विकिपीडिया
mrwiki
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.7
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिपीडिया
विकिपीडिया चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
मसुदा
मसुदा चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अहिल्यानगर
0
1856
2690159
2655541
2026-06-19T17:36:34Z
~2026-35788-18
184455
2690159
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा शहर|ज= अहिल्यानगर जिल्हा|श=अहिल्यानगर}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = शहर
|नाव = अहिल्यानगर
|स्थानिक_नाव = नगर
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|आकाशदेखावा =
Ahmednagarrailwaystation.jpg
|आकाशदेखावा_शीर्षक = पुण्यश्लोक अहिल्यानगर रेल्वे स्थानक
|अक्षांश = {{coord|19.08|N|74.73|E|display=inline,title}}
|शोधक_स्थान = right
|क्षेत्रफळ_एकूण = 85.14
|क्षेत्रफळ_आकारमान =
|उंची = 656.54
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|जिल्हा =अहिल्यानगर जिल्हा
|लोकसंख्या_एकूण = 350905
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = <ref name="GOI_2001">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = https://ahilyanagar.maharashtra.gov.in |title = अहिल्यानगर जिल्हा}}</ref>
|लोकसंख्या_घनता = 8900
|लोकसंख्या_मेट्रो =
|लोकसंख्या_मेट्रो_वर्ष =
|लोकसंख्या_मेट्रो_संदर्भ =
|लिंग_गुणोत्तर = 1.08
|साक्षरता = 77.52
|एसटीडी_कोड = २४१
|पिन_कोड = 414001
|प्रमुख पदाधिकारी = सौ. शीला शिंदे
|पद = महापौर
|आरटीओ_कोड = महा-१६, महा-१७
|संकेतस्थळ = https://ahilyanagar.maharashtra.gov.in
|संकेतस्थळ_नाव = अहिल्यानगर संकेतस्थळ
|तळटिपा = {{संदर्भयादी}}
|इतर_नाव=
|जवळचे_शहर= [[छत्रपती संभाजीनगर]], [[पुणे]],[[नाशिक]]
|लोकसंख्या_शहरी=
|लोकसंख्या_क्रमांक=
|अधिकृत_भाषा=मराठी}}
'''अहिल्यानगर''' (जुने नाव '''अहमदनगर''') हे शहर [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर [[छत्रपती संभाजीनगर]], [[पुणे]], [[मुंबई]], [[कल्याण (शहर)|कल्याण]], [[ठाणे]], [[सोलापूर]], [[धुळे]], [[बीड]] या शहरांना जोडले गेले आहे.
== नामांतर ==
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
| पदवी =
| चित्र = Ahilya Bai Holkar.jpg
| चित्र_शीर्षक = महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
|}}
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर भारत सरकारने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी हा जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahilyanagar.maharashtra.gov.in|title=Ahilyanagar District website|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ahmednagar-officially-renamed-ahilyanagar-a-tribute-to-warrior-queen-ahilyabai-holkar/articleshow/114095693.cms|title=Times of india|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/ahmednagar-now-ahilyanagar-union-cabinet-approves-proposal-to-rename-ahmednagar-as-ahilyanagar-maharashtra-a-a309/|title=आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी|url-status=live}}</ref>
== अहिल्यानगरचा इतिहास ==
निजामशाहीचे संस्थापक निजाम अहमदशाह होते. मध्ययुगीन कालखंडात दक्षिण भारत मध्ये ज्या ५ शाही होऊन गेल्या, त्यामध्ये [[अहिल्यानगर जिल्हा]] निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली होती. भारतामध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली होती. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मितीही झाली होती. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहिल्यानगर हे नाव मिळाले. या निजामशाहीचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे.
[[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] हे मूळचे शहर नसून, प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे. दौलताबादवर स्थापन झालेल्या [[बहामनी]] राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारा [[मलिक अहमद]] हा मूळचे हिंदू असून, [[परभणी]] जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचे नातू होते.
* त्यांच्या वडिलांनी-तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता.
**मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा असून [[बहामनी]] साम्राज्यात पराक्रम गाजवत ते सुभेदारपदापर्यंत पोहोचले.
बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गावानमुळे विस्तार झाला, परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापले.
मलिक अहमद यांनी [[जुन्नर]] या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे "[[निजामशाही]]" नावाचे स्वतंत्र राज्य झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमद यांच्यावर आक्रमण केले. तेव्हा [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] गावाजवळील इमामघाटात त्यांनी बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्यांनी एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले [[अहिल्यानगर जिल्हा|अहमदनगर]]. विशेष म्हणजे मलिक अहमद यांच्या फौजेत असणाऱ्या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते.
आपल्या मूळपुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले, तरी पुढे प्रत्येक राजाने स्वतःला [[निजामशहा]] हा किताब लावला, तर त्यांच्या साम्राज्याला [[निजामशाही]] म्हणले गेले.
* मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली आहे. , त्यानुसार [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्ये अंडाकृती किल्ला बांधला. या किल्ल्याचा परीघ मैलाचा असून किल्ल्याभोवती मोठा खंदक, तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, [[बगदाद]] महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस शहर वाढत गेले.
तत्कालीन कालखंडात या किल्ल्याच्या आजूबाजूला एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोटबाग-ए-निजाम म्हणले गेले. या कोटबाग-ए निजामचे वैभव एवढे मोठे, अतिभव्य होते की, याची तुलना कैरो व [[पॅरिस] बगदाद सारख्या भव्य शहरांसोबत व्हायची.
[[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>च्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहे. त्यापैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे ही राजसत्ता टिकली. निजाम या शब्दाचा अर्थ होतो, '''जमिनीची व्यवस्था पाहणारा'''. त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची.
;अशी पदवी असणाऱ्या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले.
* पहिले १४९०ची अहमदनगरची निजामशाही आणि २री १७२४ची हैदराबादचे निजामशाही.
** या दोन सत्तांचा परस्पर काहीही संबंध नाही.
निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहानच्या काळात मुलुख मैदान/ मालिक - ए -मैदान, जी रूमी खान दक्कनी यांनी बनवली. ([[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्ये तोफखाना आहे, तिथे ही तोफ बनली होती; आजही हा भाग तोफखाना म्हटला जातो) जगातील भव्य असणारी तोफ.
५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. (हुसैन निजामशहा यांनी सुलताना चांदबीबीच्या लग्नात ही तोफ आदिलशहा यांना भेट म्हणून दिली होती)
;पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती बिजापूरला गेली.
तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व [[विजयनगर]]वर याचा वापर झाला. [[बिजापूर]]च्या उपली बुरुजावर [[मलिक-इ-मैदान|मुलुख मैदान]] नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.
;शेवटचा निजामशहा [[तिसरा मुर्तजा निजामशाह|मुर्तुजा (तिसरा)]] हा [[मुघल|मुघलांच्या]] कैदेत गेले आणि १६३६ साली हे निजामशाही साम्राज्य बुडाले.
तेव्हापासून १७५९ पर्यंत [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] निझाम शाही मुघलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग आणि बादशाह औरंगजेब यांनी छत्रपती [[शिवाजी महाराज]]<nowiki/>विरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस [[अहिल्यानगर जिल्हा|अहमदनगर]]मध्ये मुक्काम ठोकला होता/आहे. मोगलांचा बिजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे [[छत्रपती संभाजीनगर]], [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]], [[परांडा]], [[काटी]], जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनाही]] [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] चा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केले होते. मध्ययुगीन कालखंडातील प्रसिद्ध फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला.
मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारे बादशाह औरंगजेब आलमगीर शेवटी परत जाण्याकरिता निघाले तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्येच राहिले होते. त्यामुळे त्यांच्या कैदेत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पत्नी [[सकवारबाई]], शंभूराजांच्या पत्नी महाराणी [[येसूबाई भोसले|येसूबाई]], मुलगा [[शाहू पहिले|शाहू]]<nowiki/>सह अनेक मराठ्यांनी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>चा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारे बादशाह औरंगजेब आलमगीर वार्धक्यामुळे २० फेब्रुवारी १७०७ रोजी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] मध्येच वारले आहे.
पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणिसांना [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>च्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>ला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर [[जर्मनी]]चे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>च्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘[[डिस्कवरी ऑफ इंडिया]]’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. याच ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ 'पाकिस्तान' व मौलाना आझादांनी ‘गुबार -ए -खातीर’ लिहून काढला आहे.
[[शिवाजी महाराज|छत्रपती शिवरायां]]<nowiki/>चे एक विश्वासू सेनापती '''खंडेराव कदम''' हे [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>जवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>ची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर सुलतान अल्लाउद्दीन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]<nowiki/>ची निर्मिती स्वतः सूलतान मलिक अहमद यांनी केलेली असल्याने या शहराच्या नाव लौकिक जगभर होता.
निजामांच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय [[ज्ञानेश्वर]]<nowiki/>ंपासून ते [[शेख महंमद]] महाराज पर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी [[दासगणू महाराज|दासगणूंनी]] [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] विषयी लिहिताना म्हणले आहे की, मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन आहे.
मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली [[विठोजीराजे भोसले|विठोजी भोसले]], [[मालोजी भोसले]], [[लखुजी जाधव|लखुजी जाधवराव निंबाळकर]], पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथे सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्यांच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना [[साल्हेर]] आणि [[मुल्हेर]] हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे [[इ.स. १५८०]] साली इनाम मिळाली होती. पुढे बिजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ([[कर्नाटक]]) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे [[राजगड]] किल्ल्याची तटसरनौबती होती. [[शिवाजी महाराज|शिवाजी]] महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत [[तामिळनाडू]] येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. [[राजाराम भोसले|छत्रपती राजाराम]] महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. [[पानिपत]]च्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.
== शिक्षण ==
===विद्यापीठ===
*महात्मा फुले कृषी विद्यापीठ ता. राहुरी जि. अहिल्यानगर
*संजीवनी विद्यापीठ ता.कोपरगाव जि. अहिल्यानगर
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
* डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर
*प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी, प्रवरानगर,अहिल्यानगर
*विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, अहिल्यानगर
*अडसूळ टेक्निकल कॅम्पस, चास, जिल्हा.अहिल्यानगर
*श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती,अहिल्यानगर
*राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्जुले हरिया ता.पारनेर, जि.अहिल्यानगर
*अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर
*संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर
*विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय, बोटा, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर
*श्री साईबाबा अभियांत्रिकी, संशोधन आणि संबंधित विज्ञान संस्था, ता.राहता, जि.अहिल्यानगर
*समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय, ता. शेवगाव, जि.अहिल्यानगर
=== फार्मसी ===
*आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी, मु. बोधेगाव, शेवगाव, जि.अहिल्यानगर(५४१६)
*अडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी जि.अहिल्यानगर(५५२२)
*अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर, जि.अहिल्यानगर(५१९४)
*अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, संगमनेर (५२८७)
*अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, केडगाव (५४६१)
*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (५५१९)
*अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी, मांची हिल (५४७९)
*धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज, वाळकी, अहिल्यानगर (५४६२)
*डीके औटी कॉलेज ऑफ फार्मसी (५४९२)
*डॉ इथापे इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी संगमनेर (५४८२)
*डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोळपेवाडी (५४६०)
*डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (५१९१)
*मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (कॉलेज ऑफ फार्मसी)-परिक्रमा, काष्टी, श्रीगोंदा, अहिल्यानगर(५३०३)
*कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, साकत ता. जामखेड जि. अहिल्यानगर (५५३३)
*काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी, नागापूर,अहिल्यानगर (५२८५)
*लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर (५५२३)
*मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हरिया ता.पारनेर, अहिल्यानगर(५४४६)
*मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी, वीरगाव (5480)
*श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी. फार्मसी, गणेगाव (५४८१)
*मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी.सोनई (५१९३)
*पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी, भानशिवारे (५५०७)
*प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीरामपूर (५४२४)
*प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ मानली जाते) - (U-0322), अहिल्यानगर - (तांत्रिक शिक्षण) (950322)
*प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी खुर्द (5425)
*प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरारानगर (५१८५)
*राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण(५४७७)
*राष्ट्रीय शिक्षण मंडळ एन एन सत्था कॉलेज ऑफ फार्मसी,अहिल्यानगर (5478)
*रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्म) रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा. अहिल्यानगर (एमएस) (६९१७)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर (५४६५)
*रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर (५४८९)
*साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,घारगाव, ता.श्रीगोंदा(५४७१)
*साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (५५१७)
*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च,कोपरगाव (5195)
*सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा),अहिल्यानगर(५४५१)
*शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर (5454)
*शिवा ट्रस्ट, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगाव ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर(५४६६)
*श्रद्धा ग्रामीण वैद्यकीय सामाजिक कल्याण व शिक्षण सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (५३००)
*श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बोटा (५४८४)
*श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजलगाव-पूर्व (५५४०)
*श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, राहुरी फॅक्टरी, अहिल्यानगर(5211)
*त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज, खडके, ता.नेवासा जिल्हा.अहिल्यानगर (५५४१)
*विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा(५४६४)
*विश्वभारती अकादमी,कॉलेज ऑफ फार्मसी, सारोदा बड्डी, अहिल्यानगर (5506)
*वाणी कॉलेज ऑफ फार्मसी (५५१५)
===शेती(एग्रीकल्चर)===
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, A/p. मदडगाव, पोस्ट. भातोडी,ता. जि. अहिल्यानगर (१९२१२)
*कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान, चंद्रपूर रोड, I.T.I., फार्मसी कॅम्पस, मु. पोस्ट. लोणी बु., ता. ओ राहाता जि. अहिल्यानगर ४१३७१३.(१९१८३)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर-४२२६०८ (१५२०१)
*कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मिरजगाव, ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर (१५१९९)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर. ४२२६०५ (१८२६४)
*कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर ४१३७१३. (१८२७५)
*कृषी महाविद्यालय, भानाशिवरा, ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर (११२९७)
*कृषी महाविद्यालय, घारगाव, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (११२८२)
*कृषी महाविद्यालय, मदडगाव (11313)
*कृषी महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी, ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर (11281)
*कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), पोस्ट. एमआयडीसी, जि. अहिल्यानगर(११२८७)
*कृषी महाविद्यालय, सोनई, ता. नेवासा जिल्हा. अहिल्यानगर ४१४१०५.(१११३४)
*अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, घारगाव, जिल्हा. अहिल्यानगर (१६२८५)
*कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, खडके वेक. (१६३८३)
*डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर ४१३७२२. (१५१२४)
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर (११३०१)
*सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, (टोल नाक्याजवळ) ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४१४४०१.(११२०८)
*सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर (11308)
*श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मु.मालदाड, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर-४२२६०८(११२०७)
*श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान, मु. मालदाड, ता. संगमनेर, जिल्हा. अहिल्यानगर-४२२६०८ (१६२१४)
*वृंदावन कॉलेज ऑफ कृषी, गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर, जिल्हा-अहिल्यानगर (११३१५)
== लष्करी छावणी ==
[[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] येथे:
* इंडियन आर्मर्ड कॉर्प्स सेंटर आणि स्कूल (ACC&S),
* [[मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट|मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर (MIRC)]],
* [https://en.wikipedia.org/wiki/Vehicle%20Research%20and%20Development%20Establishment वाहन संशोधन आणि विकास आस्थापना] (VRDE),
* गुणवत्ता हमी वाहनांचे नियंत्रक (CQAV)
भारतीय आर्मी आर्मर्ड कॉर्प्ससाठी प्रशिक्षण आणि भरती ACC&S येथे होते. पूर्वी, हे शहर इतर युनिट्ससह [[ब्रिटिश आर्मी|ब्रिटिश सैन्याच्या]] [https://en.wikipedia.org/wiki/Royal%20Tank%20Regiment रॉयल टँक कॉर्प्स] / इंडियन आर्मर्ड कॉर्प्सचे भारतीय तळ होते. या शहरामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्करी टँक आणि आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे.<ref>{{cite web |url=http://ahmednagar.nic.in/html_docs/history_of_ahmedngar_district.htm |title=The History of Ahmednagar |publisher=Ahmednagar.nic.in |date=15 August 1947 |access-date=23 November 2011 |archive-url=https://web.archive.org/web/20111007150425/http://ahmednagar.nic.in/html_docs/history_of_ahmedngar_district.htm |archive-date=7 October 2011 |url-status=dead }}</ref>
== भूगोल ==
'''१. स्थान :-''' [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहराचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे. शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.अहिल्यानगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे.या जिल्हाला सात जिल्ह्यांच्या सिमानी जोडले आहे/आहेत.
'''२. जमिनीचे प्रकार :-''' [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]' जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहेत. त्यांना [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]], अदुला, बालेश्वर आणि [[हरिश्चंद्रगड|हरिश्र्चंद्रगड]] डोंगरी रांग म्हणतात. सह्याद्रीतील सर्वाधिक उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] हे [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] जिल्ह्यात आहे. [[हरिश्चंद्रगड]], [[रतनगड]], [[कुलंग]] आणि अजूबा हे जिल्ह्यातील काही शिखर आहेत. [[पुणे जिल्हा|पुणे]]-[[संगमनेर]] रोडवरील चांदापुरी घाटावरील रंधा धबधब्याच्या मार्गावर आपल्याला विटा घाट दिसेल.
[[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] जिल्ह्याच्या भोगोलिक रचनेनुसार तीन प्राकृतिक विभाग पडतात.
१) पश्चिमी डोंगराळ क्षेत्र २) मध्यवर्ती पठार प्रदेश ३) उत्तरेकडील आणि दक्षिणी मैदानाचे क्षेत्र
'''१. पश्चिमी डोंगराळ क्षेत्र :''' [[अकोले तालुका]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर]] तालुक्यांचा या प्रदेशामध्ये समावेश होतो. या प्रदेशातील अदुला, बालेश्वर आणि हरिशचंद्रगडच्या पर्वत रांगांमध्ये एकाच भागात अनेक उच्च शिखरे आढळतात. सह्याद्रीतील ५४२७ फूट उंच असलेले सर्वोच्च शिखर कळसूबाई हे याच प्रदेशात आहे.
'''२. मध्यवर्ती पठार प्रदेश :''' या क्षेत्रात [[पारनेर]], [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]]
तालुका आणि [[संगमनेर]],[[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]] आणि [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]] तालुक्यातील काही भाग या क्षेत्रात येतो.
'''३.उत्तर आणि दक्षिण मैदानाचे क्षेत्र :''' या क्षेत्रात उत्तरी [[कोपरगाव तालुका|कोपरगाव]], [[राहाता तालुका|राहाता]], [[श्रीरामपूर तालुका|श्रीरामपूर]], [[राहुरी तालुका|राहुरी]], [[शेवगाव तालुका|शेवगाव]], [[नेवासा तालुका|नेवास्याचा]] समावेश आहे. हा [[गोदावरी नदी|गोदावरी]] आणि [[प्रवरा नदी|प्रवरा]] नदीच्या खोरयाच भाग आहे. [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा]], [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]], [[जामखेड तालुका|जामखेड]] या दक्षिणेकडील तालुक्यांचा भागही या भौतिक विभागात समाविष्ट केला आहे. या प्रदेशात [[घोड नदी|घोड]], [[भीमा नदी|भीमा]] आणि [[सीना नदी|सिना]] नद्यांचे खोरे आहे.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील नद्या ==
[[गोदावरी]] आणि [[भीमा]] ह्या जिल्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. [[भीमा नदी|भीमा]] ही [[कृष्णा]] नदीची उपनदी आहे. या नद्यांचे पाणलोट क्षेत्र [[हरिश्चंद्रगड|हरिश्चंद्रगडावर]] आणि जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्य नद्या [[प्रवरा]], [[मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा)|मुळा]], [[सीना नदी|सिना]] आणि [[धोरा नदी|धोरा]] या आहेत. [[प्रवरा नदी|प्रवरा]] नदी [[गोदावरी नदी|गोदावरी]]<nowiki/>ची उपनदी आहे. [[प्रवरा नदी|प्रवरा]] नदीवर [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यात [[भंडारदरा]] येथे धरण बांधण्यात आले आहे. धरण परिसरात [[रंधा धबधबा]] आहे.
[[मुळा नदी (भारत)|मुळा]] नदीवर [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बारागाव नांदूर येथे [[मुळा धरण]] बांधण्यात आले आहे.
== वने ==
अहिल्या नगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात जंगल आहे. [[साग]], [[बाभूळ]], [[धावडा]], हळदू आणि [[कडुलिंब|नीम]] ही या जंगलात आढळणारी प्रमुख झाडे आहेत. [[आंबा]], हळदी, [[आवळा]], [[बोर]], [[मोसंबी]], इत्यादी फळझाडे जिल्ह्यात आढळतात.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती ==
* [[संत ज्ञानेश्वर]] - यांनी [[नेवासा]] येथे पैस खांबाला टेकून [[ज्ञानेश्वरी]] लिहिली.
* [[साईबाबा]] - राहाता तालुक्यातील [[शिर्डी]] हे संत साईबाबांची कर्मभूमी असणारे गाव आहे.
