| align="left" |विजयालक्ष्मी रमेश रेवणकर
| align="left" |१९५०-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी - मराठी, इंग्रजी - कन्नड
| align="left" |१०
| align="left" |[[कॉन्टिनेन्टल प्रकाशन|कॉन्टिनेन्टल]] , मीहाना, चंद्रकला, नवीन इत्यादी.
| align="left" |कादंबरी, लघुकथा, चरित्र / आत्मचरित्र, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|
|-
| align="left" |[[विदुला टोकेकर]]
|
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |विलास गीते
|
|
| align="left" |बंगाली-मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |[[वैजनाथशास्त्री कानफाडे]]
| align="left" |ब्रिटीशकालीन
|
| align="left" |बंगाली-मराठी
|
|
|
|
|-
| align="left" |शीतल कोकाटे
| align="left" |२०१८-
| align="left" |८ वर्षे
| align="left" |इंग्रजी-हिंदी, इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी, मराठी-हिंदी
|
|
| align="left" |लेख, लघुकथा, जाहिरात, इतिहास, शैक्षणिक विषय, कॉर्पोरेट अनुवाद, अन्य
|
|-
| align="left" |[[शुचिता नांदापूरकर-फडके]]
| align="left" |१९६५-
| align="left" |१४
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |१०५
| align="left" |मेहता प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन, मंजुल प्रकाशन, प्रसाद प्रकाशन,श्रीअरविंद आश्रम, मधुश्री प्रकाशन, रोहन प्रकाशन, हेडविग प्रकाशन, फिंगरप्रिंट प्रकाशन,गोएल प्रकाशन,पुढारी,वैशाली प्रकाशन,सह्याद्री हॉस्पिटल
| align="left" |ललित-कथा, कादंबरी, वैचारिक, कायदाविषयक,बालसाहित्य, स्व-मदत,आध्यात्मिक,चरित्रे,आत्मकथन,तत्त्वज्ञान,कविता,शैक्षणिक,वैद्यकीय लेख
|
|-
| align="left" |संगीता नितीन कुलकर्णी
| align="left" |१९६६-
| align="left" |५ ते १० वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |४
| align="left" |साकेत प्रकाशन, मंजुळ
|
|
|-
| align="left" |संजय भास्कर जोशी
| align="left" |
| align="left" |
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |
| align="left" |
|
|
|-
| align="left" |सायली धोंगडे
| align="left" |१९७५-
| align="left" |१ ते ५ वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी मराठी - इंग्रजी, हिन्दी-मराठी
| align="left" |३
| align="left" |हेडविग प्रकाशन
| align="left" |कादंबरी, कविता, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य
|
|-
| align="left" |सुनिल विष्णू करमरकर
| align="left" |१९६२-
| align="left" |१ ते ५ वर्षे
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |१
| align="left" |[[मेहता पब्लिशिंग हाऊस|मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे]]
| align="left" |कादंबरी, लघुकथा
|
|-
| align="left" |सुमेधा जोशी
| align="left" |१९६८-
| align="left" |१ ते ५ वर्षे
| align="left" |फ्रेंच - इंग्रजी, फ्रेंच - मराठी, इंग्रजी - मराठी
|
|
| align="left" |कादंबरी, लघुकथा
|
|-
| align="left" |सुवर्णा पुरुषोत्तम बेडेकर <ref>लेखक परिचय - युद्ध आणि शांतता - भारत आणि पाकिस्तान</ref>
| align="left" |१९६६-
| align="left" |१५ वर्षांहून अधिक
| align="left" |इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी, मराठी-हिंदी
| align="left" |
| align="left" |अमेय प्रकाशन, इंद्रा पब्लिकेशन, चिनार पब्लिकेशन, मंजूल प्रकाशन, मायमिरर पब्लिशिंग हाऊस, जयको पब्लिकेशन, हेडविग प्रकाशन, नॅशनल बुक ट्रस्ट
| align="left" |कादंबरी, नाटक, चरित्र / आत्मचरित्र, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य, धर्म / अध्यात्म / तत्त्वज्ञान, अन्य
|
|-
| align="left" |[[सुश्रुत कुलकर्णी]]
|
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
| align="left" |५ <ref>{{जर्नल स्रोत|date=2026-03-19|title=सुश्रुत कुलकर्णी|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80&oldid=2673902|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
|
|
|
|-
| align="left" |[[स्वर्णलता भिशीकर]]
| align="left" |१९५१-२०२५
|
| align="left" |इंग्रजी - मराठी
|
| [[श्री अरविंद आश्रम|श्रीअरविंद आश्रम]]
|
|
|-
| align="left" |स्वाती संदीप दाढे.
| align="left" |१९६६-
|१० ते १५ वर्षे
| align="left" |बंगाली - मराठी
|२ <ref>अनुवादक स्वाती दाढे परिचय, अनुभूती - बंगाली अनुवादित कथा </ref>
|अनाहत, निहारा प्रकाशन
|लघुकथा, कविता, वैचारिक / ललित लेख, बाल साहित्य
|
|}
== संबंधित माहितीसाठी ==
[[मराठीतील अनुवादित पुस्तकांची यादी]]
== संदर्भ ==
[[वर्ग:याद्या]]
[[वर्ग:भाषांतरकार]]
318116fh5i775x660vs58bogze88qqj
लोकसंस्कृती
0
377960
2681065
2672270
2026-04-26T08:27:24Z
Ketaki Modak
21590
पुस्तकाचा दुवा जोडला.
2681065
wikitext
text/x-wiki
== परिभाषा ==
* '''लोकसंस्कृती''' म्हणजे एखाद्या समाजातील लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित परंपरा, रूढी, श्रद्धा, कला, उत्सव आणि सामाजिक आचार-विचार यांचा एकत्रित अभ्यास.
* ही संस्कृती '''लोकजीवनातून निर्माण झालेली''' असून ती पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होत राहते.
== घटक ==
* '''लोककला''' – लावणी, तमाशा, भारुड, [[गोंधळ (लोकपरंपरा)|गोंधळ]], कीर्तन.
* '''लोकसाहित्य''' – लोककथा, म्हणी, गाणी, ओव्या.
* '''लोकउत्सव''' – सण-समारंभ, जत्रा, धार्मिक व सामाजिक उत्सव.
* '''लोकविश्वास''' – श्रद्धा, अंधश्रद्धा, प्रथा.
* '''लोकजीवन''' – दैनंदिन कामकाज, शेतकरी जीवन, ग्रामीण परंपरा.
== वैशिष्ट्ये ==
* लोकसंस्कृती ही '''स्थानिक आणि प्रादेशिक''' असते.
* ती '''सामूहिक अनुभवातून''' निर्माण होते.
* '''सोप्या भाषेत, गाण्यांत, नृत्यात''' व्यक्त होते.
* बदलत्या काळानुसार लोकसंस्कृतीत '''नवीन घटक सामावले जातात''', तरीही तिचा मूळ स्वरूप टिकून राहतो.
== महत्त्व ==
* लोकसंस्कृती समाजाच्या '''ओळखीचा पाया''' आहे.
* ती '''[[इतिहास]], समाजशास्त्र, साहित्य आणि कला अभ्यासासाठी''' महत्त्वाची आहे.
* मराठी विश्वकोशात या विषयावर सविस्तर विवेचन आहे, जे मराठी विकिपीडियावर अजून पूर्णपणे उपलब्ध नाही.
== पुस्तके ==
[[commons:File:लोक_संस्कृतीचा_गाभारा_(Lok_Sanskruticha_Gabhara).pdf|लोकसंस्कृतीचा गाभारा]] - ले. डॉ.राजेंद्र माने
8nd4ol84hsg4ctujguhc2zfusdkkndz
मूलाधार चक्र
0
378555
2681103
2676486
2026-04-26T11:37:23Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
2681103
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
'''मूलाधार''' (शब्दशः अर्थ "अस्तित्वाचा पाया/मूळ." मूळ आणि आधार किंवा पाया) किंवा रूट चक्र हे [[हिंदू धर्म|हिंदू]] [[तंत्रशास्त्र|तंत्रशास्त्रानुसार]] सात प्रमुख [[चक्र|चक्रांपैकी]] एक आहे. हे चार पाकळ्यांचे कमळ लाल रंगाने दर्शविले जाते.<ref>{{Cite web |url=https://www.yogaindailylife.org/system/hi/चक्र/मूलाधार-चक्र |title=मूलाधार चक्र:The System Yoga in Daily Life |access-date=२०२६-०३-३० |archive-url=https://web.archive.org/web/20171103112903/http://www.yogaindailylife.org/system/hi/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0 |archive-date=3 November 2017 }}</ref>
== वर्णन ==
[[File:Chakra1.svg|thumb|मूलाधार चक्राला चार पाकळ्या असून त्यावर 'व', 'श', 'ष' आणि 'स' ही संस्कृत अक्षरे आहेत. मध्यभागी 'लं' (laṃ) हे बीजाक्षर आहे. पृथ्वीचे [[तत्त्व]] पिवळ्या चौरसाने दर्शविले आहे.|alt=एक लाल रंगाचे चार पाकळ्यांचे कमळ ज्यावर व, श, ष आणि स ही संस्कृत अक्षरे आहेत. मध्यभागी 'लं' असून त्याभोवती पिवळा चौरस आहे.]]