* श्री संत मच्छिंद्रनाथ भाऊ महाराज
* [[आनंदऋषीजी|आचार्य आनंद ऋषीजी महाराज]]
* [[अवतार मेहेर बाबा]]:
* [[सदाशिव अमरापूरकर]] - प्रसिद्ध अभिनेते
* [[रावसाहेब पटवर्धन]] - थोर स्वातंत्र्यसेनानी
* [[अच्युतराव पटवर्धन]] - थोर स्वातंत्र्यसेनानी
* [[सेनापती बापट]]- थोर स्वातंत्र्य सेनानी
* [[त्र्यंबक शिवराम भारदे|बाळासाहेब भारदे]], माजी विधानसभाध्यक्ष
* [[भाई सथ्था]] - कम्युनिस्ट नेते
* सेनापती [[दादा चौधरी]] - कम्युनिस्ट नेते
* [[मधू दंडवते]] - संसदपटू
* कवी [[ना.वा. टिळक|नारायण वामन (रेव्हरंड) टिळक]]
* [[लक्ष्मीबाई टिळक]]:
* [[अण्णा हजारे]] - ज्येष्ठ समाजसेवक
* [[नरेंद्र फिरोदिया]] - उद्योजक
* महानुभाव पंथाचे संस्थापक [[चक्रधर स्वामी]] यांची सर्वात जास्त चरणांकित स्थाने नगरमध्येच आहेत.
* [[निवृत्तीनाथ महाराज देशमुख]] (इंदुरीकर महाराज)
*[[भगवानबाबा|संत भगवान बाबा]]
*डॉ. [[कुमार सप्तर्षी]]: (सं. अध्यक्ष- [[युवक क्रांती दल]])
* [[अहिल्याबाई होळकर|पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर]]
* ऋषभ कोंडावार (अभिनेता)
* [[राम शिंदे]] - सभापती महाराष्ट्र राज्य
== वाहतूक व्यवस्था ==
[[मुंबई]] - [[विशाखापट्टणम]] [[राष्ट्रीय महामार्ग २२२]] [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहरातून जातो.[[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहर हे [[पुणे]] - [[छत्रपती संभाजीनगर]] - [[सोलापूर]] - [[बीड]] - [[धाराशिव जिल्हा|धाराशिव]] - [[नाशिक]] - [[धुळे]] - [[कल्याण (शहर)|कल्याण]] - [[मुंबई]] - [[ठाणे]] महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांने जोडले गेले आहे. [[दौंड]] - [[मनमाड]] लोहमार्गावरील अहमदनगर रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे .
तारकपूर बस स्थानक येथील एक वाहतूक केंद्र आहे.
== अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे==
*'हरेश्वर संस्थान डमाळवाडी (चिचोंडी)पाथर्डी
* '''दुर्गादेवी मंदिर शिराळ''': पाथर्डी तालुक्यातील शिराळ हे गाव अहमदनगर पासून उत्तर - पूर्वेला सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर रोड वरील पांढरीचा पूल-करंजी या रोडवर आहे. शिराळ गावामध्ये पश्चिम-दक्षिणेस नदीकाठापासून सुमारे शंभर फूटावर आदिशक्ती श्री दुर्गा देवीचे भव्य-सुंदर मंदिर आहे. मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ आहे.
* [[शनी शिंगणापूर]] - ता. [[नेवासा]] येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची अशी भावना आहे.
* [[शिर्डी]] - हे ठिकाण साईबाबांच्या वास्तव्यासाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डीला छोटी मुंबई असे म्हणतात. शिर्डीला विमानतळ आहे.
* [[सिद्धटेक]]-येथील सिद्धिविनायक मंदिर हे [[अष्टविनायक]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
*[[विशाल गणपती|विशाल गणपती मंदिर]] - हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहिल्यानगर च्या माळीवाडा भागात आहे.
* '''रेणुकामाता मंदिर (केडगांव)''' - केडगांव [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] रेल्वेस्थानकापासून साधारण पणे ३ किलोमीटरवर आणि lअहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे/आहेत.
* '''ब्रह्मनाथ''' - पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गाव येथील तीर्थस्थान आहे.
* [[भुईकोट किल्ला]] - इ.स. १९४२ साली [[जवाहरलाल नेहरू]] यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेथे त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक लिहिले.
* [[हरिश्चंद्रगड]] - एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा अहमदनगर पासून अंदाजे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. सुप्रसिद्ध कोकणकडा येथेच आहे. नाक्लेस फॉल सुप्रसिद्ध आहे.
* [[भगवानगड]] - हे [[पाथर्डी तालुका|पाथर्डी]] तालुक्यातील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या [[धौम्य|धौम्य ऋषींचे]] मंदिर आहे. तसेच [[जनार्दनस्वामी]], [[भगवानबाबा]] व [[भीमसिंह महाराज]] यांच्या समाध्या येथे आहेत. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते.
* [[राहुरी]] तालुक्यातील ताहराबाद येथील श्री. संत कवी महिपती महाराज यांची समाधी आहे.
* राहुरी तालुक्यातील [[मुळा धरण]] प्रसिद्ध आहे.
* [[भंडारदरा धरण]] - [[अकोले तालुका|अकोले तालुक्यात]] हे धरण असून येथील नेकलेस स्वरूपातला धबधबा अद्भुत आहे.
* शेषनारायण मंदिर हे भारतातील सर्वात दुर्मिळ ( एकमेव शेषनारायण मंदिर ) मंदिर असून हे अकोले तालुका पासून ४ किलिमीटर अंतरावर कुंभेफळ येथे आहे .
* [[राशिन]] - [[कर्जत तालुका (अहिल्यानगर)|कर्जत]] तालुक्यात येथे श्री जगदंबा यमाई देवी मंदिर आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. पेशवा पहिले बाजीराव यांच्या घराण्याची कुलदैवता ही राशिनची देवी ओळखली जाते व श्री गोपिकाबाई पेशवीन आणि नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराला भेट दिली होती अशे इतिहासात पुरावे आहेत.
* [[अहिल्याबाई होळकर|अहिल्यादेवी होळकर]] - यांचे जन्मस्थान [[जामखेड तालुका|जामखेड तालुक्यातील]] [[चोंडी]] येथे आहे.
* [[देवगड (नेवासा)|देवगड]] - हे नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असे श्री दत्तक्षेत्र असून अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील ठिकाण आहे. अहिल्यानगरपासून सुमारे ६६ कि.मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. सदर मंदिर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प.प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.
== राजकारणशास्त्र ==
[[अहिल्यानगर जिल्हा परिषद]] २००३ मध्ये महानगरपालिकेत श्रेणीसुधारित करण्यात आली. २०२२ पर्यंत शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या विद्यमान महापौर होत्या. अहिल्यानगर शहराचे प्रतिनिधित्व केंद्रीय आणि राज्य विधानसभेत अनुक्रमे [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] लोकसभा आणि [[अहिल्यानगर जिल्हा|अहिल्यानगर]] शहर विधानसभेद्वारे केले जाते. २०२२ पर्यंत विद्यमान खासदार [[सुजय विखे पाटील|डॉ. सुजय विखे पाटील]] होते, तर विद्यमान आमदार संग्राम जगताप होते.
== हे सुद्धा पहा ==
* [[जोर्वे]] (पुरातत्त्व उत्खनन स्थळ)
* [[अहिल्यानगर किल्ला]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [http://ahmednagar.gov.in अहिल्यानगर जिल्हा]
* [http://amc.gov.in/ अहिल्यानगर महानगरपालिका]
{{अहमदनगर जिल्हा}}
{{अहमदनगर जिल्ह्यातील तालुके}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:अहमदनगर जिल्हा|अहमदनगर शहर]]
f8iw7z65ic8qetexai1c4a8ehq4jigo
वर्धा
0
1880
2690222
2625682
2026-06-20T04:35:14Z
~2026-24679-89
182431
/* */
2690222
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शहर
| नाव = वर्धा
| स्थानिक =
| चित्र =
| चित्र_वर्णन =
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = महाराष्ट्र
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| जिल्हा = [[वर्धा जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = ७६७
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १,०६,४४४
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 20 |latm = 44 |lats = 30 |latNS = N
|longd = 78 |longm = 36 |longs = 20 |longEW = E
}}
'''वर्धा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ]] भागातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे.
* १८६६ साली स्थापित झालेले हे शहर [[कापूस]] व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.
वर्धा शहर [[वर्धा नदी|वर्धा]] मुंबई-कोलकाता या प्रमुख रेल्वे मार्गावर वसले असून ते [[नागपूर]]च्या ७५ किमी नैऋत्येस तर [[अमरावती]]च्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
* वर्धा जिल्ह्याची पश्चिम सीमा वर्धा नदी निश्चित करते. वर्धेचे पूर्वी नाव '''पालकवाडी''' असे होते, परंतु "वर्धा" नदीच्या नावावरूनच या ठिकाणाला वर्धा हे नाव देण्यात आले.
* २०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती.
[[सेवाग्राम]] हे वर्धा शहराजवळील एक गाव आहे. येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
* १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे [[महात्मा गांधी]]ंचे निवासस्थान होते.
==इतिहास==
१८५० च्या दशकात वर्धा (त्यावेळच्या नागपूर जिल्ह्याचा भाग) इंग्रजांच्या हाती पडले आणि त्यांनी वर्ध्याला मध्यप्रदेशात सामील केले.
* सन १८६२ मध्ये प्रशासकीय सुविधेच्या हेतूने वर्धेला वेगळे केले गेले आणि पुलगावजवळील '''कवठा''' इथे जिल्हा मुख्यालय बनवल्या गेले.
* १८६६ मध्ये, जिल्हा मुख्यालय, पालखवाडी गावात हलवण्यात आले.
इंग्लिश शहर-नियोजक सर बॅचलर आणि सर रेजिनाल्ड क्रॅडॉक ह्यांनी गावातील झोपड्या नष्ट करून एक नवीन शहर बांधले.
जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरून शहराचे नाव वर्धा असे देण्यात आले
[[वर्धा]] आणि जवळीलच [[सेवाग्राम]] ही दोन्ही गावे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची प्रमुख केंद्रे होती.
== भूगोल आणि हवामान ==
वर्धा {{Coord|20.75|N|78.60|E|}} येथे स्थित आहे.<ref>[http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp Wardha District at a Glance] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20070204004029/http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp |date=4 February 2007 }}. Wardha.nic.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धा शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची {{convert|234|m|ft|abbr=on}} आहे. वर्धा शहर वर्धा नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
{{Weather box
|metric first = Y
|single line = Y
|location = वर्धा (1971–2000)
|Jan record high C = 35.0
|Feb record high C = 41.8
|Mar record high C = 43.9
|Apr record high C = 46.4
|May record high C = 48.4
|Jun record high C = 47.1
|Jul record high C = 41.4
|Aug record high C = 39.7
|Sep record high C = 37.9
|Oct record high C = 38.7
|Nov record high C = 36.4
|Dec record high C = 33.4
|year record high C = 48.4
|Jan high C = 28.7
|Feb high C = 31.4
|Mar high C = 36.4
|Apr high C = 41.1
|May high C = 42.8
|Jun high C = 36.9
|Jul high C = 31.6
|Aug high C = 30.2
|Sep high C = 31.6
|Oct high C = 32.6
|Nov high C = 30.2
|Dec high C = 28.7
|year high C = 33.3
|Jan low C = 13.9
|Feb low C = 16.0
|Mar low C = 19.9
|Apr low C = 24.5
|May low C = 27.5
|Jun low C = 25.3
|Jul low C = 23.3
|Aug low C = 22.8
|Sep low C = 22.5
|Oct low C = 20.6
|Nov low C = 17.2
|Dec low C = 13.8
|year low C = 20.5
|Jan record low C = 6.7
|Feb record low C = 7.4
|Mar record low C = 7.4
|Apr record low C = 15.9
|May record low C = 16.9
|Jun record low C = 13.9
|Jul record low C = 14.9
|Aug record low C = 12.9
|Sep record low C = 16.5
|Oct record low C = 10.5
|Nov record low C = 8.6
|Dec record low C = 6.2
|year record low C = 6.2
|rain colour = green
|Jan rain mm = 16.7
|Feb rain mm = 14.9
|Mar rain mm = 9.9
|Apr rain mm = 6.4
|May rain mm = 11.4
|Jun rain mm = 176.9
|Jul rain mm = 284.1
|Aug rain mm = 275.0
|Sep rain mm = 162.8
|Oct rain mm = 74.7
|Nov rain mm = 14.9
|Dec rain mm = 17.2
|year rain mm = 1065.0
|Jan rain days = 0.9
|Feb rain days = 1.0
|Mar rain days = 0.9
|Apr rain days = 0.8
|May rain days = 1.3
|Jun rain days = 8.9
|Jul rain days = 13.6
|Aug rain days = 12.0
|Sep rain days = 9.7
|Oct rain days = 3.7
|Nov rain days = 0.7
|Dec rain days = 1.1
|year rain days = 54.6
|source 1 = India Meteorological Department<ref name= IMD >
{{संकेतस्थळ स्रोत| url = http://www.imd.gov.in/section/climate/extreme/wardha2.htm| title = Ahmedabad Climatological Table Period: 1971–2000| publisher = [[India Meteorological Department]]| accessdate = 18 April 2016}}</ref><ref name=IMD2>{{संकेतस्थळ स्रोत |url = http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |format = PDF |title = Ever recorded Maximum and minimum temperatures up to 2010
|publisher = India Meteorological Department |accessdate = 18 April 2016 |deadurl = yes |archiveurl = https://www.webcitation.org/6GmnoaB0m?url=http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |archivedate = 21 May 2013 |df = dmy-all}}</ref>
}}
== लोकसंख्या आणि प्रशासन ==
वर्धा शहर नगरपालिका परिषद (श्रेणी- अ) द्वारे संचालित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, नगरपालिकाच्या मर्यादेत सुमारे १०५,५४३ नागरिक आहेत.<ref>[http://www.census2011.co.in/census/city/351-wardha.html Wardha City Population Census 2011 | Maharashtra]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> शहरीकरणामुळे सिंदी, सावंगी, बोरगाव, पिपरी, म्हसळा, नळवाडी आणि चितोडा या शेजारच्या गावांना विकसित करण्यास मदत झाली आहे.
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १,२९६,१५७ आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archiveurl=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archivedate=2004-06-16|title= Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|accessdate=2008-11-01|publisher= Census Commission of India}}</ref> त्यात ५२% पुरुष आणि ४८% महिलांचा समावेश आहे.<ref>[http://www.census2011.co.in/census/district/342-wardha.html Wardha District Population Census 2011, Maharashtra literacy sex ratio and density]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धाचा सरासरी साक्षरता दर ८०% आहे, जो देशाच्या राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे. पुरुष साक्षरता ८३% आणि महिला साक्षरता दर ७६% आहे. वर्धा मध्ये, ११% लोकसंख्या सहा वर्षाखालील आहे. वर्धा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे.
===धर्म===
शहराच्या लोकसंख्येत प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक आहेत. ह्याशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धार्मिक सुद्धा अल्पसंख्यक समुदायाने आहेत.
===सांस्कृतिक===
सन १९६९ मध्ये [[मराठी साहित्य संमेलन]] वर्धा शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या परिषदेचे अध्यक्ष [[पुरुषोत्तम शिवराम रेगे]] होते.
==शिक्षण==
[[File:Viswasanthi_Stupa,_Wardha.JPG|thumb|right|वर्ध्यामधील [[विश्वशांती स्तूप]]]]
वर्धा विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. तिथे अनेक प्रसिद्ध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. प्रमुख शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:
* [[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा]] - हे [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेचे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय आहे.
*कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://kcswwardha.in|title=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref>
* बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
* महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
* रामकृष्ण बजाज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर
* [[जवाहर नवोदय विद्यालय]] सेलुकाटे , वर्धा
==वाहतूक==
[[File:Railway map of Wardha.jpg|thumb|right|वर्धा आणि त्याच्या जवळील रेल्वे स्थानकांचा नकाशा]]
वर्धा शहर महाराष्ट्रातील इतर शहरांशी रस्त्याने चांगल्या रीतीने जोडलेले आहे. नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ (नागपूर-वर्धा-यवतमाळ-नांदेड-लातूर-तुळजापूर) शहरातुन जाईल. तसेच नागपूर-औरंगाबाद-मुंबई एक्स्प्रेस हायवे या मार्गावरून जातो.
[[भारतीय रेल्वे]]चे [[वर्धा रेल्वे स्थानक]] हे [[हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग]]ावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व [[कोलकाता|कोलकात्याकडे]] जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]]ाजवळ मुंबई-नागपूर व [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] जुळतात.
शहराच्या सर्वात जवळचे विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आहे जे शहराच्या केंद्रस्थानापासून ७० किमी अंतरावर आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:वर्धा जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
mjmnzsyx3jbqa4x89n2pyd8clwqtzga
2690223
2690222
2026-06-20T04:36:56Z
~2026-24679-89
182431
/* */
2690223
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शहर
| नाव = वर्धा
| स्थानिक =
| चित्र =
| चित्र_वर्णन =
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = महाराष्ट्र
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| जिल्हा = [[वर्धा जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = ७६७
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १,०६,४४४
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 20 |latm = 44 |lats = 30 |latNS = N
|longd = 78 |longm = 36 |longs = 20 |longEW = E
}}
'''वर्धा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ]] भागातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे.
* १८६६ साली स्थापित झालेले हे शहर [[कापूस]] व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.
वर्धा शहर [[वर्धा नदी|वर्धा]] मुंबई-कोलकाता या प्रमुख रेल्वे मार्गावर वसले असून ते [[नागपूर]]च्या ७५ किमी नैऋत्येस तर [[अमरावती]]च्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
* वर्धा जिल्ह्याची पश्चिम सीमा वर्धा नदी निश्चित करते. वर्धेचे पूर्वी नाव '''पालकवाडी''' असे होते, परंतु "वर्धा" नदीच्या नावावरूनच शहराचे नामकरण झाले.
[[सेवाग्राम]] हे वर्धा शहराजवळील एक गाव आहे. येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
* १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे [[महात्मा गांधी]]ंचे निवासस्थान होते.
==इतिहास==
१८५० च्या दशकात वर्धा (त्यावेळच्या नागपूर जिल्ह्याचा भाग) इंग्रजांच्या हाती पडले आणि त्यांनी वर्ध्याला मध्यप्रदेशात सामील केले.
* सन १८६२ मध्ये प्रशासकीय सुविधेच्या हेतूने वर्धेला वेगळे केले गेले आणि पुलगावजवळील '''कवठा''' इथे जिल्हा मुख्यालय बनवल्या गेले.
* १८६६ मध्ये, जिल्हा मुख्यालय, पालखवाडी गावात हलवण्यात आले.
इंग्लिश शहर-नियोजक सर बॅचलर आणि सर रेजिनाल्ड क्रॅडॉक ह्यांनी गावातील झोपड्या नष्ट करून एक नवीन शहर बांधले.
जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरून शहराचे नाव वर्धा असे देण्यात आले
[[वर्धा]] आणि जवळीलच [[सेवाग्राम]] ही दोन्ही गावे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची प्रमुख केंद्रे होती.
== भूगोल आणि हवामान ==
वर्धा {{Coord|20.75|N|78.60|E|}} येथे स्थित आहे.<ref>[http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp Wardha District at a Glance] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20070204004029/http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp |date=4 February 2007 }}. Wardha.nic.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धा शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची {{convert|234|m|ft|abbr=on}} आहे. वर्धा शहर वर्धा नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
{{Weather box
|metric first = Y
|single line = Y
|location = वर्धा (1971–2000)
|Jan record high C = 35.0
|Feb record high C = 41.8
|Mar record high C = 43.9
|Apr record high C = 46.4
|May record high C = 48.4
|Jun record high C = 47.1
|Jul record high C = 41.4
|Aug record high C = 39.7
|Sep record high C = 37.9
|Oct record high C = 38.7
|Nov record high C = 36.4
|Dec record high C = 33.4
|year record high C = 48.4
|Jan high C = 28.7
|Feb high C = 31.4
|Mar high C = 36.4
|Apr high C = 41.1
|May high C = 42.8
|Jun high C = 36.9
|Jul high C = 31.6
|Aug high C = 30.2
|Sep high C = 31.6
|Oct high C = 32.6
|Nov high C = 30.2
|Dec high C = 28.7
|year high C = 33.3
|Jan low C = 13.9
|Feb low C = 16.0
|Mar low C = 19.9
|Apr low C = 24.5
|May low C = 27.5
|Jun low C = 25.3
|Jul low C = 23.3
|Aug low C = 22.8
|Sep low C = 22.5
|Oct low C = 20.6
|Nov low C = 17.2
|Dec low C = 13.8
|year low C = 20.5
|Jan record low C = 6.7
|Feb record low C = 7.4
|Mar record low C = 7.4
|Apr record low C = 15.9
|May record low C = 16.9
|Jun record low C = 13.9
|Jul record low C = 14.9
|Aug record low C = 12.9
|Sep record low C = 16.5
|Oct record low C = 10.5
|Nov record low C = 8.6
|Dec record low C = 6.2
|year record low C = 6.2
|rain colour = green
|Jan rain mm = 16.7
|Feb rain mm = 14.9
|Mar rain mm = 9.9
|Apr rain mm = 6.4
|May rain mm = 11.4
|Jun rain mm = 176.9
|Jul rain mm = 284.1
|Aug rain mm = 275.0
|Sep rain mm = 162.8
|Oct rain mm = 74.7
|Nov rain mm = 14.9
|Dec rain mm = 17.2
|year rain mm = 1065.0
|Jan rain days = 0.9
|Feb rain days = 1.0
|Mar rain days = 0.9
|Apr rain days = 0.8
|May rain days = 1.3
|Jun rain days = 8.9
|Jul rain days = 13.6
|Aug rain days = 12.0
|Sep rain days = 9.7
|Oct rain days = 3.7
|Nov rain days = 0.7
|Dec rain days = 1.1
|year rain days = 54.6
|source 1 = India Meteorological Department<ref name= IMD >
{{संकेतस्थळ स्रोत| url = http://www.imd.gov.in/section/climate/extreme/wardha2.htm| title = Ahmedabad Climatological Table Period: 1971–2000| publisher = [[India Meteorological Department]]| accessdate = 18 April 2016}}</ref><ref name=IMD2>{{संकेतस्थळ स्रोत |url = http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |format = PDF |title = Ever recorded Maximum and minimum temperatures up to 2010
|publisher = India Meteorological Department |accessdate = 18 April 2016 |deadurl = yes |archiveurl = https://www.webcitation.org/6GmnoaB0m?url=http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |archivedate = 21 May 2013 |df = dmy-all}}</ref>
}}
== लोकसंख्या आणि प्रशासन ==
वर्धा शहर नगरपालिका परिषद (श्रेणी- अ) द्वारे संचालित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, नगरपालिकाच्या मर्यादेत सुमारे १०५,५४३ नागरिक आहेत.<ref>[http://www.census2011.co.in/census/city/351-wardha.html Wardha City Population Census 2011 | Maharashtra]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> शहरीकरणामुळे सिंदी, सावंगी, बोरगाव, पिपरी, म्हसळा, नळवाडी आणि चितोडा या शेजारच्या गावांना विकसित करण्यास मदत झाली आहे.