मूलाधार चक्र हे मर्कटास्थि मज्जातंतू जाळे जवळ त्रिकास्थि च्या खाली स्थित असल्याचे मानले जाते,<ref>Judith (1996: p.52)</ref> तर त्याचे 'क्षेत्रम्' किंवा बाह्य सक्रियकरण बिंदू शिवणी (शरीरशास्त्र) आणि माकडहाड किंवा ओटीपोटाच्या हाडाच्या दरम्यान असते. मूलाधार हे असे आधारस्थान मानले जाते जिथून तीन मुख्य [[चौदा प्रमुख नाड्या|नाड्या]] उगम पावतात: इडा, पिंगला आणि [[सुषुम्णा]].<ref>स्वामी शिवानंद, ''कुंडलिनी योग''</ref> मूलाधार चक्राशी संबंधित मुख्य देवता भगवान गणेश आहेत. गणपतीच्या सर्वात पूजनीय अशा [[गणपती अथर्वशीर्ष|गणपती अथर्वशीर्षामध्ये]] असा उल्लेख आहे की, "जो भगवान गणपतीची उपासना करतो, त्याला ब्रह्म (अंतिम सत्य) ही संकल्पना सहज समजते आणि त्याचा साक्षात्कार होतो."
=== स्वरूप ===
या चक्राचे प्रतीक लाल रंगाचे, चार पाकळ्यांचे कमळ असून त्याच्या मध्यभागी पिवळ्या रंगाचा चौरस आहे. प्रत्येक पाकळीवर सोन्याच्या अक्षरात ''वं '', ''शं'', ''षं'' आणि ''सं'' ही संस्कृत अक्षरे लिहिलेली असतात. ही अक्षरे चार वृत्तीचे प्रतिनिधित्व करतात: परम आनंद, नैसर्गिक आनंद, संयमित भावनांचा आनंद आणि एकाग्रतेतील परमानंद. वैकल्पिकरित्या, ते [[धर्म]] (आध्यात्मिक ओढ), [[अर्थ]] (मानसिक ओढ), [[काम]] (शारीरिक ओढ) आणि [[मोक्ष]] (मुक्तीची ओढ) यांचे प्रतिनिधित्व करतात.<ref>{{cite web |url=http://www.anandamarga.org/spiritual-philosophy/biopsychology.htm |title=Ananda Marga spiritual philosophy: Biopsychology |access-date=2026-03-30 |archive-date=2011-07-16 |archive-url=https://web.archive.org/web/20110716162651/http://www.anandamarga.org/spiritual-philosophy/biopsychology.htm |url-status=dead }}</ref> चौरसाच्या बाजू आणि कोपऱ्यांतून आठ भाले बाहेरच्या दिशेला दर्शविलेले असतात.
इंद्र देव सुद्धा मूलाधाराशी संबंधित आहेत. या चित्रणात ते पिवळ्या रंगाचे, चतुर्भुज असून त्यांच्या हातात [[वज्र]] आणि निळे कमळ असते. ते सात सोंडा असलेल्या [[ऐरावत]] हत्तीवर स्वार असतात; या सात सोंडा जीवनासाठी आवश्यक असलेल्या सात घटकांचे प्रतीक आहेत. कधीकधी गणेशाचे चित्रणही मूलाधाराशी जोडले जाते. यात त्यांची त्वचा केशरी असून त्यांनी पितांबर आणि खांद्यावर हिरवा रेशमी शेला परिधान केलेला असतो. त्यांच्या तीन हातांत [[लाडू]], कमळाचे फूल आणि परशू असतो, तर चौथा हात अभय [[मुद्रा|मुद्रेत]] असतो.
=== बीजाक्षर ===
या चक्राचे बीजाक्षर ''लं'' आहे.<ref>{{cite book|last1=Maheshwarananda|first1=Paramhans Swami|title=The Hidden Power in Humans: Chakras and Kundalini}}</ref> पत्राचा भाग असलेल्या बिंदूमध्ये ब्रह्मा वास करतात. ते गडद लाल रंगाचे, चर्तुमुख आणि चतुर्भुज असून त्यांनी दंड, अमृताचा कलश आणि [[जपमाळ]] धारण केलेली असते आणि ते अभय मुद्रा दर्शवितात. काही ठिकाणी दंड आणि जपमाळेऐवजी त्यांनी कमळाचे फूल आणि पवित्र शास्त्रे (वेध) हातात घेतलेली असतात. ते हंसावर विराजमान असतात. त्यांची [[शक्ती]], देवी [[डाकिणी]] देखील त्यांच्यासोबत दर्शविली जाते. ती अतिशय सुंदर, त्रिनेत्री आणि चतुर्भुज आहे. डाकिणीची त्वचा सहसा लाल किंवा पांढऱ्या रंगाची असते. तिने त्रिशूळ, खट्वांग (कपालदंड), हंस आणि पानपात्र धारण केलेले असते आणि ती हंसावर बसलेली असते. काही प्रसंगी, हंस आणि पानपात्राऐवजी तिच्या हातात तलवार आणि ढाल असते.
=== कुंडलिनीचे स्थान ===
चौरसाच्या मध्यभागी, बीजाक्षराच्या खाली, एक गडद लाल रंगाचा उलटा त्रिकोण असतो. असे म्हटले जाते की [[कुंडलिनी]] शक्ती येथे सुप्त अवस्थेत असते, जी जागृत होऊन पुन्हा मूळ स्रोत असलेल्या [[ब्रह्म|ब्रह्माकडे]] जाण्याची वाट पाहत असते. याचे प्रतीक म्हणून धुरकट राखाडी रंगाच्या [[शिवलिंग|लिंगाभोवती]] साडेतीन वेढे घातलेला साप दर्शविला जातो.
== साधना ==
[[कुंडलिनी योग|कुंडलिनी योगामध्ये]] मूलाधार चक्रातील शक्ती जागृत करण्यासाठी विविध [[योग|योगाभ्यास]] सांगितले आहेत: [[योगासने|आसने]] (जसे की [[गरुडासन]], शशांकासन, बालासन आणि [[सिद्धासन]]); नासिकाग्र दृष्टी (नाकाच्या शेंड्यावर लक्ष केंद्रित करणे); विशिष्ट प्राणायाम; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे '[[मूलबंध]]'चा सराव. मूलबंधामध्ये शिवणीचे (perineum) आकुंचन केले जाते, ज्यामुळे कुंडलिनी जागृत होण्यास मदत होते आणि वीर्य धारणा (retention of semen) करण्यासाठी हे महत्त्वाचे मानले जाते.
बीजाक्षराचा जप करूनही हे चक्र सक्रिय केले जाऊ शकते. असे म्हटले जाते की, जो कोणी मूलाधार चक्राच्या बीजाक्षराचा १० कोटी (१००,०००,०००) पेक्षा जास्त वेळा जप करतो, त्याला मूलाधार चक्राच्या सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतात.<ref>{{Cite web|url=https://www.fitsri.com/articles/root-chakra-muladhara|title=Root Chakra (Muladhara) – Meaning, Mantra and Activation|website=FITSRI}}</ref><ref>{{Cite book|title=Kundalini Tantra|publisher=Yoga Publications Trust|first=Saraswati|date=1984|last=Swami Satyananda}}</ref>
मूलाधार चक्र जागृत करण्यासाठी काही विशेष ध्यानधारणा पद्धती देखील अस्तित्वात आहेत.<ref>{{cite book|last1=Maheshwarananda|first1=Paramhans Swami|title=The Hidden Power in Humans: Chakras and Kundalini|url=https://www.chakras.net/energy-centers/muladhara/meditations|chapter=Meditation Practice for Awakening the Mūlādhāra Chakra|accessdate=2026-03-30|archive-date=2025-05-24|archive-url=https://web.archive.org/web/20250524134416/https://www.chakras.net/energy-centers/muladhara/meditations|url-status=dead}}</ref>
=== सिद्धी ===
साधकाला 'दर्दुरी सिद्धी' प्राप्त होते (बेंडकाप्रमाणे हवेत उड्या मारणे किंवा शरीराची ऊर्ध्व गती होणे).
साधकाला वर्तमान, भूतकाळ आणि भविष्याचे ज्ञान प्राप्त होते. साधकाचे पृथ्वी [[तत्त्व|तत्त्वावर]] नियंत्रण प्रस्थापित होते.
== इतर चक्रांशी संबंध<ref name="निरामय">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://niraamay.com/mr-in/स्वयंपूर्ण-उपचार/योगशास्त्र-सप्तचक्रे/ |title=योगशास्त्र : सप्तचक्रे |लेखक= |दिनांक= |संकेतस्थळ=niraamay.com |प्रकाशक= |भाषा= |अॅक्सेसदिनांक=३० मार्च २०२६ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> ==
मूलाधार चक्र हे मानवी शरीरातील सात मुख्य चक्रांच्या ऊर्ध्वगामी प्रवासातील पहिले पायरी आहे. मूलाधार चक्राचा इतर चक्रांशी असलेला संबंध अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ते संपूर्ण ऊर्जा प्रणालीचा 'पाया' मानले जाते. याचा इतर चक्रांशी असलेला संबंध खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतो:
* स्वाधिष्ठान चक्राशी संबंध: मूलाधार हे पृथ्वी तत्त्वाचे प्रतीक आहे, तर स्वाधिष्ठान हे जल तत्त्वाचे. मूलाधारामध्ये ऊर्जेची निर्मिती आणि स्थिरता मिळाल्यानंतरच ऊर्जा स्वाधिष्ठान चक्राकडे प्रवाहित होते. जर पाया (मूलाधार) डळमळीत असेल, तर स्वाधिष्ठान चक्रातील सर्जनशीलता आणि भावनांमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते.