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १,२९६,१५७ आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archiveurl=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archivedate=2004-06-16|title= Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|accessdate=2008-11-01|publisher= Census Commission of India}}</ref> त्यात ५२% पुरुष आणि ४८% महिलांचा समावेश आहे.<ref>[http://www.census2011.co.in/census/district/342-wardha.html Wardha District Population Census 2011, Maharashtra literacy sex ratio and density]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धाचा सरासरी साक्षरता दर ८०% आहे, जो देशाच्या राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे. पुरुष साक्षरता ८३% आणि महिला साक्षरता दर ७६% आहे. वर्धा मध्ये, ११% लोकसंख्या सहा वर्षाखालील आहे. वर्धा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे.
===धर्म===
शहराच्या लोकसंख्येत प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक आहेत. ह्याशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धार्मिक सुद्धा अल्पसंख्यक समुदायाने आहेत.
===सांस्कृतिक===
सन १९६९ मध्ये [[मराठी साहित्य संमेलन]] वर्धा शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या परिषदेचे अध्यक्ष [[पुरुषोत्तम शिवराम रेगे]] होते.
==शिक्षण==
[[File:Viswasanthi_Stupa,_Wardha.JPG|thumb|right|वर्ध्यामधील [[विश्वशांती स्तूप]]]]
वर्धा विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. तिथे अनेक प्रसिद्ध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. प्रमुख शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:
* [[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा]] - हे [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेचे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय आहे.
*कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://kcswwardha.in|title=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref>
* बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
* महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
* रामकृष्ण बजाज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर
* [[जवाहर नवोदय विद्यालय]] सेलुकाटे , वर्धा
==वाहतूक==
[[File:Railway map of Wardha.jpg|thumb|right|वर्धा आणि त्याच्या जवळील रेल्वे स्थानकांचा नकाशा]]
वर्धा शहर महाराष्ट्रातील इतर शहरांशी रस्त्याने चांगल्या रीतीने जोडलेले आहे. नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ (नागपूर-वर्धा-यवतमाळ-नांदेड-लातूर-तुळजापूर) शहरातुन जाईल. तसेच नागपूर-औरंगाबाद-मुंबई एक्स्प्रेस हायवे या मार्गावरून जातो.
[[भारतीय रेल्वे]]चे [[वर्धा रेल्वे स्थानक]] हे [[हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग]]ावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व [[कोलकाता|कोलकात्याकडे]] जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]]ाजवळ मुंबई-नागपूर व [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] जुळतात.
शहराच्या सर्वात जवळचे विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आहे जे शहराच्या केंद्रस्थानापासून ७० किमी अंतरावर आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:वर्धा जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
r1teuq4dgjonweyt22mltqnfk2ji2qg
2690225
2690223
2026-06-20T04:38:16Z
~2026-24679-89
182431
/* */
2690225
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शहर
| नाव = वर्धा
| स्थानिक =
| चित्र =
| चित्र_वर्णन =
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = महाराष्ट्र
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| जिल्हा = [[वर्धा जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = ७६७
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १,०६,४४४
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 20 |latm = 44 |lats = 30 |latNS = N
|longd = 78 |longm = 36 |longs = 20 |longEW = E
}}
'''वर्धा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ]] भागातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे.
* १८६६ साली स्थापित झालेले हे शहर [[कापूस]] व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.
वर्धा शहर [[वर्धा नदी|वर्धा]] मुंबई-कोलकाता या प्रमुख रेल्वे मार्गावर वसले असून ते [[नागपूर]]च्या ७५ किमी नैऋत्येस तर [[अमरावती]]च्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
[[सेवाग्राम]] हे वर्धा शहराजवळील एक गाव आहे. येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
* १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे [[महात्मा गांधी]]ंचे निवासस्थान होते.
==इतिहास==
१८५० च्या दशकात वर्धा (त्यावेळच्या नागपूर जिल्ह्याचा भाग) इंग्रजांच्या हाती पडले आणि त्यांनी वर्ध्याला मध्यप्रदेशात सामील केले.
* सन १८६२ मध्ये प्रशासकीय सुविधेच्या हेतूने वर्धेला वेगळे केले गेले आणि पुलगावजवळील '''कवठा''' इथे जिल्हा मुख्यालय बनवल्या गेले.
* १८६६ मध्ये, जिल्हा मुख्यालय, पालखवाडी गावात हलवण्यात आले.
इंग्लिश शहर-नियोजक सर बॅचलर आणि सर रेजिनाल्ड क्रॅडॉक ह्यांनी गावातील झोपड्या नष्ट करून एक नवीन शहर बांधले.
जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरून शहराचे नाव वर्धा असे देण्यात आले
[[वर्धा]] आणि जवळीलच [[सेवाग्राम]] ही दोन्ही गावे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची प्रमुख केंद्रे होती.
== भूगोल आणि हवामान ==
वर्धा {{Coord|20.75|N|78.60|E|}} येथे स्थित आहे.<ref>[http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp Wardha District at a Glance] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20070204004029/http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp |date=4 February 2007 }}. Wardha.nic.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धा शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची {{convert|234|m|ft|abbr=on}} आहे. वर्धा शहर वर्धा नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
{{Weather box
|metric first = Y
|single line = Y
|location = वर्धा (1971–2000)
|Jan record high C = 35.0
|Feb record high C = 41.8
|Mar record high C = 43.9
|Apr record high C = 46.4
|May record high C = 48.4
|Jun record high C = 47.1
|Jul record high C = 41.4
|Aug record high C = 39.7
|Sep record high C = 37.9
|Oct record high C = 38.7
|Nov record high C = 36.4
|Dec record high C = 33.4
|year record high C = 48.4
|Jan high C = 28.7
|Feb high C = 31.4
|Mar high C = 36.4
|Apr high C = 41.1
|May high C = 42.8
|Jun high C = 36.9
|Jul high C = 31.6
|Aug high C = 30.2
|Sep high C = 31.6
|Oct high C = 32.6
|Nov high C = 30.2
|Dec high C = 28.7
|year high C = 33.3
|Jan low C = 13.9
|Feb low C = 16.0
|Mar low C = 19.9
|Apr low C = 24.5
|May low C = 27.5
|Jun low C = 25.3
|Jul low C = 23.3
|Aug low C = 22.8
|Sep low C = 22.5
|Oct low C = 20.6
|Nov low C = 17.2
|Dec low C = 13.8
|year low C = 20.5
|Jan record low C = 6.7
|Feb record low C = 7.4
|Mar record low C = 7.4
|Apr record low C = 15.9
|May record low C = 16.9
|Jun record low C = 13.9
|Jul record low C = 14.9
|Aug record low C = 12.9
|Sep record low C = 16.5
|Oct record low C = 10.5
|Nov record low C = 8.6
|Dec record low C = 6.2
|year record low C = 6.2
|rain colour = green
|Jan rain mm = 16.7
|Feb rain mm = 14.9
|Mar rain mm = 9.9
|Apr rain mm = 6.4
|May rain mm = 11.4
|Jun rain mm = 176.9
|Jul rain mm = 284.1
|Aug rain mm = 275.0
|Sep rain mm = 162.8
|Oct rain mm = 74.7
|Nov rain mm = 14.9
|Dec rain mm = 17.2
|year rain mm = 1065.0
|Jan rain days = 0.9
|Feb rain days = 1.0
|Mar rain days = 0.9
|Apr rain days = 0.8
|May rain days = 1.3
|Jun rain days = 8.9
|Jul rain days = 13.6
|Aug rain days = 12.0
|Sep rain days = 9.7
|Oct rain days = 3.7
|Nov rain days = 0.7
|Dec rain days = 1.1
|year rain days = 54.6
|source 1 = India Meteorological Department<ref name= IMD >
{{संकेतस्थळ स्रोत| url = http://www.imd.gov.in/section/climate/extreme/wardha2.htm| title = Ahmedabad Climatological Table Period: 1971–2000| publisher = [[India Meteorological Department]]| accessdate = 18 April 2016}}</ref><ref name=IMD2>{{संकेतस्थळ स्रोत |url = http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |format = PDF |title = Ever recorded Maximum and minimum temperatures up to 2010
|publisher = India Meteorological Department |accessdate = 18 April 2016 |deadurl = yes |archiveurl = https://www.webcitation.org/6GmnoaB0m?url=http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |archivedate = 21 May 2013 |df = dmy-all}}</ref>
}}
== लोकसंख्या आणि प्रशासन ==
वर्धा शहर नगरपालिका परिषद (श्रेणी- अ) द्वारे संचालित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, नगरपालिकाच्या मर्यादेत सुमारे १०५,५४३ नागरिक आहेत.<ref>[http://www.census2011.co.in/census/city/351-wardha.html Wardha City Population Census 2011 | Maharashtra]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> शहरीकरणामुळे सिंदी, सावंगी, बोरगाव, पिपरी, म्हसळा, नळवाडी आणि चितोडा या शेजारच्या गावांना विकसित करण्यास मदत झाली आहे.
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १,२९६,१५७ आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archiveurl=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archivedate=2004-06-16|title= Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|accessdate=2008-11-01|publisher= Census Commission of India}}</ref> त्यात ५२% पुरुष आणि ४८% महिलांचा समावेश आहे.<ref>[http://www.census2011.co.in/census/district/342-wardha.html Wardha District Population Census 2011, Maharashtra literacy sex ratio and density]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धाचा सरासरी साक्षरता दर ८०% आहे, जो देशाच्या राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे. पुरुष साक्षरता ८३% आणि महिला साक्षरता दर ७६% आहे. वर्धा मध्ये, ११% लोकसंख्या सहा वर्षाखालील आहे. वर्धा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे.
===धर्म===
शहराच्या लोकसंख्येत प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक आहेत. ह्याशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धार्मिक सुद्धा अल्पसंख्यक समुदायाने आहेत.
===सांस्कृतिक===
सन १९६९ मध्ये [[मराठी साहित्य संमेलन]] वर्धा शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या परिषदेचे अध्यक्ष [[पुरुषोत्तम शिवराम रेगे]] होते.
==शिक्षण==
[[File:Viswasanthi_Stupa,_Wardha.JPG|thumb|right|वर्ध्यामधील [[विश्वशांती स्तूप]]]]
वर्धा विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. तिथे अनेक प्रसिद्ध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. प्रमुख शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:
* [[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा]] - हे [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेचे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय आहे.
*कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://kcswwardha.in|title=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref>
* बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
* महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
* रामकृष्ण बजाज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर
* [[जवाहर नवोदय विद्यालय]] सेलुकाटे , वर्धा
==वाहतूक==
[[File:Railway map of Wardha.jpg|thumb|right|वर्धा आणि त्याच्या जवळील रेल्वे स्थानकांचा नकाशा]]
वर्धा शहर महाराष्ट्रातील इतर शहरांशी रस्त्याने चांगल्या रीतीने जोडलेले आहे. नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ (नागपूर-वर्धा-यवतमाळ-नांदेड-लातूर-तुळजापूर) शहरातुन जाईल. तसेच नागपूर-औरंगाबाद-मुंबई एक्स्प्रेस हायवे या मार्गावरून जातो.
[[भारतीय रेल्वे]]चे [[वर्धा रेल्वे स्थानक]] हे [[हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग]]ावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व [[कोलकाता|कोलकात्याकडे]] जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]]ाजवळ मुंबई-नागपूर व [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] जुळतात.
शहराच्या सर्वात जवळचे विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आहे जे शहराच्या केंद्रस्थानापासून ७० किमी अंतरावर आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:वर्धा जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
kg84n7ugyl2qvn23004233g19pm5ax6
2690226
2690225
2026-06-20T04:38:52Z
~2026-24679-89
182431
/* */
2690226
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शहर
| नाव = वर्धा
| स्थानिक =
| चित्र =
| चित्र_वर्णन =
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = महाराष्ट्र
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| जिल्हा = [[वर्धा जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = ७६७
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १,०६,४४४
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 20 |latm = 44 |lats = 30 |latNS = N
|longd = 78 |longm = 36 |longs = 20 |longEW = E
}}
'''वर्धा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ]] भागातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे.
* १८६६ साली स्थापित झालेले हे शहर [[कापूस]] व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.
वर्धा शहर [[वर्धा नदी|वर्धा]] मुंबई-कोलकाता या प्रमुख रेल्वे मार्गावर वसले असून ते [[नागपूर]]च्या ७५ किमी नैऋत्येस तर [[अमरावती]]च्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
* [[सेवाग्राम]] हे वर्धा शहराजवळील एक गाव आहे. येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
** १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे [[महात्मा गांधी]]ंचे निवासस्थान होते.
==इतिहास==
१८५० च्या दशकात वर्धा (त्यावेळच्या नागपूर जिल्ह्याचा भाग) इंग्रजांच्या हाती पडले आणि त्यांनी वर्ध्याला मध्यप्रदेशात सामील केले.
* सन १८६२ मध्ये प्रशासकीय सुविधेच्या हेतूने वर्धेला वेगळे केले गेले आणि पुलगावजवळील '''कवठा''' इथे जिल्हा मुख्यालय बनवल्या गेले.
* १८६६ मध्ये, जिल्हा मुख्यालय, पालखवाडी गावात हलवण्यात आले.
इंग्लिश शहर-नियोजक सर बॅचलर आणि सर रेजिनाल्ड क्रॅडॉक ह्यांनी गावातील झोपड्या नष्ट करून एक नवीन शहर बांधले.
जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरून शहराचे नाव वर्धा असे देण्यात आले
[[वर्धा]] आणि जवळीलच [[सेवाग्राम]] ही दोन्ही गावे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची प्रमुख केंद्रे होती.
== भूगोल आणि हवामान ==
वर्धा {{Coord|20.75|N|78.60|E|}} येथे स्थित आहे.<ref>[http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp Wardha District at a Glance] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20070204004029/http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp |date=4 February 2007 }}. Wardha.nic.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धा शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची {{convert|234|m|ft|abbr=on}} आहे. वर्धा शहर वर्धा नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
{{Weather box
|metric first = Y
|single line = Y
|location = वर्धा (1971–2000)
|Jan record high C = 35.0
|Feb record high C = 41.8
|Mar record high C = 43.9
|Apr record high C = 46.4
|May record high C = 48.4
|Jun record high C = 47.1
|Jul record high C = 41.4
|Aug record high C = 39.7
|Sep record high C = 37.9
|Oct record high C = 38.7
|Nov record high C = 36.4
|Dec record high C = 33.4
|year record high C = 48.4
|Jan high C = 28.7
|Feb high C = 31.4
|Mar high C = 36.4
|Apr high C = 41.1
|May high C = 42.8
|Jun high C = 36.9
|Jul high C = 31.6
|Aug high C = 30.2
|Sep high C = 31.6
|Oct high C = 32.6
|Nov high C = 30.2
|Dec high C = 28.7
|year high C = 33.3
|Jan low C = 13.9
|Feb low C = 16.0
|Mar low C = 19.9
|Apr low C = 24.5
|May low C = 27.5
|Jun low C = 25.3
|Jul low C = 23.3
|Aug low C = 22.8
|Sep low C = 22.5
|Oct low C = 20.6
|Nov low C = 17.2
|Dec low C = 13.8
|year low C = 20.5
|Jan record low C = 6.7
|Feb record low C = 7.4
|Mar record low C = 7.4
|Apr record low C = 15.9
|May record low C = 16.9
|Jun record low C = 13.9
|Jul record low C = 14.9
|Aug record low C = 12.9
|Sep record low C = 16.5
|Oct record low C = 10.5
|Nov record low C = 8.6
|Dec record low C = 6.2
|year record low C = 6.2
|rain colour = green
|Jan rain mm = 16.7
|Feb rain mm = 14.9
|Mar rain mm = 9.9
|Apr rain mm = 6.4
|May rain mm = 11.4
|Jun rain mm = 176.9
|Jul rain mm = 284.1
|Aug rain mm = 275.0
|Sep rain mm = 162.8
|Oct rain mm = 74.7
|Nov rain mm = 14.9
|Dec rain mm = 17.2
|year rain mm = 1065.0
|Jan rain days = 0.9
|Feb rain days = 1.0
|Mar rain days = 0.9
|Apr rain days = 0.8
|May rain days = 1.3
|Jun rain days = 8.9
|Jul rain days = 13.6
|Aug rain days = 12.0
|Sep rain days = 9.7
|Oct rain days = 3.7
|Nov rain days = 0.7
|Dec rain days = 1.1
|year rain days = 54.6
|source 1 = India Meteorological Department<ref name= IMD >
{{संकेतस्थळ स्रोत| url = http://www.imd.gov.in/section/climate/extreme/wardha2.htm| title = Ahmedabad Climatological Table Period: 1971–2000| publisher = [[India Meteorological Department]]| accessdate = 18 April 2016}}</ref><ref name=IMD2>{{संकेतस्थळ स्रोत |url = http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |format = PDF |title = Ever recorded Maximum and minimum temperatures up to 2010
|publisher = India Meteorological Department |accessdate = 18 April 2016 |deadurl = yes |archiveurl = https://www.webcitation.org/6GmnoaB0m?url=http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |archivedate = 21 May 2013 |df = dmy-all}}</ref>
}}
== लोकसंख्या आणि प्रशासन ==
वर्धा शहर नगरपालिका परिषद (श्रेणी- अ) द्वारे संचालित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, नगरपालिकाच्या मर्यादेत सुमारे १०५,५४३ नागरिक आहेत.<ref>[http://www.census2011.co.in/census/city/351-wardha.html Wardha City Population Census 2011 | Maharashtra]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> शहरीकरणामुळे सिंदी, सावंगी, बोरगाव, पिपरी, म्हसळा, नळवाडी आणि चितोडा या शेजारच्या गावांना विकसित करण्यास मदत झाली आहे.
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १,२९६,१५७ आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archiveurl=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archivedate=2004-06-16|title= Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|accessdate=2008-11-01|publisher= Census Commission of India}}</ref> त्यात ५२% पुरुष आणि ४८% महिलांचा समावेश आहे.<ref>[http://www.census2011.co.in/census/district/342-wardha.html Wardha District Population Census 2011, Maharashtra literacy sex ratio and density]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धाचा सरासरी साक्षरता दर ८०% आहे, जो देशाच्या राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे. पुरुष साक्षरता ८३% आणि महिला साक्षरता दर ७६% आहे. वर्धा मध्ये, ११% लोकसंख्या सहा वर्षाखालील आहे. वर्धा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे.
===धर्म===
शहराच्या लोकसंख्येत प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक आहेत. ह्याशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धार्मिक सुद्धा अल्पसंख्यक समुदायाने आहेत.
===सांस्कृतिक===
सन १९६९ मध्ये [[मराठी साहित्य संमेलन]] वर्धा शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या परिषदेचे अध्यक्ष [[पुरुषोत्तम शिवराम रेगे]] होते.
==शिक्षण==
[[File:Viswasanthi_Stupa,_Wardha.JPG|thumb|right|वर्ध्यामधील [[विश्वशांती स्तूप]]]]
वर्धा विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. तिथे अनेक प्रसिद्ध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. प्रमुख शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:
* [[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा]] - हे [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेचे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय आहे.
*कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://kcswwardha.in|title=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref>
* बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
* महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
* रामकृष्ण बजाज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर
* [[जवाहर नवोदय विद्यालय]] सेलुकाटे , वर्धा
==वाहतूक==
[[File:Railway map of Wardha.jpg|thumb|right|वर्धा आणि त्याच्या जवळील रेल्वे स्थानकांचा नकाशा]]
वर्धा शहर महाराष्ट्रातील इतर शहरांशी रस्त्याने चांगल्या रीतीने जोडलेले आहे. नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ (नागपूर-वर्धा-यवतमाळ-नांदेड-लातूर-तुळजापूर) शहरातुन जाईल. तसेच नागपूर-औरंगाबाद-मुंबई एक्स्प्रेस हायवे या मार्गावरून जातो.
[[भारतीय रेल्वे]]चे [[वर्धा रेल्वे स्थानक]] हे [[हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग]]ावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व [[कोलकाता|कोलकात्याकडे]] जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]]ाजवळ मुंबई-नागपूर व [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] जुळतात.
शहराच्या सर्वात जवळचे विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आहे जे शहराच्या केंद्रस्थानापासून ७० किमी अंतरावर आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:वर्धा जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
7ghzwf19x1py8qx0qok3cfqdzgqarw9
2690227
2690226
2026-06-20T04:39:53Z
~2026-24679-89
182431
/* */
2690227
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शहर
| नाव = वर्धा
| स्थानिक =
| चित्र =
| चित्र_वर्णन =
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = महाराष्ट्र
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| जिल्हा = [[वर्धा जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = ७६७
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १,०६,४४४
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 20 |latm = 44 |lats = 30 |latNS = N
|longd = 78 |longm = 36 |longs = 20 |longEW = E
}}
'''वर्धा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ]] भागातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे.
* १८६६ साली स्थापित झालेले हे शहर [[कापूस]] व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.