* ऊर्जेचा प्रवाह (कुंडलिनी): कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रात सुप्त अवस्थेत (साडेतीन वेढे घालून) असते. जेव्हा ही शक्ती जागृत होते, तेव्हा ती मूलाधारातून निघून स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि शेवटी सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते. मूलाधार हे या सर्व प्रवासाचे उगमस्थान आहे.
* ग्रंथी भेद (ब्रह्म ग्रंथी): योगशास्त्रानुसार, मूलाधार चक्राच्या ठिकाणी 'ब्रह्म ग्रंथी' असते. ही ग्रंथी आध्यात्मिक प्रगतीमधील पहिला अडथळा मानली जाते. या ग्रंथीचा भेद केल्याशिवाय ऊर्जा वरच्या चक्रांकडे (विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथी) जाऊ शकत नाही.
* सहस्रार चक्राशी संतुलन: मूलाधार हे सर्वात खालचे (भौतिक) चक्र आहे, तर सहस्रार हे सर्वात वरचे (आध्यात्मिक) चक्र आहे. या दोन्ही चक्रांमध्ये संतुलन असणे आवश्यक आहे. मूलाधार चक्र व्यक्तीला जमिनीशी (पृथ्वीशी) जोडून ठेवते, ज्यामुळे उच्च आध्यात्मिक अनुभव घेताना व्यक्तीचे मानसिक संतुलन कायम राहते.
== सप्तचक्रांची माहिती व तुलना<ref name="निरामय" /> ==
{| class="wikitable" style="text-align:center; width:100%;"
|- style="background:#f2f2f2;"
! चक्राचे नाव !! स्थान !! तत्त्व !! रंग !! बीजाक्षर !! पाकळ्यांची संख्या !! संबंधित गुण/कार्य
|-
| '''मूलाधार''' || माकडहाडाजवळ (पाया) || पृथ्वी || लाल || लं (laṃ) || ४ || स्थिरता, सुरक्षा, अस्तित्व
|-
| '''स्वाधिष्ठान''' || ओटीपोट (जननेंद्रियाच्या वर) || जल || नारंगी || वं (vaṃ) || ६ || सर्जनशीलता, लैंगिकता, आनंद
|-
| '''मणिपूर''' || नाभी (पोटाचा भाग) || अग्नी || पिवळा || रं (raṃ) || १० || आत्मविश्वास, शक्ती, पचन
|-
| '''अनाहत''' || हृदय (छातीचा मध्य) || वायू || हिरवा || यं (yaṃ) || १२ || प्रेम, करुणा, क्षमा
|-
| '''विशुद्ध''' || कंठ (घसा) || आकाश || निळा || हं (haṃ) || १६ || संवाद, सत्य, अभिव्यक्ती
|-
| '''आज्ञा''' || भृकुटी मध्य (कपाळ) || मन || गडद निळा (Indigo) || ऊँ (Oṃ) || २ || अंतर्ज्ञान, स्मरणशक्ती, स्पष्टता
|-
| '''सहस्रार''' || टाळू (डोक्याचा वरचा भाग) || चेतना || जांभळा/पांढरा || - || १००० || आध्यात्मिक मुक्ती, ज्ञान, समाधी
|}
== मूलाधार चक्र आणि आरोग्य ==
मूलाधार चक्र हे शरीराच्या खालच्या भागातील अवयवांशी आणि अस्थिसंस्थेशी संबंधित आहे. जेव्हा या चक्राचे संतुलन बिघडते, तेव्हा खालील प्रकारचे शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवू शकतात:
=== शारीरिक परिणाम===
मूलाधार चक्राचे असंतुलन प्रामुख्याने शरीराच्या उत्सर्जन संस्था आणि हाडांशी संबंधित असते:
* पाचन संस्था: बद्धकोष्ठता, मूळव्याध किंवा कोलायटिससारखे त्रास.
* अस्थिसंस्था: कंबरदुखी, सायटिका, गुडघेदुखी आणि हाडांची झीज होणे.
* इतर: मूत्रपिंडाचे आजार, पाय आणि घोट्यांच्या समस्या, आणि शरीरातील ऊर्जेची कमतरता (नेहमी थकवा जाणवणे).
=== मानसिक आणि भावनिक परिणाम ===
मूलाधार चक्र हे आपल्या 'अस्तित्वाच्या' भावनेशी जोडलेले असल्याने, त्याच्या असंतुलनाचा मनावर खोलवर परिणाम होतो:
* असुरक्षितता: व्यक्तीला नेहमी भविष्याची किंवा आर्थिक परिस्थितीची भीती वाटते.
* एकाग्रतेचा अभाव: कामात मन न लागणे किंवा नेहमी विचारांमध्ये गुरफटून राहणे.
* अति-भौतिकवाद: पैशांचा हव्यास किंवा भौतिक गोष्टींमध्ये अतिशय अडकून पडणे.
* नैराश्य आणि आळस: कोणत्याही नवीन कार्यासाठी उत्साह न वाटणे.
=== संतुलन राखण्याचे उपाय ===
मूलाधार चक्र संतुलित करण्यासाठी काही साधे उपाय केले जातात:
* निसर्गाशी जवळीक: अनवाणी पायांनी जमिनीवर (गवतावर किंवा मातीवर) चालणे.
* लाल रंगाचा वापर: आहारामध्ये लाल रंगाची फळे (सफरचंद, डाळिंब) आणि भाज्यांचा समावेश करणे.
* प्राणायाम: नियमितपणे 'अनुलोम-विलोम' आणि 'भ्रामरी' प्राणायाम करणे.
== इतर नावे ==
* '''[[तंत्र]]:''' आधार, ब्रह्मपद्म, भूमी चक्र, चतुर्दल, चतुष्पत्र, मूलाधार, मूल चक्र, मूल पद्म
* '''[[वेद]] (उत्तरकालीन [[उपनिषदे]]):''' आधार, ब्रह्म, मूलाधार, मूलकंद
* '''पौराणिक:''' आधार, मूलाधार
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:चक्र]]
[[वर्ग:आरोग्य]]
[[वर्ग:अध्यात्म]]
bb8z8sweawdrt1rdk1zparzykq1zbmk
मराठीतील प्रकाशनसंस्थांची यादी
0
379158
2681074
2680862
2026-04-26T09:01:40Z
Ketaki Modak
21590
2681074
wikitext
text/x-wiki
मराठीतील प्रकाशनसंस्थांनी साहित्यजगतामध्ये भरीव कामगिरी केली असल्याचे आढळते.
{| class="wikitable"
|+
!प्रकाशनसंस्थेचे नाव
!स्थापना वर्ष
!प्रकाशक
!प्रकाशन स्थळ
!गाजलेली प्रकाशने
!संबंधित लेखक
!पुरस्कारादी अन्य माहिती
|-
|[[राजहंस प्रकाशन]]
|१९५२
| [[श्री.ग. माजगावकर]], [[दिलीप माजगावकर]]
|पुणे
|
|
|
|-
|[[पॉप्युलर प्रकाशन]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.kartavyasadhana.in/view-article/ramdas-bhatkal-interview|title=मुक्त संवाद: अभिरुचिसंपन्न प्रकाशकाशी|website=|language=en|url-status=live|access-date=2026-04-20}}</ref>
|१९२४
|संस्थापक गणेश आर. भटकळ,
[[रामदास भटकळ]]
|मुंबई
|
| [[गोविंद विनायक करंदीकर|विंदा करंदीकर]], [[गंगाधर गाडगीळ]], [[जी.ए. कुलकर्णी|जी ए कुलकर्णी]], [[निर्मला देशपांडे (गांधीवादी नेत्या)|निर्मला देशपांडे]], [[कमल देसाई]]
|
|-
|[[मौज प्रकाशन गृह]]
|
|
|मुंबई
|
|
|
|-
|[[व्हीनस प्रकाशन]]
|
|
|
|
|
|
|-
|[[कॉन्टिनेन्टल प्रकाशन]]
|१ जून १९३८
|अनंतराव कुलकर्णी
|पुणे
|
|
|
|-
|[[कर्नाटक पब्लिशिंग हाऊस]]
|
|
|
|
|
|
|-
|[[ह. वि. मोटे प्रकाशन]]
|
|
|
|
|
|
|-
|[[मॅजेस्टिक प्रकाशन]]
|१९४२
| [[केशवराव कोठावळे]]
|मुंबई
|
|
|
|-
|[[ग्रंथाली प्रकाशन|ग्रंथाली]]
|१९७४
| [[दिनकर गांगल]], [[अशोक जैन]]
|मुंबई
|
|
|
|-
|[[लोकवाङ्मय गृह]]
|
|
|
|
|
|
|-
|[[पद्मगंधा प्रकाशन]]
|
|[[अरुण जाखडे]]
|पुणे
|
|[[गणेश देवी]], [[रा.चिं. ढेरे]], [[द.भि. कुलकर्णी]]
|
|-
|[[साहित्य प्रसार केंद्र]]
|
|
|नागपूर
|
|
|
|-
|[[अमेय प्रकाशन]]
|
|
|नागपूर
|
|
|
|-
|[[साकेत प्रकाशन]]
|१९७५
|[[बाबा भांड]]
|औरंगाबाद
|
|
|
|-
|[[नाट्यदर्पण (ग्रंथप्रकाशक)|नाट्यदर्पण]] (ग्रंथप्रकाशक)
|
|
|
|
|
|
|-
|त्रिदल प्रकाशन
|
|
|मुंबई
|
|[[केशव विष्णू बेलसरे|के.वि.बेलसरे]]
|
|-
|देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा.लि. पुणे
|
|
|पुणे
|
|[[इरावती कर्वे]]
|
|-
|सुविचार प्रकाशन मंडळी लिमिटेड
|
|
|नागपूर
|
|
|
|-
|इंद्रायणी साहित्य
|
|श्याम दयार्णव कोपर्डेकर
|पुणे
|
|
|
|}
== संदर्भ ==
[[वर्ग:याद्या]]
[[वर्ग:प्रकाशन]]
[[वर्ग:प्रकाशक कंपन्या]]
o0nzmqsccynixdkpfq6jp20gcgqxfdy
अतातुर्क विमानतळ
0
379292
2680997
2680598
2026-04-25T19:04:32Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ]] to [[इस्तंबूल विमानतळ]]
2680997
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इस्तंबूल विमानतळ]]