* वर्धा जिल्ह्याची पश्चिम सीमा वर्धा नदी निश्चित करते. वर्धेचे पूर्वीचे नाव '''पालकवाडी''' असे होते, परंतु "[[वर्धा नदी]]" नदीच्या नावावरूनच शहराचे नामकरण झाले.
वर्धा शहर [[वर्धा नदी|वर्धा]] मुंबई-कोलकाता या प्रमुख रेल्वे मार्गावर वसले असून ते [[नागपूर]]च्या ७५ किमी नैऋत्येस तर [[अमरावती]]च्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
* [[सेवाग्राम]] हे वर्धा शहराजवळील एक गाव आहे. येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
** १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे [[महात्मा गांधी]]ंचे निवासस्थान होते.
==इतिहास==
१८५० च्या दशकात वर्धा (त्यावेळच्या नागपूर जिल्ह्याचा भाग) इंग्रजांच्या हाती पडले आणि त्यांनी वर्ध्याला मध्यप्रदेशात सामील केले.
* सन १८६२ मध्ये प्रशासकीय सुविधेच्या हेतूने वर्धेला वेगळे केले गेले आणि पुलगावजवळील '''कवठा''' इथे जिल्हा मुख्यालय बनवल्या गेले.
* १८६६ मध्ये, जिल्हा मुख्यालय, पालखवाडी गावात हलवण्यात आले.
इंग्लिश शहर-नियोजक सर बॅचलर आणि सर रेजिनाल्ड क्रॅडॉक ह्यांनी गावातील झोपड्या नष्ट करून एक नवीन शहर बांधले.
जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरून शहराचे नाव वर्धा असे देण्यात आले
[[वर्धा]] आणि जवळीलच [[सेवाग्राम]] ही दोन्ही गावे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची प्रमुख केंद्रे होती.
== भूगोल आणि हवामान ==
वर्धा {{Coord|20.75|N|78.60|E|}} येथे स्थित आहे.<ref>[http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp Wardha District at a Glance] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20070204004029/http://wardha.nic.in/htmldocs/glance.asp |date=4 February 2007 }}. Wardha.nic.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धा शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची {{convert|234|m|ft|abbr=on}} आहे. वर्धा शहर वर्धा नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.
{{Weather box
|metric first = Y
|single line = Y
|location = वर्धा (1971–2000)
|Jan record high C = 35.0
|Feb record high C = 41.8
|Mar record high C = 43.9
|Apr record high C = 46.4
|May record high C = 48.4
|Jun record high C = 47.1
|Jul record high C = 41.4
|Aug record high C = 39.7
|Sep record high C = 37.9
|Oct record high C = 38.7
|Nov record high C = 36.4
|Dec record high C = 33.4
|year record high C = 48.4
|Jan high C = 28.7
|Feb high C = 31.4
|Mar high C = 36.4
|Apr high C = 41.1
|May high C = 42.8
|Jun high C = 36.9
|Jul high C = 31.6
|Aug high C = 30.2
|Sep high C = 31.6
|Oct high C = 32.6
|Nov high C = 30.2
|Dec high C = 28.7
|year high C = 33.3
|Jan low C = 13.9
|Feb low C = 16.0
|Mar low C = 19.9
|Apr low C = 24.5
|May low C = 27.5
|Jun low C = 25.3
|Jul low C = 23.3
|Aug low C = 22.8
|Sep low C = 22.5
|Oct low C = 20.6
|Nov low C = 17.2
|Dec low C = 13.8
|year low C = 20.5
|Jan record low C = 6.7
|Feb record low C = 7.4
|Mar record low C = 7.4
|Apr record low C = 15.9
|May record low C = 16.9
|Jun record low C = 13.9
|Jul record low C = 14.9
|Aug record low C = 12.9
|Sep record low C = 16.5
|Oct record low C = 10.5
|Nov record low C = 8.6
|Dec record low C = 6.2
|year record low C = 6.2
|rain colour = green
|Jan rain mm = 16.7
|Feb rain mm = 14.9
|Mar rain mm = 9.9
|Apr rain mm = 6.4
|May rain mm = 11.4
|Jun rain mm = 176.9
|Jul rain mm = 284.1
|Aug rain mm = 275.0
|Sep rain mm = 162.8
|Oct rain mm = 74.7
|Nov rain mm = 14.9
|Dec rain mm = 17.2
|year rain mm = 1065.0
|Jan rain days = 0.9
|Feb rain days = 1.0
|Mar rain days = 0.9
|Apr rain days = 0.8
|May rain days = 1.3
|Jun rain days = 8.9
|Jul rain days = 13.6
|Aug rain days = 12.0
|Sep rain days = 9.7
|Oct rain days = 3.7
|Nov rain days = 0.7
|Dec rain days = 1.1
|year rain days = 54.6
|source 1 = India Meteorological Department<ref name= IMD >
{{संकेतस्थळ स्रोत| url = http://www.imd.gov.in/section/climate/extreme/wardha2.htm| title = Ahmedabad Climatological Table Period: 1971–2000| publisher = [[India Meteorological Department]]| accessdate = 18 April 2016}}</ref><ref name=IMD2>{{संकेतस्थळ स्रोत |url = http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |format = PDF |title = Ever recorded Maximum and minimum temperatures up to 2010
|publisher = India Meteorological Department |accessdate = 18 April 2016 |deadurl = yes |archiveurl = https://www.webcitation.org/6GmnoaB0m?url=http://www.imdpune.gov.in/Temp_Extremes/histext2010.pdf |archivedate = 21 May 2013 |df = dmy-all}}</ref>
}}
== लोकसंख्या आणि प्रशासन ==
वर्धा शहर नगरपालिका परिषद (श्रेणी- अ) द्वारे संचालित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, नगरपालिकाच्या मर्यादेत सुमारे १०५,५४३ नागरिक आहेत.<ref>[http://www.census2011.co.in/census/city/351-wardha.html Wardha City Population Census 2011 | Maharashtra]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> शहरीकरणामुळे सिंदी, सावंगी, बोरगाव, पिपरी, म्हसळा, नळवाडी आणि चितोडा या शेजारच्या गावांना विकसित करण्यास मदत झाली आहे.
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १,२९६,१५७ आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archiveurl=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archivedate=2004-06-16|title= Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|accessdate=2008-11-01|publisher= Census Commission of India}}</ref> त्यात ५२% पुरुष आणि ४८% महिलांचा समावेश आहे.<ref>[http://www.census2011.co.in/census/district/342-wardha.html Wardha District Population Census 2011, Maharashtra literacy sex ratio and density]. Census2011.co.in. Retrieved on 2013-05-04.</ref> वर्धाचा सरासरी साक्षरता दर ८०% आहे, जो देशाच्या राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे. पुरुष साक्षरता ८३% आणि महिला साक्षरता दर ७६% आहे. वर्धा मध्ये, ११% लोकसंख्या सहा वर्षाखालील आहे. वर्धा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे.
===धर्म===
शहराच्या लोकसंख्येत प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक आहेत. ह्याशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धार्मिक सुद्धा अल्पसंख्यक समुदायाने आहेत.
===सांस्कृतिक===
सन १९६९ मध्ये [[मराठी साहित्य संमेलन]] वर्धा शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या परिषदेचे अध्यक्ष [[पुरुषोत्तम शिवराम रेगे]] होते.
==शिक्षण==
[[File:Viswasanthi_Stupa,_Wardha.JPG|thumb|right|वर्ध्यामधील [[विश्वशांती स्तूप]]]]
वर्धा विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. तिथे अनेक प्रसिद्ध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. प्रमुख शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:
* [[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा]] - हे [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषेचे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय आहे.
*कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://kcswwardha.in|title=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref>
* बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
* महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
* रामकृष्ण बजाज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर
* [[जवाहर नवोदय विद्यालय]] सेलुकाटे , वर्धा
==वाहतूक==
[[File:Railway map of Wardha.jpg|thumb|right|वर्धा आणि त्याच्या जवळील रेल्वे स्थानकांचा नकाशा]]
वर्धा शहर महाराष्ट्रातील इतर शहरांशी रस्त्याने चांगल्या रीतीने जोडलेले आहे. नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ (नागपूर-वर्धा-यवतमाळ-नांदेड-लातूर-तुळजापूर) शहरातुन जाईल. तसेच नागपूर-औरंगाबाद-मुंबई एक्स्प्रेस हायवे या मार्गावरून जातो.
[[भारतीय रेल्वे]]चे [[वर्धा रेल्वे स्थानक]] हे [[हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग]]ावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व [[कोलकाता|कोलकात्याकडे]] जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]]ाजवळ मुंबई-नागपूर व [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] जुळतात.
शहराच्या सर्वात जवळचे विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आहे जे शहराच्या केंद्रस्थानापासून ७० किमी अंतरावर आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:वर्धा जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
futi2gzr92zdzouk2yzla2g6nhr44r7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
0
2876
2690205
2638985
2026-06-20T04:20:42Z
~2026-24679-89
182431
/* */
2690205
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट संघटना
| name = राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
| image =
| type = स्वयंसेवी, निःस्वार्थ राष्ट्रभक्ति व परिपूर्ण कौटुंबिक संस्था<ref name="Andersen 1987 111">{{स्रोत पुस्तक|last=Andersen|first=Walter K.|authors=Shridhar D. Damle|title=The Brotherhood in Saffron: The Rashtriya Swayamsevak Sangh and Hindu Revivalism|year=1987|publisher=Westview Press|location= Boulder|isbn=0-8133-7358-1|page=111}}</ref><ref name="McLeod2002">{{स्रोत पुस्तक|last=McLeod|first=John|title=The history of India|दुवा=http://books.google.com/?id=DAwmUphO6eAC&pg=PA209|accessdate=11 June 2010|year=2002|publisher=Greenwood Publishing Group|isbn=978-0-313-31459-9|pages=209–}}</ref>
| established = [[विजयादशमी]]दिवशी, १९२५
| founder = [[केशव बळीराम हेडगेवार]]
| location = [[नागपूर]]
| coordinates = {{Coord|21.04|N|79.16|E|}}
| origins =
| area_served = भारत
| product =
| mission = "मातृभूमीची निस्वार्थ सेवा" <br> परंवैभमं नेतूमेतत स्वराष्ट्रम्
| focus =
| method =
| revenue =
| endowment =
| num_volunteers = १ ते ३ कोटी
| num_employees =
| num_members = १ ते ४ कोटी
| subsid =
| opponents =
| owner =
| slogan = परंवैभमं नेतूमेतत स्वराष्ट्रम्
| former name =
| homepage = {{URL|http://www.rss.org/}}
| dissolved =
| footnotes =
| image_border = yes
}}
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' (''RSS'') ही एक हिंदूत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=momnzgEACAAJ&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y|title=Janiye Sangh Ko|last=Anand|first=Arun|date=2021-01-02|publisher=PRABHAT PRAKASHAN PVT Limited|isbn=978-93-86231-91-8|language=hi}}</ref> सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. [[इ. स. १९९०]]च्या दशकापर्यंत या संस्थेने राष्ट्रभक्ती व संस्कृतीच्या प्रसार प्रसार व संवर्धनासाठी अनेक शाळा आणि समाजोपयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य स्थापन केलेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=b8k4rEPvq_8C&printsec=frontcover&dq=Encyclopedia+of+modern+worldwide+extremists+and+extremist+groups&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiag8Xv4qDaAhWIvY8KHdwnDQgQ6AEIJzAA#v=onepage&q=rss&f=false|title=Encyclopedia of Modern Worldwide Extremists and Extremist Groups|last=Atkins|first=Stephen E.|date=2004|publisher=Greenwood Publishing Group|isbn=9780313324857|location=|pages=10 आणि 264|language=en}}</ref> नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात.{{संदर्भ हवा}}
जागृत, सशक्त संघटीत, समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाचे अथक अविरत प्रयत्न सुरू आहेत. निद्रिस्त भारत पुन्हा जागृत व्हावा यासाठी आपल्या उपसंस्थाद्वारे अनेक माध्यमातून कार्य सुरू असते. सर्वस्पर्शी व सर्वव्यापी व सर्वग्राही होऊन देशाच्या कणकणातून राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील असतो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books/about/K_S_Sudarshan.html?id=IBZyXwAACAAJ&redir_esc=y|title=K. S. Sudarshan|last=Victorino|first=Terrence James|date=2011-07-24|publisher=Log Press|isbn=9786135669138|language=en}}</ref>
== स्थापना ==
[[File:Dr. Hedgevar.jpg|thumb|right|150px|डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर [[इ.स. १९२५]] रोजी [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी त्यांच्या "'''शुक्रवारी'''" या नागपूर येथील निवासस्थानी केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=T81EDwAAQBAJ&pg=PT3&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwj1rOHViaOCAxUxyDgGHQZ6Dz4Q6AF6BAgGEAI#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&f=false|title=Dr. Keshav Hedgewar: राष्ट्रीय जीवनी माला - डॉ. केशव हेडगवार|last=Sharma|first=Harish Dutt|date=2017-12-29|publisher=Diamond Pocket Books Pvt Ltd|isbn=978-93-5278-568-1|language=hi}}</ref> १९२५ पासूनच हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय [[नागपूर]] येथे आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=RUhZEAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98&f=false|title=राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: एक स्वर्णिम यात्रा ( Rashtriya Swayamsewak Sangh : Ek SwarnimYatra )|last=Pandey )|first=प्रदीप कुमार उपाध्याय एवं डॉ॰ सूर्य प्रकाश पाण्डेय ( Pradeep Kumar Upadhyay & Dr Surya Prakash|date=2022-01-15|publisher=K.K. Publications|language=hi}}</ref>
संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या गेलेले [[धर्मांतर]], पुरोगामी आणि वैश्विकरणामुळे येणाऱ्या पाश्चात्य जीवनशैलीच्या विघातक प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीवादाच्या जहालवादास नकार, अल्पसंख्याकांचे काँग्रेस/महात्मा गांधी यांच्याकडून होणारे नको तेवढे लाड आणि यांचा लोकानुनय ही प्रमुख कारणे होती.
==कार्यतत्त्व ==
भारताला आपली [[मातृभूमी]] मानणारे हे सगळे [[हिंदू]] आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books?id=iUFalxUFFWkC&pg=PA44&source=gbs_toc_r&cad=2#v=onepage&q=RSS&f=false|title=Hindu Mahasabha in Colonial North India, 1915-1930: Constructing Nation and History|last=Bapu|first=Prabhu|date=2013|publisher=Routledge|isbn=9780415671651|language=en}}</ref> त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे.{{संदर्भ हवा}} हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक [[वर्ण]], [[जाती]], [[पंथ]] यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे.{{संदर्भ हवा}} हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात.
फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत [[अखंड भारत|अखंड भारताची]] निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.{{संदर्भ हवा}}
===राजकीय विचार===
संघ स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवून घेते. आणि स्वतःच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच (परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं) या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या अनेक विविध क्षेत्रात काम करणारया संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी [[वनवासी कल्याण आश्रम]], विद्यार्थी हितासाठी [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]], महिला शाखा [[राष्ट्र सेविका समिती]], पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा [[भारतीय जनता पक्ष]] हा राजकीय पक्ष इत्यादी.{{संदर्भ हवा}}
==संरचना==
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये [[स्वयंसेवक]] दैनंदिन हजेरी लावतात. [[सरसंघचालक]] हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. संघाच्या शाखा दररोज भरतात. त्याच प्रमाणे साप्ताहिक मिलन, आयटी मिलन (इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी) अशी आठवड्यातून एकदा भेट असते. संघाचे शिक्षा वर्ग चालतात. प्रथम, द्वितीय, तृतीय शिक्षा वर्ग. प्रथम वर्ग हा प्रत्येक प्रांतात होतो. द्वितीय वर्ग हा क्षेत्रात होतो. आणि तृतीय वर्ग हा सर्व भारताचा नागपूर येथे होतो. त्याचप्रमाणे अनेक शिबिरे संघातर्फे आयोजित केली जातात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.{{संदर्भ हवा}}
=== शाखा ===
[[File:वाद्यपथक संचलन २०२३.jpg|thumb|वाद्यपथक संचलन २०२३]]
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणाऱ्या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणाऱ्या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ एक तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा🚩 [[ध्वज]] उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे [[मैदानी खेळ]] खेळले जातात. याचबरोबर दंड आणि प्राचीन भारतीय युद्ध कला म्हणजेच नियुद्ध यांचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. शाखेत [[योगासने]] योग, कसरतीचे [[खेळ]] वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयांची माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा [[भारताचा इतिहास]], [[भारतीय तत्त्वज्ञान]], [[भारतीय संस्कृती]] तसेच चालू घडामोडी इत्यादी विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते. शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.
संघाच्या शाखेला स्वतःचा [[वाद्यवृंद]] असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.{{संदर्भ हवा}}
===प्रचारक===
पूर्णवेळ संघकार्य करणाऱ्या आणि राष्ट्रीयत्वाचा प्रचार करणाऱ्यांना [[प्रचारक]] म्हणतात. देशहितासाठी घरदार सोडून संघाची कामे करणारे आज अनेक प्रचारक आहेत. प्रत्येक प्रचाराकाकडे वेगळी जबाबदारी असते. अनेक जण आजीवन [[प्रचारक]] देखील असतात.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books/about/The_RSS_Story.html?id=s0RAAAAAMAAJ&redir_esc=y|title=The RSS Story|last=Malkani|first=K. R.|date=1980|publisher=Impex India|language=en}}</ref> राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व पदांवर हेच प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात.<ref name=":0" /> सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. सरसंघचालकांची निवड ही लोकशाही मार्गाने होत नसली तरी बाकी सर्व पदे ही लोकशाही मार्गाने निवडली जातात. सरसंघचालक हे केवळ मार्गदर्शन करू शकतात. निर्णय हे [[लोकशाही]] पद्धतीने आणि सरकार्यवाह यांच्या नेतृवाखाली होतात.{{संदर्भ हवा}}
===शिस्त===
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी [[शिस्त]] असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात.यालाच अनुशासन असे म्हणले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=yN0PEAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwi92KjIyqCCAxXmSmwGHVOhDEsQ6AF6BAgOEAI#v=onepage&q&f=false|title=Yashasvi Bharat (PB): Bestseller Book by Mohan Bhagwat: Yashasvi Bharat (PB)|last=Bhagwat|first=Mohan|date=2020-12-02|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-90378-21-0|language=hi}}</ref>
==विजयादशमी संचलन आणि मेळावा==
[[File:दसरा संचलन.jpg|thumb|दसरा संचलन]]
१९२५ साली विजयादशमी या दिवशी संघाची स्थापना झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=nwyCBAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Subodh Sangh / Nachiket Prakashan: सुबोध संघ|last=वैद्य|first=मा गो|date=2014-08-08|publisher=Nachiket Prakashan|language=mr}}</ref> त्याचे औचित्य साधून दरवर्षी विजयादशमी या दिवशी संघातील कार्यकर्ते संचलन करतात.शहरातील बा गावातील रस्त्यांवरून हे संचलन केले जाते. यामध्ये शाखेत जाणारे सर्व वयोगटातील कार्यकर्ते गणवेश घालून सहभागी होतात. राष्ट्र सेविका समिती सदस्या यांचेही अशाच प्रकारचे संचलन केले जाते. यामध्ये घोषपथक, वाद्य पथक यांचा सहभाग असतो.दरवर्षी याच दिवशी दसरा मेळावासुद्धा आयोजित केला जातो ज्यामध्ये सरसंघचालक सर्व कार्यकर्ते आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-rss-dasara-celebration-nagpur-vijayadashmi-pared-marathi-news-abp-majha-1221794|title=RSS Dasara Celebration : नागपुरात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन|date=2023-10-24|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2023-10-24}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/nagpur/in-nagpur-rashtriya-swayamsevak-sangh-chief-mohan-bhagwat-speech-on-dasara-melava-preparations-for-vijayadashami-vmb-67-css-98-4004631/|title=राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्या विजयादशमी उत्सव, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?|date=2023-10-23|website=Loksatta|language=mr|access-date=2023-10-24}}</ref>
==टीका==
[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली होती.. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा [[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=04JwBgAAQBAJ&pg=PP6&dq=ban+on+rashtriya+swayamsevak+sangh&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiC9aby5aDaAhVHRY8KHUPWBPgQ6AEISTAG#v=onepage&q=ban%20on%20rashtriya%20swayamsevak%20sangh&f=false|title=Pandit Deen Dayal Upadhyaya|last='Salil'|first=Anil Kumar|date=101|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789351863519|language=en}}</ref> जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली. या अटी अशा होत्या : रा. स्व. संघ लिखित व प्रकाशित घटना स्वीकारेल, आपले कार्यविधी सांस्कृतिक क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवेल व राजकारणात पडणार नाही, हिंसा व गोपनीयतेचा त्याग करेल, भारतीय ध्वज व संविधानाप्रती निष्ठा बाळगेल आणि लोकशाही पद्धतीने संघटनेची बांधणी करेल.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=dE9qEg-NgHMC&printsec=frontcover&dq=indian+since+independence&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjM5_rQ5qDaAhUEMY8KHY63Bw0Q6AEIKDAA#v=onepage&q=indian%20since%20independence&f=false|title=India Since Independence|last=Chandra|first=Bipan|last2=Mukherjee|first2=Aditya|last3=Mukherjee|first3=Mridula|date=2008|publisher=Penguin Books India|year=|isbn=9780143104094|location=|pages=101|language=en}}</ref>
याचबरोबर संघ केवळ ब्राह्मणी हितासाठीच कार्यरत असल्याची टीकाही केली जाते. संघ वेळोवेळी जातीभेदाचा निषेध करत आला आहे व जातीवादाचा समूळ नाश करण्यासाठी प्रयत्नशीलआहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=JAFFRELOT|first=CHRISTOPHE|last2=MAHESHWARI|first2=MALVIKA|date=2011|title=Paradigm Shifts by the RSS? Lessons from Aseemanand's Confession|दुवा=http://www.jstor.org/stable/27918118|journal=Economic and Political Weekly|volume=46|issue=6|pages=42–46}}</ref> संघाचे आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक ब्राह्मणच झालेले आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|last=FULLER|first=C.J.|date=2000-06-01|title=The saffron wave: democracy and Hindu nationalism in modern India. vi|दुवा=http://go.galegroup.com/ps/anonymous?id=GALE%7CA64389139&sid=googleScholar&v=2.1&it=r&linkaccess=fulltext&issn=13590987&p=AONE&sw=w&authCount=1&isAnonymousEntry=true|journal=Journal of the Royal Anthropological Institute|language=English|volume=6|issue=2}}</ref>
==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था==
* [[भारतीय जनसंघ]]
* [[भारतीय जनता पक्ष]] (पूर्वीचा [[भारतीय जनसंघ]])
* [[भारतीय मजदूर संघ]]
* [[भारतीय किसान संघ]]
* [[सेवा भारती]]
* [[विद्या भारती]]
* [[संस्कृत भारती]]
* [[स्वदेशी जागरण मंच]]
* [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]]
* [[हिंदू स्वयंसेवक संघ]]
* [[विश्व हिंदू परिषद]]
* [[वनवासी कल्याण आश्रम]]
* [[राष्ट्रीय मुस्लिम मंच]]
* [[संस्कार भारती]]
* [[प्रसार भारती]]
* [[विज्ञान भारती]]
* [[डिजिटल भारती]]
* [[स्वामी विवेकानंद सेवा समिती]]
* [[सहकार भारती]]
* [[सेवा सहयोग]]
* [[समर्थ भारत]]
* [[एकल विद्यालय]]
* [[स्व-रूपवर्धिनी]]
* [[संस्कृती संवर्धन संस्था]]
* [[बालगोकुलम]]
* [[आरोग्य भारती]]
* [[प्रबोधन मंच]]
* [[जनकल्याण समिती]]
* [[राष्ट्रीय शिक्षण संस्था]]
==आजवरचे सरसंघचालक==
* [[केशव बळीराम हेडगेवार|डॉ.केशव बळीराम हेडगेवार (डॉक्टरजी)]]
* [[माधव गोळवलकर|माधव गोळवलकर (श्रीगुरुजी)]]
* [[मधुकर दत्तात्रेय देवरस|मधुकर देवरस (बाळासाहेब देवरस)]]
* [[राजेंद्रसिंह|प्रो.राजेंद्र सिंह (रज्जू भैय्या)]]
* [[के.एस. सुदर्शन|के.एस. सुदर्शन (सुदर्शनजी)]]<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=6b11zgEACAAJ&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y|title=5 Sarsanghchalak|last=Anand|first=Arun|date=2020|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-90315-56-7|language=hi}}</ref>
* [[मोहन भागवत|डॉ.मोहन भागवत (मोहनजी)]] २१ मार्च २००९ पासून
==प्रार्थना ==
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे <br>
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् । <br>
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे <br>
पतत्त्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता <br>
इमे सादरं त्वां नमामो वयम् <br>
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् <br>
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । <br>
अजय्यांच विश्वस्य देहीश शक्तिम् <br>
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् <br>
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गम् <br>
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रम् <br>
परं साधनं नाम वीरव्रतम् <br>
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा <br>
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । <br>
विजेत्रीच नः संहता कार्यशक्तिर् <br>
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । <br>
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् <br>
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।। <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=XwhaDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE&hl=en|title=Hamari Prarthana aur Pratigya|last=Soni|first=Suresh|date=2016-04-01|publisher=Suruchi Prakashan|isbn=978-93-84414-71-9|language=hi}}</ref><br>
<br>
।। भारत माता की जय ।।
<br>
अर्थ: हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.
हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, [[हिंदुराष्ट्र|हिंदुराष्ट्राचे]] आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
।।भारत माता की जय।।
==संघाच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी करणारी पुस्तके==
* आरएसएस (लेखक [[जयदेव डोळे]])
* बंच ऑफ थॉट्स (इंग्रजी), [[मा.स. गोळवलकर]]
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (लेखक:[[नानाजी देशमुख]])
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की 'पहली अग्नि परीक्षा (हिंदी), लेखक - ?
* रा.स्व. संघातील देवरस-पर्व (विराग श्रीकृष्ण पाचपोर)
* वी ऑर अवर नेशनहुड डिफाइण्ड (इंग्रजी: मा.स. गोळवलकर)
* संघ कार्यपद्धति का विकास (बापूराव वऱ्हाडपांडे)
याप्रमाणे संघ पुस्तके उपलब्ध आहेत.
== चित्रदालन ==
<gallery>
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ building Nagpur Maharashtra main entrance.JPG|संघ कार्यालय मुख्य प्रवेशद्वार
File:Lion icons at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Nagpur Maharashtra.JPG|संघाचे चिन्ह [[सिंह]]
File:Sangha pracarak राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:Sangha pracarak स्वयंसेवक संघ.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangraha.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangrah.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:Dr. Keshav Baliram Hedgewar राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangraha.JPG|पूज्य [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांचा पुतळा
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift.JPG|संघाला मिळालेल्या भेटी
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift from London Metropolitan police department England.JPG|[[लंडन]] मेट्रोपोलिटन पोलिसांनी संघाच्या कार्याबद्दल केलेला गौरव
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift from Hindu Council of Kenya.JPG|[[केन्या]]च्या काउंसिलने संघाच्या कार्याबद्दल केलेला गौरव
File:Dr. Keshav Baliram Hedgewar figure at the main office in nagpur.JPG|पूज्य डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचा पूर्णाकृती पुतळा
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gifts from Adivasis.JPG|आदिवासीं बाधवांनी दिलेल्या भेटी
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ gifts from Adivasis.JPG|आदिवासीं बाधवांनी दिलेल्या भेटी
File:Welcome from City of Milpitas California, USA to K Sudarshan राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.JPG|संघ सरचालकांचे सिटी ऑफ मिलपिटास, [[कॅलिफोर्निया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] यांनी केलेले स्वागत.
File:Icons main gallary at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ office.JPG| संघ सरचालकांनी उत्तरार्धात वापरलेली खुर्ची
File:RSS Icons main gallary at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ office.JPG|[[सिंह]]
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ main office.JPG|पहिली शाखा भरली ते मैदान
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ main office where first meeting took place.JPG|पहिली शाखा भरली ते [[नागपूर]] येथील मैदान
</gallery>
==हे पहा==
* [[हिंदुत्व]]
* [[विश्व हिंदू परिषद]]
* [[बजरंग दल]]
* [[भारतीय जनता पक्ष]]
* [[राष्ट्रवाद]]
* [[ऑर्गनायझर]] (संघाचे आंग्लभाषीय मुखपत्र)
* [[पांचजन्य]] (संघाचे राष्ट्रभाषीय ([[हिंदी भाषा]]) मुखपत्र)
* [[फॅसिझम]]
* [[राष्ट्रीय सेवा योजना]] (NSS)
* [[नेहरू युवा केंद्र संघटन]]
==बाह्य दुवे==
*[http://www.rss.org/ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.foil.org/politics/hindutva/abv.html अटल बिहारी वाजपेयींचे "संघ माझा प्राण"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050308154006/http://www.foil.org/politics/hindutva/abv.html |date=2005-03-08 }}
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp संघाची ध्येयदृष्टी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429130146/http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp |date=2005-04-29 }}
*[http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp संघाचे पराक्रम] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050413045235/http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp |date=2005-04-13 }}
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp संघ आणि अल्पसंख्याक] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429124657/http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp |date=2005-04-29 }}
*[http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक निबंध] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050413030632/http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml |date=2005-04-13 }}
*[http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm संघ आणि हिंदू आतंकवाद] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20041210140559/http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm |date=2004-12-10 }}
*[http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm डॉ. कोएंराड एल्स्ट यांच्या हिंदू राष्ट्रवादावरील पुस्तकातील एक प्रकरण ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050622085728/http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm |date=2005-06-22 }}
===संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था===
*[http://www.sevabharathi.org/ सेवा भारती]
*[http://www.vidyabharati.org/aboutus.asp विद्या भारती] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429064959/http://www.vidyabharati.org/aboutus.asp |date=2005-04-29 }}
*[http://www.swadeshi.org/dynamic/ स्वदेशी जागरण मंच] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050619084639/http://www.swadeshi.org/dynamic/ |date=2005-06-19 }}
*[http://www.abvp.org/ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050426084407/http://www.abvp.org/ |date=2005-04-26 }}
*[http://www.hssworld.org हिंदू स्वयंसेवक संघ]
*[http://www.vhp.org/ विश्व हिंदू परिषद]
*[[भारत विकास परिषद]]
*[[एकल विद्या]]
*[[जनकल्याण समिती]]
*समरसता साहित्य परिषद
==संदर्भ==
<references/>
[[वर्ग:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
[[वर्ग:संस्था]]
[[वर्ग:भारतातील स्वयंसेवी संस्था]]
[[वर्ग:भारतामधील समाजसेवी संघटना]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]
[[वर्ग:हिंदुत्व]]
[[वर्ग:हिंदू चळवळी आणि संघटना]]
[[वर्ग:भारतातील हिंदुत्ववादी संस्था]]
ms2ghoypldozljo6npreqafevjxi1qi
2690206
2690205
2026-06-20T04:21:26Z
~2026-24679-89
182431
/* */
2690206
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट संघटना
| name = राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
| image =
| type = स्वयंसेवी, निःस्वार्थ राष्ट्रभक्ति व परिपूर्ण कौटुंबिक संस्था<ref name="Andersen 1987 111">{{स्रोत पुस्तक|last=Andersen|first=Walter K.|authors=Shridhar D. Damle|title=The Brotherhood in Saffron: The Rashtriya Swayamsevak Sangh and Hindu Revivalism|year=1987|publisher=Westview Press|location= Boulder|isbn=0-8133-7358-1|page=111}}</ref><ref name="McLeod2002">{{स्रोत पुस्तक|last=McLeod|first=John|title=The history of India|दुवा=http://books.google.com/?id=DAwmUphO6eAC&pg=PA209|accessdate=11 June 2010|year=2002|publisher=Greenwood Publishing Group|isbn=978-0-313-31459-9|pages=209–}}</ref>
| established = [[विजयादशमी]]दिवशी, १९२५
| founder = [[केशव बळीराम हेडगेवार]]
| location = [[नागपूर]] (मुख्यालय)
| coordinates = {{Coord|21.04|N|79.16|E|}}
| origins =
| area_served = अखिल भारत
| product =
| mission = "मातृभूमीची निस्वार्थ सेवा" <br> परंवैभमं नेतूमेतत स्वराष्ट्रम्
| focus =
| method =
| revenue =
| endowment =
| num_volunteers = १ ते ३ कोटी
| num_employees =
| num_members = १ ते ४ कोटी
| subsid =
| opponents =
| owner =
| slogan = परंवैभमं नेतूमेतत स्वराष्ट्रम्
| former name =
| homepage = {{URL|http://www.rss.org/}}
| dissolved =
| footnotes =
| image_border = yes
}}
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' (''RSS'') ही एक हिंदूत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=momnzgEACAAJ&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y|title=Janiye Sangh Ko|last=Anand|first=Arun|date=2021-01-02|publisher=PRABHAT PRAKASHAN PVT Limited|isbn=978-93-86231-91-8|language=hi}}</ref> सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. [[इ. स. १९९०]]च्या दशकापर्यंत या संस्थेने राष्ट्रभक्ती व संस्कृतीच्या प्रसार प्रसार व संवर्धनासाठी अनेक शाळा आणि समाजोपयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य स्थापन केलेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=b8k4rEPvq_8C&printsec=frontcover&dq=Encyclopedia+of+modern+worldwide+extremists+and+extremist+groups&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiag8Xv4qDaAhWIvY8KHdwnDQgQ6AEIJzAA#v=onepage&q=rss&f=false|title=Encyclopedia of Modern Worldwide Extremists and Extremist Groups|last=Atkins|first=Stephen E.|date=2004|publisher=Greenwood Publishing Group|isbn=9780313324857|location=|pages=10 आणि 264|language=en}}</ref> नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात.{{संदर्भ हवा}}
जागृत, सशक्त संघटीत, समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाचे अथक अविरत प्रयत्न सुरू आहेत. निद्रिस्त भारत पुन्हा जागृत व्हावा यासाठी आपल्या उपसंस्थाद्वारे अनेक माध्यमातून कार्य सुरू असते. सर्वस्पर्शी व सर्वव्यापी व सर्वग्राही होऊन देशाच्या कणकणातून राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील असतो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books/about/K_S_Sudarshan.html?id=IBZyXwAACAAJ&redir_esc=y|title=K. S. Sudarshan|last=Victorino|first=Terrence James|date=2011-07-24|publisher=Log Press|isbn=9786135669138|language=en}}</ref>
== स्थापना ==
[[File:Dr. Hedgevar.jpg|thumb|right|150px|डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर [[इ.स. १९२५]] रोजी [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी त्यांच्या "'''शुक्रवारी'''" या नागपूर येथील निवासस्थानी केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=T81EDwAAQBAJ&pg=PT3&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwj1rOHViaOCAxUxyDgGHQZ6Dz4Q6AF6BAgGEAI#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&f=false|title=Dr. Keshav Hedgewar: राष्ट्रीय जीवनी माला - डॉ. केशव हेडगवार|last=Sharma|first=Harish Dutt|date=2017-12-29|publisher=Diamond Pocket Books Pvt Ltd|isbn=978-93-5278-568-1|language=hi}}</ref> १९२५ पासूनच हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय [[नागपूर]] येथे आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=RUhZEAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98&f=false|title=राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: एक स्वर्णिम यात्रा ( Rashtriya Swayamsewak Sangh : Ek SwarnimYatra )|last=Pandey )|first=प्रदीप कुमार उपाध्याय एवं डॉ॰ सूर्य प्रकाश पाण्डेय ( Pradeep Kumar Upadhyay & Dr Surya Prakash|date=2022-01-15|publisher=K.K. Publications|language=hi}}</ref>
संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या गेलेले [[धर्मांतर]], पुरोगामी आणि वैश्विकरणामुळे येणाऱ्या पाश्चात्य जीवनशैलीच्या विघातक प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीवादाच्या जहालवादास नकार, अल्पसंख्याकांचे काँग्रेस/महात्मा गांधी यांच्याकडून होणारे नको तेवढे लाड आणि यांचा लोकानुनय ही प्रमुख कारणे होती.
==कार्यतत्त्व ==
भारताला आपली [[मातृभूमी]] मानणारे हे सगळे [[हिंदू]] आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books?id=iUFalxUFFWkC&pg=PA44&source=gbs_toc_r&cad=2#v=onepage&q=RSS&f=false|title=Hindu Mahasabha in Colonial North India, 1915-1930: Constructing Nation and History|last=Bapu|first=Prabhu|date=2013|publisher=Routledge|isbn=9780415671651|language=en}}</ref> त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे.{{संदर्भ हवा}} हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक [[वर्ण]], [[जाती]], [[पंथ]] यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे.{{संदर्भ हवा}} हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात.
फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत [[अखंड भारत|अखंड भारताची]] निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.{{संदर्भ हवा}}
===राजकीय विचार===
संघ स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवून घेते. आणि स्वतःच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच (परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं) या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या अनेक विविध क्षेत्रात काम करणारया संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी [[वनवासी कल्याण आश्रम]], विद्यार्थी हितासाठी [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]], महिला शाखा [[राष्ट्र सेविका समिती]], पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा [[भारतीय जनता पक्ष]] हा राजकीय पक्ष इत्यादी.{{संदर्भ हवा}}
==संरचना==
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये [[स्वयंसेवक]] दैनंदिन हजेरी लावतात. [[सरसंघचालक]] हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. संघाच्या शाखा दररोज भरतात. त्याच प्रमाणे साप्ताहिक मिलन, आयटी मिलन (इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी) अशी आठवड्यातून एकदा भेट असते. संघाचे शिक्षा वर्ग चालतात. प्रथम, द्वितीय, तृतीय शिक्षा वर्ग. प्रथम वर्ग हा प्रत्येक प्रांतात होतो. द्वितीय वर्ग हा क्षेत्रात होतो. आणि तृतीय वर्ग हा सर्व भारताचा नागपूर येथे होतो. त्याचप्रमाणे अनेक शिबिरे संघातर्फे आयोजित केली जातात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.{{संदर्भ हवा}}
=== शाखा ===
[[File:वाद्यपथक संचलन २०२३.jpg|thumb|वाद्यपथक संचलन २०२३]]
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणाऱ्या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणाऱ्या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ एक तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा🚩 [[ध्वज]] उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे [[मैदानी खेळ]] खेळले जातात. याचबरोबर दंड आणि प्राचीन भारतीय युद्ध कला म्हणजेच नियुद्ध यांचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. शाखेत [[योगासने]] योग, कसरतीचे [[खेळ]] वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयांची माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा [[भारताचा इतिहास]], [[भारतीय तत्त्वज्ञान]], [[भारतीय संस्कृती]] तसेच चालू घडामोडी इत्यादी विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते. शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.