34z2qjrbw1i1pjxrgwrda6svuohvz23
एरबस ए३२०निओ परिवार
0
379296
2680998
2680650
2026-04-25T19:04:42Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[एरबस ए३२० निओ]] to [[एरबस ए३२० परिवार#निओ]]
2680998
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[एरबस ए३२० परिवार#निओ]]
njmu671ikad7urrcmv7k4s81dcv4qf2
बोइंग ७३७-३००
0
379325
2680943
2026-04-25T16:06:38Z
अभय नातू
206
लेखनभेद
2680943
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बोईंग ७३७#३००]]
3ge7gwehkqi2yv0b3mhgulgod6a9mdq
बोइंग ७३७ मॅक्स ८
0
379326
2680944
2026-04-25T16:07:20Z
अभय नातू
206
लेखनभेद
2680944
wikitext
text/x-wiki
बोईंग ७३७#मॅक्स ८
hqem3okbbc8w2wg2zbsu0tk6dopijka
2680945
2680944
2026-04-25T16:07:37Z
अभय नातू
206
पुनर्निर्देशन
2680945
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बोईंग ७३७#मॅक्स ८]]
tt30pta7aya8snyyelx3s7lql0wpc6l
अंतोनोव्ह अॅन-२४
0
379327
2680947
2026-04-25T16:12:25Z
अभय नातू
206
लेखनभेद
2680947
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[अँतोनोव्ह एन-२४]]
oqfosbg6b6eczmoiu1l5arbxe5ldwv8
अंतोनोव्ह एएन-२४
0
379328
2680948
2026-04-25T16:12:51Z
अभय नातू
206
लेखनभेद
2680948
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[अँतोनोव्ह एन-२४]]
oqfosbg6b6eczmoiu1l5arbxe5ldwv8
बोईंग ७६७-३३२
0
379329
2680949
2026-04-25T16:13:20Z
अभय नातू
206
असलेला लेख
2680949
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बोईंग ७६७#३००]]
j9dcdvn0vc40asauffvvuqa8x5gpk6l
बोइंग ७८७-९
0
379330
2680957
2026-04-25T16:31:20Z
अभय नातू
206
लेखनभेद
2680957
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बोईंग ७८७#९००]]
mqrc8e3mfaikvlq441f1m7gtqurexva
जय पवार
0
379331
2680960
2026-04-25T16:40:26Z
Dr maruti awargand
166544
नवीन पान: जय पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींनुसार, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) युवा नेतृत्वाचा चेहरा...
2680960
wikitext
text/x-wiki
जय पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींनुसार, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) युवा नेतृत्वाचा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. (TV9 Marathi)
'''परिचय'''
नाव : जय अजित पवार
जन्म : २१ मार्च, १९९०
वडील : अजित पवार
आई:- सुनेत्रा पवार
राजकीय पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस
कार्यक्षेत्र : भारत, विशेषतः महाराष्ट्र
'''कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण आणि प्रारंभीचा काळ'''
ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र आहेत.
'''राजकीय प्रवास'''
जय पवार यांनी बारामती निवडणूक २०१४ मध्ये सक्रियपणे सहभाग नोंदवला होता. या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या प्रचार, जनसंपर्क आणि संघटनात्मक कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र करून मतदारांपर्यंत पोहोचणे, प्रचार मोहीम प्रभावीपणे राबवणे आणि पक्षाच्या उमेदवारासाठी समर्थन वाढवणे यासाठी त्यांनी मेहनत घेतली.
एप्रिल २०२६ मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
जय पवार यांनी राजकीय भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना त्यांनी नमूद केले की, "माझी इच्छा किंवा माझ्या मनात काय आहे, तर मला पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणूनच माझे काम पुढे चालू ठेवायचे आहे आणि सर्वांना मदत करायची आहे".