संघाच्या शाखेला स्वतःचा [[वाद्यवृंद]] असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.{{संदर्भ हवा}}
===प्रचारक===
पूर्णवेळ संघकार्य करणाऱ्या आणि राष्ट्रीयत्वाचा प्रचार करणाऱ्यांना [[प्रचारक]] म्हणतात. देशहितासाठी घरदार सोडून संघाची कामे करणारे आज अनेक प्रचारक आहेत. प्रत्येक प्रचाराकाकडे वेगळी जबाबदारी असते. अनेक जण आजीवन [[प्रचारक]] देखील असतात.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books/about/The_RSS_Story.html?id=s0RAAAAAMAAJ&redir_esc=y|title=The RSS Story|last=Malkani|first=K. R.|date=1980|publisher=Impex India|language=en}}</ref> राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व पदांवर हेच प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात.<ref name=":0" /> सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. सरसंघचालकांची निवड ही लोकशाही मार्गाने होत नसली तरी बाकी सर्व पदे ही लोकशाही मार्गाने निवडली जातात. सरसंघचालक हे केवळ मार्गदर्शन करू शकतात. निर्णय हे [[लोकशाही]] पद्धतीने आणि सरकार्यवाह यांच्या नेतृवाखाली होतात.{{संदर्भ हवा}}
===शिस्त===
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी [[शिस्त]] असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात.यालाच अनुशासन असे म्हणले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=yN0PEAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwi92KjIyqCCAxXmSmwGHVOhDEsQ6AF6BAgOEAI#v=onepage&q&f=false|title=Yashasvi Bharat (PB): Bestseller Book by Mohan Bhagwat: Yashasvi Bharat (PB)|last=Bhagwat|first=Mohan|date=2020-12-02|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-90378-21-0|language=hi}}</ref>
==विजयादशमी संचलन आणि मेळावा==
[[File:दसरा संचलन.jpg|thumb|दसरा संचलन]]
१९२५ साली विजयादशमी या दिवशी संघाची स्थापना झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=nwyCBAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Subodh Sangh / Nachiket Prakashan: सुबोध संघ|last=वैद्य|first=मा गो|date=2014-08-08|publisher=Nachiket Prakashan|language=mr}}</ref> त्याचे औचित्य साधून दरवर्षी विजयादशमी या दिवशी संघातील कार्यकर्ते संचलन करतात.शहरातील बा गावातील रस्त्यांवरून हे संचलन केले जाते. यामध्ये शाखेत जाणारे सर्व वयोगटातील कार्यकर्ते गणवेश घालून सहभागी होतात. राष्ट्र सेविका समिती सदस्या यांचेही अशाच प्रकारचे संचलन केले जाते. यामध्ये घोषपथक, वाद्य पथक यांचा सहभाग असतो.दरवर्षी याच दिवशी दसरा मेळावासुद्धा आयोजित केला जातो ज्यामध्ये सरसंघचालक सर्व कार्यकर्ते आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-rss-dasara-celebration-nagpur-vijayadashmi-pared-marathi-news-abp-majha-1221794|title=RSS Dasara Celebration : नागपुरात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन|date=2023-10-24|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2023-10-24}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/nagpur/in-nagpur-rashtriya-swayamsevak-sangh-chief-mohan-bhagwat-speech-on-dasara-melava-preparations-for-vijayadashami-vmb-67-css-98-4004631/|title=राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्या विजयादशमी उत्सव, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?|date=2023-10-23|website=Loksatta|language=mr|access-date=2023-10-24}}</ref>
==टीका==
[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली होती.. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा [[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=04JwBgAAQBAJ&pg=PP6&dq=ban+on+rashtriya+swayamsevak+sangh&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiC9aby5aDaAhVHRY8KHUPWBPgQ6AEISTAG#v=onepage&q=ban%20on%20rashtriya%20swayamsevak%20sangh&f=false|title=Pandit Deen Dayal Upadhyaya|last='Salil'|first=Anil Kumar|date=101|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789351863519|language=en}}</ref> जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली. या अटी अशा होत्या : रा. स्व. संघ लिखित व प्रकाशित घटना स्वीकारेल, आपले कार्यविधी सांस्कृतिक क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवेल व राजकारणात पडणार नाही, हिंसा व गोपनीयतेचा त्याग करेल, भारतीय ध्वज व संविधानाप्रती निष्ठा बाळगेल आणि लोकशाही पद्धतीने संघटनेची बांधणी करेल.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=dE9qEg-NgHMC&printsec=frontcover&dq=indian+since+independence&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjM5_rQ5qDaAhUEMY8KHY63Bw0Q6AEIKDAA#v=onepage&q=indian%20since%20independence&f=false|title=India Since Independence|last=Chandra|first=Bipan|last2=Mukherjee|first2=Aditya|last3=Mukherjee|first3=Mridula|date=2008|publisher=Penguin Books India|year=|isbn=9780143104094|location=|pages=101|language=en}}</ref>
याचबरोबर संघ केवळ ब्राह्मणी हितासाठीच कार्यरत असल्याची टीकाही केली जाते. संघ वेळोवेळी जातीभेदाचा निषेध करत आला आहे व जातीवादाचा समूळ नाश करण्यासाठी प्रयत्नशीलआहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=JAFFRELOT|first=CHRISTOPHE|last2=MAHESHWARI|first2=MALVIKA|date=2011|title=Paradigm Shifts by the RSS? Lessons from Aseemanand's Confession|दुवा=http://www.jstor.org/stable/27918118|journal=Economic and Political Weekly|volume=46|issue=6|pages=42–46}}</ref> संघाचे आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक ब्राह्मणच झालेले आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|last=FULLER|first=C.J.|date=2000-06-01|title=The saffron wave: democracy and Hindu nationalism in modern India. vi|दुवा=http://go.galegroup.com/ps/anonymous?id=GALE%7CA64389139&sid=googleScholar&v=2.1&it=r&linkaccess=fulltext&issn=13590987&p=AONE&sw=w&authCount=1&isAnonymousEntry=true|journal=Journal of the Royal Anthropological Institute|language=English|volume=6|issue=2}}</ref>
==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था==
* [[भारतीय जनसंघ]]
* [[भारतीय जनता पक्ष]] (पूर्वीचा [[भारतीय जनसंघ]])
* [[भारतीय मजदूर संघ]]
* [[भारतीय किसान संघ]]
* [[सेवा भारती]]
* [[विद्या भारती]]
* [[संस्कृत भारती]]
* [[स्वदेशी जागरण मंच]]
* [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]]
* [[हिंदू स्वयंसेवक संघ]]
* [[विश्व हिंदू परिषद]]
* [[वनवासी कल्याण आश्रम]]
* [[राष्ट्रीय मुस्लिम मंच]]
* [[संस्कार भारती]]
* [[प्रसार भारती]]
* [[विज्ञान भारती]]
* [[डिजिटल भारती]]
* [[स्वामी विवेकानंद सेवा समिती]]
* [[सहकार भारती]]
* [[सेवा सहयोग]]
* [[समर्थ भारत]]
* [[एकल विद्यालय]]
* [[स्व-रूपवर्धिनी]]
* [[संस्कृती संवर्धन संस्था]]
* [[बालगोकुलम]]
* [[आरोग्य भारती]]
* [[प्रबोधन मंच]]
* [[जनकल्याण समिती]]
* [[राष्ट्रीय शिक्षण संस्था]]
==आजवरचे सरसंघचालक==
* [[केशव बळीराम हेडगेवार|डॉ.केशव बळीराम हेडगेवार (डॉक्टरजी)]]
* [[माधव गोळवलकर|माधव गोळवलकर (श्रीगुरुजी)]]
* [[मधुकर दत्तात्रेय देवरस|मधुकर देवरस (बाळासाहेब देवरस)]]
* [[राजेंद्रसिंह|प्रो.राजेंद्र सिंह (रज्जू भैय्या)]]
* [[के.एस. सुदर्शन|के.एस. सुदर्शन (सुदर्शनजी)]]<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=6b11zgEACAAJ&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y|title=5 Sarsanghchalak|last=Anand|first=Arun|date=2020|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-90315-56-7|language=hi}}</ref>
* [[मोहन भागवत|डॉ.मोहन भागवत (मोहनजी)]] २१ मार्च २००९ पासून
==प्रार्थना ==
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे <br>
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् । <br>
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे <br>
पतत्त्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता <br>
इमे सादरं त्वां नमामो वयम् <br>
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् <br>
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । <br>
अजय्यांच विश्वस्य देहीश शक्तिम् <br>
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् <br>
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गम् <br>
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रम् <br>
परं साधनं नाम वीरव्रतम् <br>
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा <br>
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । <br>
विजेत्रीच नः संहता कार्यशक्तिर् <br>
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । <br>
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् <br>
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।। <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=XwhaDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE&hl=en|title=Hamari Prarthana aur Pratigya|last=Soni|first=Suresh|date=2016-04-01|publisher=Suruchi Prakashan|isbn=978-93-84414-71-9|language=hi}}</ref><br>
<br>
।। भारत माता की जय ।।
<br>
अर्थ: हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.
हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, [[हिंदुराष्ट्र|हिंदुराष्ट्राचे]] आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
।।भारत माता की जय।।
==संघाच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी करणारी पुस्तके==
* आरएसएस (लेखक [[जयदेव डोळे]])
* बंच ऑफ थॉट्स (इंग्रजी), [[मा.स. गोळवलकर]]
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (लेखक:[[नानाजी देशमुख]])
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की 'पहली अग्नि परीक्षा (हिंदी), लेखक - ?
* रा.स्व. संघातील देवरस-पर्व (विराग श्रीकृष्ण पाचपोर)
* वी ऑर अवर नेशनहुड डिफाइण्ड (इंग्रजी: मा.स. गोळवलकर)
* संघ कार्यपद्धति का विकास (बापूराव वऱ्हाडपांडे)
याप्रमाणे संघ पुस्तके उपलब्ध आहेत.
== चित्रदालन ==
<gallery>
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ building Nagpur Maharashtra main entrance.JPG|संघ कार्यालय मुख्य प्रवेशद्वार
File:Lion icons at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Nagpur Maharashtra.JPG|संघाचे चिन्ह [[सिंह]]
File:Sangha pracarak राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:Sangha pracarak स्वयंसेवक संघ.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangraha.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangrah.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:Dr. Keshav Baliram Hedgewar राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangraha.JPG|पूज्य [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांचा पुतळा
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift.JPG|संघाला मिळालेल्या भेटी
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift from London Metropolitan police department England.JPG|[[लंडन]] मेट्रोपोलिटन पोलिसांनी संघाच्या कार्याबद्दल केलेला गौरव
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift from Hindu Council of Kenya.JPG|[[केन्या]]च्या काउंसिलने संघाच्या कार्याबद्दल केलेला गौरव
File:Dr. Keshav Baliram Hedgewar figure at the main office in nagpur.JPG|पूज्य डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचा पूर्णाकृती पुतळा
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gifts from Adivasis.JPG|आदिवासीं बाधवांनी दिलेल्या भेटी
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ gifts from Adivasis.JPG|आदिवासीं बाधवांनी दिलेल्या भेटी
File:Welcome from City of Milpitas California, USA to K Sudarshan राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.JPG|संघ सरचालकांचे सिटी ऑफ मिलपिटास, [[कॅलिफोर्निया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] यांनी केलेले स्वागत.
File:Icons main gallary at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ office.JPG| संघ सरचालकांनी उत्तरार्धात वापरलेली खुर्ची
File:RSS Icons main gallary at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ office.JPG|[[सिंह]]
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ main office.JPG|पहिली शाखा भरली ते मैदान
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ main office where first meeting took place.JPG|पहिली शाखा भरली ते [[नागपूर]] येथील मैदान
</gallery>
==हे पहा==
* [[हिंदुत्व]]
* [[विश्व हिंदू परिषद]]
* [[बजरंग दल]]
* [[भारतीय जनता पक्ष]]
* [[राष्ट्रवाद]]
* [[ऑर्गनायझर]] (संघाचे आंग्लभाषीय मुखपत्र)
* [[पांचजन्य]] (संघाचे राष्ट्रभाषीय ([[हिंदी भाषा]]) मुखपत्र)
* [[फॅसिझम]]
* [[राष्ट्रीय सेवा योजना]] (NSS)
* [[नेहरू युवा केंद्र संघटन]]
==बाह्य दुवे==
*[http://www.rss.org/ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.foil.org/politics/hindutva/abv.html अटल बिहारी वाजपेयींचे "संघ माझा प्राण"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050308154006/http://www.foil.org/politics/hindutva/abv.html |date=2005-03-08 }}
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp संघाची ध्येयदृष्टी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429130146/http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp |date=2005-04-29 }}
*[http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp संघाचे पराक्रम] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050413045235/http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp |date=2005-04-13 }}
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp संघ आणि अल्पसंख्याक] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429124657/http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp |date=2005-04-29 }}
*[http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक निबंध] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050413030632/http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml |date=2005-04-13 }}
*[http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm संघ आणि हिंदू आतंकवाद] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20041210140559/http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm |date=2004-12-10 }}
*[http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm डॉ. कोएंराड एल्स्ट यांच्या हिंदू राष्ट्रवादावरील पुस्तकातील एक प्रकरण ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050622085728/http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm |date=2005-06-22 }}
===संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था===
*[http://www.sevabharathi.org/ सेवा भारती]
*[http://www.vidyabharati.org/aboutus.asp विद्या भारती] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429064959/http://www.vidyabharati.org/aboutus.asp |date=2005-04-29 }}
*[http://www.swadeshi.org/dynamic/ स्वदेशी जागरण मंच] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050619084639/http://www.swadeshi.org/dynamic/ |date=2005-06-19 }}
*[http://www.abvp.org/ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050426084407/http://www.abvp.org/ |date=2005-04-26 }}
*[http://www.hssworld.org हिंदू स्वयंसेवक संघ]
*[http://www.vhp.org/ विश्व हिंदू परिषद]
*[[भारत विकास परिषद]]
*[[एकल विद्या]]
*[[जनकल्याण समिती]]
*समरसता साहित्य परिषद
==संदर्भ==
<references/>
[[वर्ग:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
[[वर्ग:संस्था]]
[[वर्ग:भारतातील स्वयंसेवी संस्था]]
[[वर्ग:भारतामधील समाजसेवी संघटना]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]
[[वर्ग:हिंदुत्व]]
[[वर्ग:हिंदू चळवळी आणि संघटना]]
[[वर्ग:भारतातील हिंदुत्ववादी संस्था]]
ssn73tdoxuigiptvtvelbdcvm1fcqn0
2690207
2690206
2026-06-20T04:22:18Z
~2026-24679-89
182431
/* सरसंघचालक यादी */
2690207
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट संघटना
| name = राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
| image =
| type = स्वयंसेवी, निःस्वार्थ राष्ट्रभक्ति व परिपूर्ण कौटुंबिक संस्था<ref name="Andersen 1987 111">{{स्रोत पुस्तक|last=Andersen|first=Walter K.|authors=Shridhar D. Damle|title=The Brotherhood in Saffron: The Rashtriya Swayamsevak Sangh and Hindu Revivalism|year=1987|publisher=Westview Press|location= Boulder|isbn=0-8133-7358-1|page=111}}</ref><ref name="McLeod2002">{{स्रोत पुस्तक|last=McLeod|first=John|title=The history of India|दुवा=http://books.google.com/?id=DAwmUphO6eAC&pg=PA209|accessdate=11 June 2010|year=2002|publisher=Greenwood Publishing Group|isbn=978-0-313-31459-9|pages=209–}}</ref>
| established = [[विजयादशमी]]दिवशी, १९२५
| founder = [[केशव बळीराम हेडगेवार]]
| location = [[नागपूर]] (मुख्यालय)
| coordinates = {{Coord|21.04|N|79.16|E|}}
| origins =
| area_served = अखिल भारत
| product =
| mission = "मातृभूमीची निस्वार्थ सेवा" <br> परंवैभमं नेतूमेतत स्वराष्ट्रम्
| focus =
| method =
| revenue =
| endowment =
| num_volunteers = १ ते ३ कोटी
| num_employees =
| num_members = १ ते ४ कोटी
| subsid =
| opponents =
| owner =
| slogan = परंवैभमं नेतूमेतत स्वराष्ट्रम्
| former name =
| homepage = {{URL|http://www.rss.org/}}
| dissolved =
| footnotes =
| image_border = yes
}}
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' (''RSS'') ही एक हिंदूत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=momnzgEACAAJ&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y|title=Janiye Sangh Ko|last=Anand|first=Arun|date=2021-01-02|publisher=PRABHAT PRAKASHAN PVT Limited|isbn=978-93-86231-91-8|language=hi}}</ref> सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. [[इ. स. १९९०]]च्या दशकापर्यंत या संस्थेने राष्ट्रभक्ती व संस्कृतीच्या प्रसार प्रसार व संवर्धनासाठी अनेक शाळा आणि समाजोपयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य स्थापन केलेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=b8k4rEPvq_8C&printsec=frontcover&dq=Encyclopedia+of+modern+worldwide+extremists+and+extremist+groups&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiag8Xv4qDaAhWIvY8KHdwnDQgQ6AEIJzAA#v=onepage&q=rss&f=false|title=Encyclopedia of Modern Worldwide Extremists and Extremist Groups|last=Atkins|first=Stephen E.|date=2004|publisher=Greenwood Publishing Group|isbn=9780313324857|location=|pages=10 आणि 264|language=en}}</ref> नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात.{{संदर्भ हवा}}
जागृत, सशक्त संघटीत, समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाचे अथक अविरत प्रयत्न सुरू आहेत. निद्रिस्त भारत पुन्हा जागृत व्हावा यासाठी आपल्या उपसंस्थाद्वारे अनेक माध्यमातून कार्य सुरू असते. सर्वस्पर्शी व सर्वव्यापी व सर्वग्राही होऊन देशाच्या कणकणातून राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील असतो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books/about/K_S_Sudarshan.html?id=IBZyXwAACAAJ&redir_esc=y|title=K. S. Sudarshan|last=Victorino|first=Terrence James|date=2011-07-24|publisher=Log Press|isbn=9786135669138|language=en}}</ref>
== स्थापना ==
[[File:Dr. Hedgevar.jpg|thumb|right|150px|डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर [[इ.स. १९२५]] रोजी [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी त्यांच्या "'''शुक्रवारी'''" या नागपूर येथील निवासस्थानी केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=T81EDwAAQBAJ&pg=PT3&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwj1rOHViaOCAxUxyDgGHQZ6Dz4Q6AF6BAgGEAI#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&f=false|title=Dr. Keshav Hedgewar: राष्ट्रीय जीवनी माला - डॉ. केशव हेडगवार|last=Sharma|first=Harish Dutt|date=2017-12-29|publisher=Diamond Pocket Books Pvt Ltd|isbn=978-93-5278-568-1|language=hi}}</ref> १९२५ पासूनच हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय [[नागपूर]] येथे आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=RUhZEAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98&f=false|title=राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: एक स्वर्णिम यात्रा ( Rashtriya Swayamsewak Sangh : Ek SwarnimYatra )|last=Pandey )|first=प्रदीप कुमार उपाध्याय एवं डॉ॰ सूर्य प्रकाश पाण्डेय ( Pradeep Kumar Upadhyay & Dr Surya Prakash|date=2022-01-15|publisher=K.K. Publications|language=hi}}</ref>
संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या गेलेले [[धर्मांतर]], पुरोगामी आणि वैश्विकरणामुळे येणाऱ्या पाश्चात्य जीवनशैलीच्या विघातक प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीवादाच्या जहालवादास नकार, अल्पसंख्याकांचे काँग्रेस/महात्मा गांधी यांच्याकडून होणारे नको तेवढे लाड आणि यांचा लोकानुनय ही प्रमुख कारणे होती.
==कार्यतत्त्व ==
भारताला आपली [[मातृभूमी]] मानणारे हे सगळे [[हिंदू]] आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books?id=iUFalxUFFWkC&pg=PA44&source=gbs_toc_r&cad=2#v=onepage&q=RSS&f=false|title=Hindu Mahasabha in Colonial North India, 1915-1930: Constructing Nation and History|last=Bapu|first=Prabhu|date=2013|publisher=Routledge|isbn=9780415671651|language=en}}</ref> त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे.{{संदर्भ हवा}} हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक [[वर्ण]], [[जाती]], [[पंथ]] यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे.{{संदर्भ हवा}} हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात.
फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत [[अखंड भारत|अखंड भारताची]] निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.{{संदर्भ हवा}}
===राजकीय विचार===
संघ स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवून घेते. आणि स्वतःच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच (परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं) या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या अनेक विविध क्षेत्रात काम करणारया संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी [[वनवासी कल्याण आश्रम]], विद्यार्थी हितासाठी [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]], महिला शाखा [[राष्ट्र सेविका समिती]], पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा [[भारतीय जनता पक्ष]] हा राजकीय पक्ष इत्यादी.{{संदर्भ हवा}}
==संरचना==
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये [[स्वयंसेवक]] दैनंदिन हजेरी लावतात. [[सरसंघचालक]] हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. संघाच्या शाखा दररोज भरतात. त्याच प्रमाणे साप्ताहिक मिलन, आयटी मिलन (इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी) अशी आठवड्यातून एकदा भेट असते. संघाचे शिक्षा वर्ग चालतात. प्रथम, द्वितीय, तृतीय शिक्षा वर्ग. प्रथम वर्ग हा प्रत्येक प्रांतात होतो. द्वितीय वर्ग हा क्षेत्रात होतो. आणि तृतीय वर्ग हा सर्व भारताचा नागपूर येथे होतो. त्याचप्रमाणे अनेक शिबिरे संघातर्फे आयोजित केली जातात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.{{संदर्भ हवा}}
=== शाखा ===
[[File:वाद्यपथक संचलन २०२३.jpg|thumb|वाद्यपथक संचलन २०२३]]
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणाऱ्या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणाऱ्या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ एक तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा🚩 [[ध्वज]] उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे [[मैदानी खेळ]] खेळले जातात. याचबरोबर दंड आणि प्राचीन भारतीय युद्ध कला म्हणजेच नियुद्ध यांचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. शाखेत [[योगासने]] योग, कसरतीचे [[खेळ]] वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयांची माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा [[भारताचा इतिहास]], [[भारतीय तत्त्वज्ञान]], [[भारतीय संस्कृती]] तसेच चालू घडामोडी इत्यादी विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते. शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.
संघाच्या शाखेला स्वतःचा [[वाद्यवृंद]] असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.{{संदर्भ हवा}}
===प्रचारक===
पूर्णवेळ संघकार्य करणाऱ्या आणि राष्ट्रीयत्वाचा प्रचार करणाऱ्यांना [[प्रचारक]] म्हणतात. देशहितासाठी घरदार सोडून संघाची कामे करणारे आज अनेक प्रचारक आहेत. प्रत्येक प्रचाराकाकडे वेगळी जबाबदारी असते. अनेक जण आजीवन [[प्रचारक]] देखील असतात.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books/about/The_RSS_Story.html?id=s0RAAAAAMAAJ&redir_esc=y|title=The RSS Story|last=Malkani|first=K. R.|date=1980|publisher=Impex India|language=en}}</ref> राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व पदांवर हेच प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात.<ref name=":0" /> सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. सरसंघचालकांची निवड ही लोकशाही मार्गाने होत नसली तरी बाकी सर्व पदे ही लोकशाही मार्गाने निवडली जातात. सरसंघचालक हे केवळ मार्गदर्शन करू शकतात. निर्णय हे [[लोकशाही]] पद्धतीने आणि सरकार्यवाह यांच्या नेतृवाखाली होतात.{{संदर्भ हवा}}
===शिस्त===
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी [[शिस्त]] असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात.यालाच अनुशासन असे म्हणले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=yN0PEAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwi92KjIyqCCAxXmSmwGHVOhDEsQ6AF6BAgOEAI#v=onepage&q&f=false|title=Yashasvi Bharat (PB): Bestseller Book by Mohan Bhagwat: Yashasvi Bharat (PB)|last=Bhagwat|first=Mohan|date=2020-12-02|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-90378-21-0|language=hi}}</ref>
==विजयादशमी संचलन आणि मेळावा==
[[File:दसरा संचलन.jpg|thumb|दसरा संचलन]]
१९२५ साली विजयादशमी या दिवशी संघाची स्थापना झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=nwyCBAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Subodh Sangh / Nachiket Prakashan: सुबोध संघ|last=वैद्य|first=मा गो|date=2014-08-08|publisher=Nachiket Prakashan|language=mr}}</ref> त्याचे औचित्य साधून दरवर्षी विजयादशमी या दिवशी संघातील कार्यकर्ते संचलन करतात.शहरातील बा गावातील रस्त्यांवरून हे संचलन केले जाते. यामध्ये शाखेत जाणारे सर्व वयोगटातील कार्यकर्ते गणवेश घालून सहभागी होतात. राष्ट्र सेविका समिती सदस्या यांचेही अशाच प्रकारचे संचलन केले जाते. यामध्ये घोषपथक, वाद्य पथक यांचा सहभाग असतो.दरवर्षी याच दिवशी दसरा मेळावासुद्धा आयोजित केला जातो ज्यामध्ये सरसंघचालक सर्व कार्यकर्ते आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-rss-dasara-celebration-nagpur-vijayadashmi-pared-marathi-news-abp-majha-1221794|title=RSS Dasara Celebration : नागपुरात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन|date=2023-10-24|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2023-10-24}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/nagpur/in-nagpur-rashtriya-swayamsevak-sangh-chief-mohan-bhagwat-speech-on-dasara-melava-preparations-for-vijayadashami-vmb-67-css-98-4004631/|title=राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्या विजयादशमी उत्सव, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?|date=2023-10-23|website=Loksatta|language=mr|access-date=2023-10-24}}</ref>
==टीका==
[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली होती.. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा [[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=04JwBgAAQBAJ&pg=PP6&dq=ban+on+rashtriya+swayamsevak+sangh&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiC9aby5aDaAhVHRY8KHUPWBPgQ6AEISTAG#v=onepage&q=ban%20on%20rashtriya%20swayamsevak%20sangh&f=false|title=Pandit Deen Dayal Upadhyaya|last='Salil'|first=Anil Kumar|date=101|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789351863519|language=en}}</ref> जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली. या अटी अशा होत्या : रा. स्व. संघ लिखित व प्रकाशित घटना स्वीकारेल, आपले कार्यविधी सांस्कृतिक क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवेल व राजकारणात पडणार नाही, हिंसा व गोपनीयतेचा त्याग करेल, भारतीय ध्वज व संविधानाप्रती निष्ठा बाळगेल आणि लोकशाही पद्धतीने संघटनेची बांधणी करेल.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=dE9qEg-NgHMC&printsec=frontcover&dq=indian+since+independence&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjM5_rQ5qDaAhUEMY8KHY63Bw0Q6AEIKDAA#v=onepage&q=indian%20since%20independence&f=false|title=India Since Independence|last=Chandra|first=Bipan|last2=Mukherjee|first2=Aditya|last3=Mukherjee|first3=Mridula|date=2008|publisher=Penguin Books India|year=|isbn=9780143104094|location=|pages=101|language=en}}</ref>
याचबरोबर संघ केवळ ब्राह्मणी हितासाठीच कार्यरत असल्याची टीकाही केली जाते. संघ वेळोवेळी जातीभेदाचा निषेध करत आला आहे व जातीवादाचा समूळ नाश करण्यासाठी प्रयत्नशीलआहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=JAFFRELOT|first=CHRISTOPHE|last2=MAHESHWARI|first2=MALVIKA|date=2011|title=Paradigm Shifts by the RSS? Lessons from Aseemanand's Confession|दुवा=http://www.jstor.org/stable/27918118|journal=Economic and Political Weekly|volume=46|issue=6|pages=42–46}}</ref> संघाचे आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक ब्राह्मणच झालेले आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|last=FULLER|first=C.J.|date=2000-06-01|title=The saffron wave: democracy and Hindu nationalism in modern India. vi|दुवा=http://go.galegroup.com/ps/anonymous?id=GALE%7CA64389139&sid=googleScholar&v=2.1&it=r&linkaccess=fulltext&issn=13590987&p=AONE&sw=w&authCount=1&isAnonymousEntry=true|journal=Journal of the Royal Anthropological Institute|language=English|volume=6|issue=2}}</ref>
==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था==
* [[भारतीय जनसंघ]]
* [[भारतीय जनता पक्ष]] (पूर्वीचा [[भारतीय जनसंघ]])
* [[भारतीय मजदूर संघ]]
* [[भारतीय किसान संघ]]
* [[सेवा भारती]]
* [[विद्या भारती]]
* [[संस्कृत भारती]]
* [[स्वदेशी जागरण मंच]]
* [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]]
* [[हिंदू स्वयंसेवक संघ]]
* [[विश्व हिंदू परिषद]]
* [[वनवासी कल्याण आश्रम]]
* [[राष्ट्रीय मुस्लिम मंच]]
* [[संस्कार भारती]]
* [[प्रसार भारती]]
* [[विज्ञान भारती]]
* [[डिजिटल भारती]]
* [[स्वामी विवेकानंद सेवा समिती]]
* [[सहकार भारती]]
* [[सेवा सहयोग]]
* [[समर्थ भारत]]
* [[एकल विद्यालय]]
* [[स्व-रूपवर्धिनी]]
* [[संस्कृती संवर्धन संस्था]]
* [[बालगोकुलम]]
* [[आरोग्य भारती]]
* [[प्रबोधन मंच]]
* [[जनकल्याण समिती]]
* [[राष्ट्रीय शिक्षण संस्था]]
== सरसंघचालक यादी ==
# [[केशव बळीराम हेडगेवार|डॉ.केशव बळीराम हेडगेवार (डॉक्टरजी)]]
# [[माधव गोळवलकर|माधव गोळवलकर (श्रीगुरुजी)]]
# [[मधुकर दत्तात्रेय देवरस|मधुकर देवरस (बाळासाहेब देवरस)]]
# [[राजेंद्रसिंह|प्रो.राजेंद्र सिंह (रज्जू भैय्या)]]
# [[के.एस. सुदर्शन|के.एस. सुदर्शन (सुदर्शनजी)]]<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=6b11zgEACAAJ&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y|title=5 Sarsanghchalak|last=Anand|first=Arun|date=2020|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-90315-56-7|language=hi}}</ref>
# [[मोहन भागवत|डॉ.मोहन भागवत (मोहनजी)]] २१ मार्च २००९ पासून
==प्रार्थना ==
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे <br>
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् । <br>
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे <br>
पतत्त्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता <br>
इमे सादरं त्वां नमामो वयम् <br>
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् <br>
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । <br>
अजय्यांच विश्वस्य देहीश शक्तिम् <br>
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् <br>
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गम् <br>
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रम् <br>
परं साधनं नाम वीरव्रतम् <br>
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा <br>
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । <br>
विजेत्रीच नः संहता कार्यशक्तिर् <br>
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । <br>
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् <br>
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।। <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=XwhaDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE&hl=en|title=Hamari Prarthana aur Pratigya|last=Soni|first=Suresh|date=2016-04-01|publisher=Suruchi Prakashan|isbn=978-93-84414-71-9|language=hi}}</ref><br>
<br>
।। भारत माता की जय ।।
<br>
अर्थ: हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.
हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, [[हिंदुराष्ट्र|हिंदुराष्ट्राचे]] आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
।।भारत माता की जय।।
==संघाच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी करणारी पुस्तके==
* आरएसएस (लेखक [[जयदेव डोळे]])
* बंच ऑफ थॉट्स (इंग्रजी), [[मा.स. गोळवलकर]]
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (लेखक:[[नानाजी देशमुख]])
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की 'पहली अग्नि परीक्षा (हिंदी), लेखक - ?
* रा.स्व. संघातील देवरस-पर्व (विराग श्रीकृष्ण पाचपोर)
* वी ऑर अवर नेशनहुड डिफाइण्ड (इंग्रजी: मा.स. गोळवलकर)
* संघ कार्यपद्धति का विकास (बापूराव वऱ्हाडपांडे)
याप्रमाणे संघ पुस्तके उपलब्ध आहेत.
== चित्रदालन ==
<gallery>
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ building Nagpur Maharashtra main entrance.JPG|संघ कार्यालय मुख्य प्रवेशद्वार
File:Lion icons at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Nagpur Maharashtra.JPG|संघाचे चिन्ह [[सिंह]]
File:Sangha pracarak राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:Sangha pracarak स्वयंसेवक संघ.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangraha.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangrah.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:Dr. Keshav Baliram Hedgewar राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangraha.JPG|पूज्य [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांचा पुतळा
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift.JPG|संघाला मिळालेल्या भेटी
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift from London Metropolitan police department England.JPG|[[लंडन]] मेट्रोपोलिटन पोलिसांनी संघाच्या कार्याबद्दल केलेला गौरव
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift from Hindu Council of Kenya.JPG|[[केन्या]]च्या काउंसिलने संघाच्या कार्याबद्दल केलेला गौरव
File:Dr. Keshav Baliram Hedgewar figure at the main office in nagpur.JPG|पूज्य डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचा पूर्णाकृती पुतळा
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gifts from Adivasis.JPG|आदिवासीं बाधवांनी दिलेल्या भेटी
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ gifts from Adivasis.JPG|आदिवासीं बाधवांनी दिलेल्या भेटी
File:Welcome from City of Milpitas California, USA to K Sudarshan राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.JPG|संघ सरचालकांचे सिटी ऑफ मिलपिटास, [[कॅलिफोर्निया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] यांनी केलेले स्वागत.
File:Icons main gallary at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ office.JPG| संघ सरचालकांनी उत्तरार्धात वापरलेली खुर्ची
File:RSS Icons main gallary at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ office.JPG|[[सिंह]]
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ main office.JPG|पहिली शाखा भरली ते मैदान
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ main office where first meeting took place.JPG|पहिली शाखा भरली ते [[नागपूर]] येथील मैदान
</gallery>
==हे पहा==
* [[हिंदुत्व]]
* [[विश्व हिंदू परिषद]]
* [[बजरंग दल]]
* [[भारतीय जनता पक्ष]]
* [[राष्ट्रवाद]]
* [[ऑर्गनायझर]] (संघाचे आंग्लभाषीय मुखपत्र)
* [[पांचजन्य]] (संघाचे राष्ट्रभाषीय ([[हिंदी भाषा]]) मुखपत्र)
* [[फॅसिझम]]
* [[राष्ट्रीय सेवा योजना]] (NSS)
* [[नेहरू युवा केंद्र संघटन]]
==बाह्य दुवे==
*[http://www.rss.org/ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.foil.org/politics/hindutva/abv.html अटल बिहारी वाजपेयींचे "संघ माझा प्राण"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050308154006/http://www.foil.org/politics/hindutva/abv.html |date=2005-03-08 }}
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp संघाची ध्येयदृष्टी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429130146/http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp |date=2005-04-29 }}
*[http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp संघाचे पराक्रम] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050413045235/http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp |date=2005-04-13 }}
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp संघ आणि अल्पसंख्याक] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429124657/http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp |date=2005-04-29 }}
*[http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक निबंध] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050413030632/http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml |date=2005-04-13 }}
*[http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm संघ आणि हिंदू आतंकवाद] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20041210140559/http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm |date=2004-12-10 }}
*[http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm डॉ. कोएंराड एल्स्ट यांच्या हिंदू राष्ट्रवादावरील पुस्तकातील एक प्रकरण ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050622085728/http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm |date=2005-06-22 }}
===संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था===
*[http://www.sevabharathi.org/ सेवा भारती]
*[http://www.vidyabharati.org/aboutus.asp विद्या भारती] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429064959/http://www.vidyabharati.org/aboutus.asp |date=2005-04-29 }}
*[http://www.swadeshi.org/dynamic/ स्वदेशी जागरण मंच] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050619084639/http://www.swadeshi.org/dynamic/ |date=2005-06-19 }}
*[http://www.abvp.org/ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050426084407/http://www.abvp.org/ |date=2005-04-26 }}
*[http://www.hssworld.org हिंदू स्वयंसेवक संघ]
*[http://www.vhp.org/ विश्व हिंदू परिषद]
*[[भारत विकास परिषद]]
*[[एकल विद्या]]
*[[जनकल्याण समिती]]
*समरसता साहित्य परिषद
==संदर्भ==
<references/>
[[वर्ग:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
[[वर्ग:संस्था]]
[[वर्ग:भारतातील स्वयंसेवी संस्था]]
[[वर्ग:भारतामधील समाजसेवी संघटना]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]
[[वर्ग:हिंदुत्व]]
[[वर्ग:हिंदू चळवळी आणि संघटना]]
[[वर्ग:भारतातील हिंदुत्ववादी संस्था]]
oyheocktsjmn8lmgg8f6bkk7hmhy5b1
2690208
2690207
2026-06-20T04:22:49Z
~2026-24679-89
182431
/* सरसंघचालक यादी */
2690208
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट संघटना
| name = राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
| image =
| type = स्वयंसेवी, निःस्वार्थ राष्ट्रभक्ति व परिपूर्ण कौटुंबिक संस्था<ref name="Andersen 1987 111">{{स्रोत पुस्तक|last=Andersen|first=Walter K.|authors=Shridhar D. Damle|title=The Brotherhood in Saffron: The Rashtriya Swayamsevak Sangh and Hindu Revivalism|year=1987|publisher=Westview Press|location= Boulder|isbn=0-8133-7358-1|page=111}}</ref><ref name="McLeod2002">{{स्रोत पुस्तक|last=McLeod|first=John|title=The history of India|दुवा=http://books.google.com/?id=DAwmUphO6eAC&pg=PA209|accessdate=11 June 2010|year=2002|publisher=Greenwood Publishing Group|isbn=978-0-313-31459-9|pages=209–}}</ref>
| established = [[विजयादशमी]]दिवशी, १९२५
| founder = [[केशव बळीराम हेडगेवार]]
| location = [[नागपूर]] (मुख्यालय)
| coordinates = {{Coord|21.04|N|79.16|E|}}
| origins =
| area_served = अखिल भारत
| product =
| mission = "मातृभूमीची निस्वार्थ सेवा" <br> परंवैभमं नेतूमेतत स्वराष्ट्रम्
| focus =
| method =
| revenue =
| endowment =
| num_volunteers = १ ते ३ कोटी
| num_employees =
| num_members = १ ते ४ कोटी
| subsid =
| opponents =
| owner =
| slogan = परंवैभमं नेतूमेतत स्वराष्ट्रम्
| former name =
| homepage = {{URL|http://www.rss.org/}}
| dissolved =
| footnotes =
| image_border = yes
}}
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' (''RSS'') ही एक हिंदूत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=momnzgEACAAJ&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y|title=Janiye Sangh Ko|last=Anand|first=Arun|date=2021-01-02|publisher=PRABHAT PRAKASHAN PVT Limited|isbn=978-93-86231-91-8|language=hi}}</ref> सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. [[इ. स. १९९०]]च्या दशकापर्यंत या संस्थेने राष्ट्रभक्ती व संस्कृतीच्या प्रसार प्रसार व संवर्धनासाठी अनेक शाळा आणि समाजोपयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य स्थापन केलेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=b8k4rEPvq_8C&printsec=frontcover&dq=Encyclopedia+of+modern+worldwide+extremists+and+extremist+groups&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiag8Xv4qDaAhWIvY8KHdwnDQgQ6AEIJzAA#v=onepage&q=rss&f=false|title=Encyclopedia of Modern Worldwide Extremists and Extremist Groups|last=Atkins|first=Stephen E.|date=2004|publisher=Greenwood Publishing Group|isbn=9780313324857|location=|pages=10 आणि 264|language=en}}</ref> नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात.{{संदर्भ हवा}}
जागृत, सशक्त संघटीत, समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाचे अथक अविरत प्रयत्न सुरू आहेत. निद्रिस्त भारत पुन्हा जागृत व्हावा यासाठी आपल्या उपसंस्थाद्वारे अनेक माध्यमातून कार्य सुरू असते. सर्वस्पर्शी व सर्वव्यापी व सर्वग्राही होऊन देशाच्या कणकणातून राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील असतो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books/about/K_S_Sudarshan.html?id=IBZyXwAACAAJ&redir_esc=y|title=K. S. Sudarshan|last=Victorino|first=Terrence James|date=2011-07-24|publisher=Log Press|isbn=9786135669138|language=en}}</ref>
== स्थापना ==
[[File:Dr. Hedgevar.jpg|thumb|right|150px|डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर [[इ.स. १९२५]] रोजी [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी त्यांच्या "'''शुक्रवारी'''" या नागपूर येथील निवासस्थानी केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=T81EDwAAQBAJ&pg=PT3&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwj1rOHViaOCAxUxyDgGHQZ6Dz4Q6AF6BAgGEAI#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&f=false|title=Dr. Keshav Hedgewar: राष्ट्रीय जीवनी माला - डॉ. केशव हेडगवार|last=Sharma|first=Harish Dutt|date=2017-12-29|publisher=Diamond Pocket Books Pvt Ltd|isbn=978-93-5278-568-1|language=hi}}</ref> १९२५ पासूनच हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय [[नागपूर]] येथे आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=RUhZEAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98&f=false|title=राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: एक स्वर्णिम यात्रा ( Rashtriya Swayamsewak Sangh : Ek SwarnimYatra )|last=Pandey )|first=प्रदीप कुमार उपाध्याय एवं डॉ॰ सूर्य प्रकाश पाण्डेय ( Pradeep Kumar Upadhyay & Dr Surya Prakash|date=2022-01-15|publisher=K.K. Publications|language=hi}}</ref>
संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या गेलेले [[धर्मांतर]], पुरोगामी आणि वैश्विकरणामुळे येणाऱ्या पाश्चात्य जीवनशैलीच्या विघातक प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीवादाच्या जहालवादास नकार, अल्पसंख्याकांचे काँग्रेस/महात्मा गांधी यांच्याकडून होणारे नको तेवढे लाड आणि यांचा लोकानुनय ही प्रमुख कारणे होती.
==कार्यतत्त्व ==
भारताला आपली [[मातृभूमी]] मानणारे हे सगळे [[हिंदू]] आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books?id=iUFalxUFFWkC&pg=PA44&source=gbs_toc_r&cad=2#v=onepage&q=RSS&f=false|title=Hindu Mahasabha in Colonial North India, 1915-1930: Constructing Nation and History|last=Bapu|first=Prabhu|date=2013|publisher=Routledge|isbn=9780415671651|language=en}}</ref> त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे.{{संदर्भ हवा}} हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक [[वर्ण]], [[जाती]], [[पंथ]] यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे.{{संदर्भ हवा}} हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात.
फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत [[अखंड भारत|अखंड भारताची]] निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.{{संदर्भ हवा}}
===राजकीय विचार===
संघ स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवून घेते. आणि स्वतःच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच (परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं) या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या अनेक विविध क्षेत्रात काम करणारया संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी [[वनवासी कल्याण आश्रम]], विद्यार्थी हितासाठी [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]], महिला शाखा [[राष्ट्र सेविका समिती]], पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा [[भारतीय जनता पक्ष]] हा राजकीय पक्ष इत्यादी.{{संदर्भ हवा}}
==संरचना==
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये [[स्वयंसेवक]] दैनंदिन हजेरी लावतात. [[सरसंघचालक]] हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. संघाच्या शाखा दररोज भरतात. त्याच प्रमाणे साप्ताहिक मिलन, आयटी मिलन (इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी) अशी आठवड्यातून एकदा भेट असते. संघाचे शिक्षा वर्ग चालतात. प्रथम, द्वितीय, तृतीय शिक्षा वर्ग. प्रथम वर्ग हा प्रत्येक प्रांतात होतो. द्वितीय वर्ग हा क्षेत्रात होतो. आणि तृतीय वर्ग हा सर्व भारताचा नागपूर येथे होतो. त्याचप्रमाणे अनेक शिबिरे संघातर्फे आयोजित केली जातात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.{{संदर्भ हवा}}
=== शाखा ===
[[File:वाद्यपथक संचलन २०२३.jpg|thumb|वाद्यपथक संचलन २०२३]]
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणाऱ्या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणाऱ्या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ एक तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा🚩 [[ध्वज]] उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे [[मैदानी खेळ]] खेळले जातात. याचबरोबर दंड आणि प्राचीन भारतीय युद्ध कला म्हणजेच नियुद्ध यांचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. शाखेत [[योगासने]] योग, कसरतीचे [[खेळ]] वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयांची माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा [[भारताचा इतिहास]], [[भारतीय तत्त्वज्ञान]], [[भारतीय संस्कृती]] तसेच चालू घडामोडी इत्यादी विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते. शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.