941joyakm0a5picramvatwky2u3bbad
2680961
2680960
2026-04-25T16:42:07Z
Dr maruti awargand
166544
2680961
wikitext
text/x-wiki
जय पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींनुसार, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) युवा नेतृत्वाचा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. (TV9 Marathi)
'''परिचय'''
नाव : जय अजित पवार
जन्म : २१ मार्च, १९९०
वडील : अजित पवार
आई:- सुनेत्रा पवार
राजकीय पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस
कार्यक्षेत्र : भारत, विशेषतः महाराष्ट्र
'''कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण आणि प्रारंभीचा काळ'''
ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र आहेत.
'''राजकीय प्रवास'''
जय पवार यांनी बारामती निवडणूक २०१४ मध्ये सक्रियपणे सहभाग नोंदवला होता. या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या प्रचार, जनसंपर्क आणि संघटनात्मक कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र करून मतदारांपर्यंत पोहोचणे, प्रचार मोहीम प्रभावीपणे राबवणे आणि पक्षाच्या उमेदवारासाठी समर्थन वाढवणे यासाठी त्यांनी मेहनत घेतली.
एप्रिल २०२६ मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
जय पवार यांनी राजकीय भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना त्यांनी नमूद केले की, "माझी इच्छा किंवा माझ्या मनात काय आहे, तर मला पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणूनच माझे काम पुढे चालू ठेवायचे आहे आणि सर्वांना मदत करायची आहे".
la2ejdtbe4uxtlk6j7y3egbq4kmj63b
2680980
2680961
2026-04-25T18:11:56Z
अभय नातू
206
साचा
2680980
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
जय पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींनुसार, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) युवा नेतृत्वाचा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. (TV9 Marathi)
'''परिचय'''
नाव : जय अजित पवार
जन्म : २१ मार्च, १९९०
वडील : अजित पवार
आई:- सुनेत्रा पवार
राजकीय पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस
कार्यक्षेत्र : भारत, विशेषतः महाराष्ट्र
'''कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण आणि प्रारंभीचा काळ'''
ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र आहेत.
'''राजकीय प्रवास'''
जय पवार यांनी बारामती निवडणूक २०१४ मध्ये सक्रियपणे सहभाग नोंदवला होता. या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या प्रचार, जनसंपर्क आणि संघटनात्मक कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र करून मतदारांपर्यंत पोहोचणे, प्रचार मोहीम प्रभावीपणे राबवणे आणि पक्षाच्या उमेदवारासाठी समर्थन वाढवणे यासाठी त्यांनी मेहनत घेतली.
एप्रिल २०२६ मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
जय पवार यांनी राजकीय भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना त्यांनी नमूद केले की, "माझी इच्छा किंवा माझ्या मनात काय आहे, तर मला पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणूनच माझे काम पुढे चालू ठेवायचे आहे आणि सर्वांना मदत करायची आहे".
p6g7l90pp8s6l1fjq1wgzycdjhr76vq
खाबरोव्स्क
0
379332
2680995
2026-04-25T18:56:51Z
अभय नातू
206
लेखनभेद
2680995
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[खबारोव्स्क]]
83t4hakhmv4xjn5tq3a6kghpjt0er4e
व्लादिवोस्तोक
0
379333
2680996
2026-04-25T18:57:21Z
अभय नातू
206
लेखनभेद
2680996
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[व्लादिवोस्तॉक]]
0n1lj6ao1q24y192qtptsnsosiyvx97
बोईंग ७३७-८०० बीसीएफ
0
379334
2681003
2026-04-25T23:09:52Z
अभय नातू
206
असलेला लेख
2681003
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बोईंग ७३७#८००]]
nuy8u3wn7h0gqlsgmoybiykb9fv7yes
तुपोलेव तू-१५४एम
0
379335
2681006
2026-04-25T23:21:28Z
अभय नातू
206
लेखनभेद
2681006
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[तुपोलेव टीयू-१५४]]
3road8mdbk2fomxdb52lnkjsrhjfdg3
गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर
0
379336
2681043
2026-04-26T06:32:34Z
संतोष गोरे
135680
[[गो.बं. देगलूरकर]] कडे पुनर्निर्देशित
2681043
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[गो.बं. देगलूरकर]]
g1womyr38pgz3v3yl0itmct9n5bi48x
जी.बी. देगलूरकर
0
379337
2681044
2026-04-26T06:33:28Z
संतोष गोरे
135680
[[गो.बं. देगलूरकर]] कडे पुनर्निर्देशित
2681044
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[गो.बं. देगलूरकर]]
g1womyr38pgz3v3yl0itmct9n5bi48x
सदस्य चर्चा:MAYURI CHANDRAKANT JOIL
3
379338
2681048
2026-04-26T07:18:32Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2681048
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=MAYURI CHANDRAKANT JOIL}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १२:४८, २६ एप्रिल २०२६ (IST)
syhw80itup1q7tpg6lkria44hh5mbnf