संघाच्या शाखेला स्वतःचा [[वाद्यवृंद]] असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.{{संदर्भ हवा}}
===प्रचारक===
पूर्णवेळ संघकार्य करणाऱ्या आणि राष्ट्रीयत्वाचा प्रचार करणाऱ्यांना [[प्रचारक]] म्हणतात. देशहितासाठी घरदार सोडून संघाची कामे करणारे आज अनेक प्रचारक आहेत. प्रत्येक प्रचाराकाकडे वेगळी जबाबदारी असते. अनेक जण आजीवन [[प्रचारक]] देखील असतात.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com.au/books/about/The_RSS_Story.html?id=s0RAAAAAMAAJ&redir_esc=y|title=The RSS Story|last=Malkani|first=K. R.|date=1980|publisher=Impex India|language=en}}</ref> राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व पदांवर हेच प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात.<ref name=":0" /> सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. सरसंघचालकांची निवड ही लोकशाही मार्गाने होत नसली तरी बाकी सर्व पदे ही लोकशाही मार्गाने निवडली जातात. सरसंघचालक हे केवळ मार्गदर्शन करू शकतात. निर्णय हे [[लोकशाही]] पद्धतीने आणि सरकार्यवाह यांच्या नेतृवाखाली होतात.{{संदर्भ हवा}}
===शिस्त===
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी [[शिस्त]] असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात.यालाच अनुशासन असे म्हणले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=yN0PEAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&ved=2ahUKEwi92KjIyqCCAxXmSmwGHVOhDEsQ6AF6BAgOEAI#v=onepage&q&f=false|title=Yashasvi Bharat (PB): Bestseller Book by Mohan Bhagwat: Yashasvi Bharat (PB)|last=Bhagwat|first=Mohan|date=2020-12-02|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-90378-21-0|language=hi}}</ref>
==विजयादशमी संचलन आणि मेळावा==
[[File:दसरा संचलन.jpg|thumb|दसरा संचलन]]
१९२५ साली विजयादशमी या दिवशी संघाची स्थापना झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=nwyCBAAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Subodh Sangh / Nachiket Prakashan: सुबोध संघ|last=वैद्य|first=मा गो|date=2014-08-08|publisher=Nachiket Prakashan|language=mr}}</ref> त्याचे औचित्य साधून दरवर्षी विजयादशमी या दिवशी संघातील कार्यकर्ते संचलन करतात.शहरातील बा गावातील रस्त्यांवरून हे संचलन केले जाते. यामध्ये शाखेत जाणारे सर्व वयोगटातील कार्यकर्ते गणवेश घालून सहभागी होतात. राष्ट्र सेविका समिती सदस्या यांचेही अशाच प्रकारचे संचलन केले जाते. यामध्ये घोषपथक, वाद्य पथक यांचा सहभाग असतो.दरवर्षी याच दिवशी दसरा मेळावासुद्धा आयोजित केला जातो ज्यामध्ये सरसंघचालक सर्व कार्यकर्ते आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-rss-dasara-celebration-nagpur-vijayadashmi-pared-marathi-news-abp-majha-1221794|title=RSS Dasara Celebration : नागपुरात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन|date=2023-10-24|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2023-10-24}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/nagpur/in-nagpur-rashtriya-swayamsevak-sangh-chief-mohan-bhagwat-speech-on-dasara-melava-preparations-for-vijayadashami-vmb-67-css-98-4004631/|title=राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्या विजयादशमी उत्सव, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?|date=2023-10-23|website=Loksatta|language=mr|access-date=2023-10-24}}</ref>
==टीका==
[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली होती.. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा [[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=04JwBgAAQBAJ&pg=PP6&dq=ban+on+rashtriya+swayamsevak+sangh&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiC9aby5aDaAhVHRY8KHUPWBPgQ6AEISTAG#v=onepage&q=ban%20on%20rashtriya%20swayamsevak%20sangh&f=false|title=Pandit Deen Dayal Upadhyaya|last='Salil'|first=Anil Kumar|date=101|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789351863519|language=en}}</ref> जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली. या अटी अशा होत्या : रा. स्व. संघ लिखित व प्रकाशित घटना स्वीकारेल, आपले कार्यविधी सांस्कृतिक क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवेल व राजकारणात पडणार नाही, हिंसा व गोपनीयतेचा त्याग करेल, भारतीय ध्वज व संविधानाप्रती निष्ठा बाळगेल आणि लोकशाही पद्धतीने संघटनेची बांधणी करेल.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=dE9qEg-NgHMC&printsec=frontcover&dq=indian+since+independence&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjM5_rQ5qDaAhUEMY8KHY63Bw0Q6AEIKDAA#v=onepage&q=indian%20since%20independence&f=false|title=India Since Independence|last=Chandra|first=Bipan|last2=Mukherjee|first2=Aditya|last3=Mukherjee|first3=Mridula|date=2008|publisher=Penguin Books India|year=|isbn=9780143104094|location=|pages=101|language=en}}</ref>
याचबरोबर संघ केवळ ब्राह्मणी हितासाठीच कार्यरत असल्याची टीकाही केली जाते. संघ वेळोवेळी जातीभेदाचा निषेध करत आला आहे व जातीवादाचा समूळ नाश करण्यासाठी प्रयत्नशीलआहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=JAFFRELOT|first=CHRISTOPHE|last2=MAHESHWARI|first2=MALVIKA|date=2011|title=Paradigm Shifts by the RSS? Lessons from Aseemanand's Confession|दुवा=http://www.jstor.org/stable/27918118|journal=Economic and Political Weekly|volume=46|issue=6|pages=42–46}}</ref> संघाचे आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक ब्राह्मणच झालेले आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|last=FULLER|first=C.J.|date=2000-06-01|title=The saffron wave: democracy and Hindu nationalism in modern India. vi|दुवा=http://go.galegroup.com/ps/anonymous?id=GALE%7CA64389139&sid=googleScholar&v=2.1&it=r&linkaccess=fulltext&issn=13590987&p=AONE&sw=w&authCount=1&isAnonymousEntry=true|journal=Journal of the Royal Anthropological Institute|language=English|volume=6|issue=2}}</ref>
==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था==
* [[भारतीय जनसंघ]]
* [[भारतीय जनता पक्ष]] (पूर्वीचा [[भारतीय जनसंघ]])
* [[भारतीय मजदूर संघ]]
* [[भारतीय किसान संघ]]
* [[सेवा भारती]]
* [[विद्या भारती]]
* [[संस्कृत भारती]]
* [[स्वदेशी जागरण मंच]]
* [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]]
* [[हिंदू स्वयंसेवक संघ]]
* [[विश्व हिंदू परिषद]]
* [[वनवासी कल्याण आश्रम]]
* [[राष्ट्रीय मुस्लिम मंच]]
* [[संस्कार भारती]]
* [[प्रसार भारती]]
* [[विज्ञान भारती]]
* [[डिजिटल भारती]]
* [[स्वामी विवेकानंद सेवा समिती]]
* [[सहकार भारती]]
* [[सेवा सहयोग]]
* [[समर्थ भारत]]
* [[एकल विद्यालय]]
* [[स्व-रूपवर्धिनी]]
* [[संस्कृती संवर्धन संस्था]]
* [[बालगोकुलम]]
* [[आरोग्य भारती]]
* [[प्रबोधन मंच]]
* [[जनकल्याण समिती]]
* [[राष्ट्रीय शिक्षण संस्था]]
== सरसंघचालक यादी ==
# [[केशव बळीराम हेडगेवार|डॉ.केशव बळीराम हेडगेवार (डॉक्टरजी)]]
# [[माधव गोळवलकर|माधव गोळवलकर (श्रीगुरुजी)]]
# [[मधुकर दत्तात्रेय देवरस|मधुकर देवरस (बाळासाहेब देवरस)]]
# [[राजेंद्रसिंह|प्रो.राजेंद्र सिंह (रज्जू भैय्या)]]
# [[के.एस. सुदर्शन|के.एस. सुदर्शन (सुदर्शनजी)]]<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=6b11zgEACAAJ&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&newbks=1&newbks_redir=0&sa=X&redir_esc=y|title=5 Sarsanghchalak|last=Anand|first=Arun|date=2020|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-90315-56-7|language=hi}}</ref>
# [[मोहन भागवत|डॉ.मोहन भागवत (मोहनजी)]] (२१ मार्च, २००९ पासून- आजतागायत)
==प्रार्थना ==
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे <br>
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् । <br>
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे <br>
पतत्त्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता <br>
इमे सादरं त्वां नमामो वयम् <br>
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् <br>
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । <br>
अजय्यांच विश्वस्य देहीश शक्तिम् <br>
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् <br>
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गम् <br>
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रम् <br>
परं साधनं नाम वीरव्रतम् <br>
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा <br>
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । <br>
विजेत्रीच नः संहता कार्यशक्तिर् <br>
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । <br>
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् <br>
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।। <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=XwhaDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE&hl=en|title=Hamari Prarthana aur Pratigya|last=Soni|first=Suresh|date=2016-04-01|publisher=Suruchi Prakashan|isbn=978-93-84414-71-9|language=hi}}</ref><br>
<br>
।। भारत माता की जय ।।
<br>
अर्थ: हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.
हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, [[हिंदुराष्ट्र|हिंदुराष्ट्राचे]] आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
।।भारत माता की जय।।
==संघाच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी करणारी पुस्तके==
* आरएसएस (लेखक [[जयदेव डोळे]])
* बंच ऑफ थॉट्स (इंग्रजी), [[मा.स. गोळवलकर]]
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (लेखक:[[नानाजी देशमुख]])
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की 'पहली अग्नि परीक्षा (हिंदी), लेखक - ?
* रा.स्व. संघातील देवरस-पर्व (विराग श्रीकृष्ण पाचपोर)
* वी ऑर अवर नेशनहुड डिफाइण्ड (इंग्रजी: मा.स. गोळवलकर)
* संघ कार्यपद्धति का विकास (बापूराव वऱ्हाडपांडे)
याप्रमाणे संघ पुस्तके उपलब्ध आहेत.
== चित्रदालन ==
<gallery>
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ building Nagpur Maharashtra main entrance.JPG|संघ कार्यालय मुख्य प्रवेशद्वार
File:Lion icons at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Nagpur Maharashtra.JPG|संघाचे चिन्ह [[सिंह]]
File:Sangha pracarak राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:Sangha pracarak स्वयंसेवक संघ.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangraha.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangrah.JPG|संघ प्रचारक यांची संपत्ती
File:Dr. Keshav Baliram Hedgewar राष्ट्रीय स्वयंसेवक संघ sangraha.JPG|पूज्य [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांचा पुतळा
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift.JPG|संघाला मिळालेल्या भेटी
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift from London Metropolitan police department England.JPG|[[लंडन]] मेट्रोपोलिटन पोलिसांनी संघाच्या कार्याबद्दल केलेला गौरव
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gift from Hindu Council of Kenya.JPG|[[केन्या]]च्या काउंसिलने संघाच्या कार्याबद्दल केलेला गौरव
File:Dr. Keshav Baliram Hedgewar figure at the main office in nagpur.JPG|पूज्य डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचा पूर्णाकृती पुतळा
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ icons gifts from Adivasis.JPG|आदिवासीं बाधवांनी दिलेल्या भेटी
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ gifts from Adivasis.JPG|आदिवासीं बाधवांनी दिलेल्या भेटी
File:Welcome from City of Milpitas California, USA to K Sudarshan राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.JPG|संघ सरचालकांचे सिटी ऑफ मिलपिटास, [[कॅलिफोर्निया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] यांनी केलेले स्वागत.
File:Icons main gallary at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ office.JPG| संघ सरचालकांनी उत्तरार्धात वापरलेली खुर्ची
File:RSS Icons main gallary at राष्ट्रीय स्वयंसेवक संघ office.JPG|[[सिंह]]
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ main office.JPG|पहिली शाखा भरली ते मैदान
File:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ main office where first meeting took place.JPG|पहिली शाखा भरली ते [[नागपूर]] येथील मैदान
</gallery>
==हे पहा==
* [[हिंदुत्व]]
* [[विश्व हिंदू परिषद]]
* [[बजरंग दल]]
* [[भारतीय जनता पक्ष]]
* [[राष्ट्रवाद]]
* [[ऑर्गनायझर]] (संघाचे आंग्लभाषीय मुखपत्र)
* [[पांचजन्य]] (संघाचे राष्ट्रभाषीय ([[हिंदी भाषा]]) मुखपत्र)
* [[फॅसिझम]]
* [[राष्ट्रीय सेवा योजना]] (NSS)
* [[नेहरू युवा केंद्र संघटन]]
==बाह्य दुवे==
*[http://www.rss.org/ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.foil.org/politics/hindutva/abv.html अटल बिहारी वाजपेयींचे "संघ माझा प्राण"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050308154006/http://www.foil.org/politics/hindutva/abv.html |date=2005-03-08 }}
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp संघाची ध्येयदृष्टी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429130146/http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp |date=2005-04-29 }}
*[http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp संघाचे पराक्रम] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050413045235/http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp |date=2005-04-13 }}
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp संघ आणि अल्पसंख्याक] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429124657/http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp |date=2005-04-29 }}
*[http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक निबंध] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050413030632/http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml |date=2005-04-13 }}
*[http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm संघ आणि हिंदू आतंकवाद] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20041210140559/http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm |date=2004-12-10 }}
*[http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm डॉ. कोएंराड एल्स्ट यांच्या हिंदू राष्ट्रवादावरील पुस्तकातील एक प्रकरण ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050622085728/http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm |date=2005-06-22 }}
===संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था===
*[http://www.sevabharathi.org/ सेवा भारती]
*[http://www.vidyabharati.org/aboutus.asp विद्या भारती] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050429064959/http://www.vidyabharati.org/aboutus.asp |date=2005-04-29 }}
*[http://www.swadeshi.org/dynamic/ स्वदेशी जागरण मंच] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050619084639/http://www.swadeshi.org/dynamic/ |date=2005-06-19 }}
*[http://www.abvp.org/ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20050426084407/http://www.abvp.org/ |date=2005-04-26 }}
*[http://www.hssworld.org हिंदू स्वयंसेवक संघ]
*[http://www.vhp.org/ विश्व हिंदू परिषद]
*[[भारत विकास परिषद]]
*[[एकल विद्या]]
*[[जनकल्याण समिती]]
*समरसता साहित्य परिषद
==संदर्भ==
<references/>
[[वर्ग:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
[[वर्ग:संस्था]]
[[वर्ग:भारतातील स्वयंसेवी संस्था]]
[[वर्ग:भारतामधील समाजसेवी संघटना]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]
[[वर्ग:हिंदुत्व]]
[[वर्ग:हिंदू चळवळी आणि संघटना]]
[[वर्ग:भारतातील हिंदुत्ववादी संस्था]]
d10r82upu624z4idr2zdaj7b0ygmtc2
पुणे जिल्हा
0
3168
2690133
2682811
2026-06-19T17:10:42Z
~2026-24679-89
182431
/* तक्तायुक्त संक्षिप्त माहिती */
2690133
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=पुणे}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = पुणे जिल्हा
|स्थानिक_नाव = पुणे जिल्हा
|चित्र_नकाशा = Pune in Maharashtra (India).svg
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[पुणे विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[पुणे]]
|तालुक्यांची_नावे = १.[[आंबेगाव तालुका|आंबेगाव]] २.[[इंदापूर तालुका|इंदापूर]] ३.[[खेड तालुका, पुणे जिल्हा|खेड]] ४.[[जुन्नर तालुका|जुन्नर]] ५.[[दौंड तालुका|दौंड]] ६.[[पुणे शहर तालुका|पुणे शहर]] ७.[[पुरंदर तालुका|पुरंदर]] ८.[[बारामती तालुका|बारामती]] ९.[[भोर तालुका|भोर]] १०.[[मावळ तालुका|मावळ]] ११.[[मुळशी तालुका|मुळशी]] १२.[[राजगड तालुका|राजगड]] १३.[[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरूर]] १४.[[हवेली तालुका|हवेली]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५,६४२
|लोकसंख्या_एकूण = ९९,२४,२२४
|जनगणना_वर्ष = २००१
|लोकसंख्या_घनता = ४६१.८५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८०.७८
|लिंग_गुणोत्तर = १.०८
|प्रमुख_शहरे =[[पुणे]], [[पिंपरी चिंचवड]], [[सासवड]], [[जेजुरी]],[[बारामती]].
|जिल्हाधिकाऱ्यांचे_नाव = विकास देशमुख
|लोकसभा_मतदारसंघांची_नावे = [[पुणे लोकसभा मतदारसंघ|पुणे]], [[बारामती लोकसभा मतदारसंघ|बारामती]], [[मावळ लोकसभा मतदारसंघ|मावळ]] (रायगड जिल्ह्याचा काही भाग) [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरूर]].
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[सुप्रिया सुळे]], [[मुरलीधर मोहोळ]], [[श्रीरंग बारणे]], [[अमोल कोल्हे]].
|पर्जन्यमान_मिमी = ६५०
|संकेतस्थळ = http://pune.gov.in/
}}
'''पुणे जिल्हा''' हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://pune.gov.in/|title=पुणे जिल्हा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण <nowiki>''</nowiki>पुणे तिथे काय उणे <nowiki>''</nowiki> प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला [[ठाणे जिल्हा]], पश्चिमेस [[रायगड जिल्हा]], दक्षिणेस [[सातारा जिल्हा]], आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]] तर ईशान्य व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]] आहे.
== विशेष ==
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
==तक्तायुक्त संक्षिप्त माहिती==
{| class="wikitable"
|+
! colspan="2" |सांख्यिकी तपशील
|-
|'''<big>जिल्हा परिषद</big>'''
| '''<big>पुणे जिल्हा परिषद</big>'''
|-
|'''पंचायत समिती (१२)'''
|१. बारामती २. मुळशी ३. मावळ ४. खेड ५. आंबेगाव ६. इंदापूर ७. वेल्हे ८. पुरंदर ९. भोर १०. शिरुर ११. दौंड १२. जुन्नर
|-
|'''विधानसभा मतदारसंघ (२१)'''
|[[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
|-
|'''उपविभागीय कार्यालये (८)'''
|१.पुणे(शहर) २. हवेली(ग्रामीण) ३. मुळशी ४. बारामती ५. शिरुर ६. आंबेगाव ७. जुन्नर ८. पुरंदर
|-
|'''नगर पंचायती (०२)'''
|१. तळेगांव (दाभाडे) २. भोर
|-
|'''अपर तहसिल-१'''
|१. लोणी काळभोर २. ...
|-
|'''नगर परिषदा (९'''+०)
|१. , २. , ३. , ४. ता. ५. , ६. ता., ७. ता. , ८. , ९. & ईतर ६
|}
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील [[शिवनेरी]] किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. [[खेड शिवापूर]] येथे व पुण्यातील [[लाल महाल]] येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील [[कोंढाणा]], [[राजगड]] व [[पुरंदर]] हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील [[जुन्नर]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[मुळशी]] व [[राजगड]] हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती.
* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे [[श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज]] यांची शिंदे छत्री आहे.
अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक [[बाळाजी विश्वनाथ]] यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
[[थोरले बाजीराव पेशवे]] यांचे पुत्र [[नानासाहेब पेशवे]] यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. [[कात्रज]] तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये [[मराठेशाही]]चा व [[पेशवाई]]चा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
== भूगोल ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
# ”घाटमाथा”,
# “मावळ” आणि
# “देश”.
पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या '''सीमा''':
* उत्तरेस व पूर्वेस [[अहिल्यानगर जिल्हा]],
* आग्नेयेस [[सोलापूर जिल्हा]],
* दक्षिणेला [[सातारा जिल्हा]],
* पश्चिमेला [[रायगड जिल्हा]]
* वायव्येला [[ठाणे जिल्हा]] आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
[[भीमा नदी]] ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. [[भीमा नदी|भीमेचा]] उगम [[भीमाशंकर]] [[खेड तालुका|(ता. खेड)]] येथे होतो.
इतर '''नद्या''' पुढीलप्रमाणे:-
[[इंद्रायणी नदी]], कऱ्हा, [[कुकडी नदी]], [[घोड नदी]], [[निरानदी|निरा नदी]] , [[पवना नदी]], [[मांडवी नदी|मांडवी]], मीना, भामा, [[मुठा नदी]], [[मुळा नदी]]
पुणे जिह्यातील '''धरणे''':-
खडकवासला, पानशेत, भुशी, मुुळशी, भाटघर, [[वीरधरण|वीर धरण]], पिंपळगाव-जोग,क्वषरसगाव, टेमघर, भामा-आसखेड, येडगाव, चास-कमान, माणिकडोह, ठोकरवाडी,ज्नाञझरे, आंध्रा-vally, गुंजवणी, निरा-देवधर, उजनी, वळवण.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
== प्रसिद्ध व्यक्ती ==
* [[छत्रपती शिवाजी महाराज]],
* [[संत ज्ञानेश्वर]] महाराज,
* संत [[तुकाराम महाराज]],
* [[छत्रपती संभाजी]] महाराज,
* [[बाजीराव पेशवा]],
* [[महात्मा फुले]],
* [[सावित्रीबाई फुले]],
* [[स्वातंत्र्यवीर सावरकर]],
* [[गोपाळ गणेश आगरकर]],
* क्रांतीवीर हुतात्मा [[शिवराम हरी राजगुरू]],
* [[गोपाळ कृष्ण गोखले]],
* [[पु.ल. देशपांडे]],
* [[प्रल्हाद केशव अत्रे]],
* पं.[[भीमसेन जोशी]],
* [[लोकमान्य टिळक]],
* [[पंडिता रमाबाई]],
* [[जिजाबाई शहाजी भोसले|राजमाता जिजाई]].
==उद्योगधंदे==
[[महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण]] (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील [[राजीव गांधी इन्फोटेक पार्क]] येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. [[मुंबई]] नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
== शिक्षण ==
* पुणे शहरातील [[पुणे विद्यापीठ]] हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.
त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व पदवी साठी अभ्यास करतात असतात. त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले.
* छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/pune-vidyapeeth-changed-to-savitribai-phule-pune-vidyapeeth-758137/|title=पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका|दिनांक=2014-08-10|संकेतस्थळ=[[लोकसत्ता]]|अॅक्सेसदिनांक=2020-03-29}}</ref>
== ग्रंथालये ==
पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
== शेती ==
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
== शेतीविषयक संस्था ==
पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! तपशील !! क्षेत्र (हेक्टर्स)
|-
| १ || लागवडीखालील जमीन || ९९८५२२
|-
| २ || जिरायत || ७५६११८
|-
| ३ || बागायत || २४२४०४
|}
{| class="wikitable"
|-
! क्र. !! हंगाम !! महत्त्वाचे पीक
|-
| १ || खरीप || बाजरी, तांदूळ
|-
| २ || रब्बी || गहू, हरभरा
|-
| ३ || खरीप व रब्बी || ज्वारी
|}
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
{| class="wikitable"
|-
! क्र. !! कारखान्याचे नाव !! गाव, तालुका
|-
| १ || श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना || शिरोली, [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
|-
| २ || संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना || हिंजवडी, [[मुळशी तालुका|मुळशी]]
|-
| ३ || राजगड सहकारी साखर कारखाना || निगडे, [[भोर तालुका|भोर]]
|-
| ४ || घोडगंगा सहकारी साखर कारखाना || न्हावरे, [[शिरूर तालुका|शिरूर]]
|-
| ५ || भीमा सहकारी साखर कारखाना || मधुकरनगर, [[दौंड तालुका|दौंड]]
|-
| ६ || सोमेश्वर सहकारी साखर कारखाना || सोमेश्वर, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ७ || माळेगाव सहकारी साखर कारखाना || माळेगाव, [[बारामती तालुका|बारामती]]
|-
| ८ || श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना || भवानीनगर, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| ९ || इंदापूर सहकारी साखर कारखाना || बिजवडी, [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
|-
| १० || यशवंत सहकारी साखर कारखाना || थेऊर, [[हवेली तालुका|हवेली]]
|-
| ११ || भीमाशंकर सहकारी साखर कारखाना || अवसरी बुद्रुक, [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
|-
|
|
|
|}
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) ([[हवेली तालुका|हवेली]]) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
==प्रेक्षणीय स्थळे==
=== धार्मिक ===
* [[आळंदी]]:
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
* [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] ५ गणपती:
महाराष्ट्रात श्री गणपतीच्या ८ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
या अष्टविनायकांपैकी ५ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:-
# [[चिंतामणी (थेउर)]]-[[थेऊर]],
# [[महागणपती (रांजणगाव)]]-[[रांजणगाव]],
# [[मोरेश्वर (मोरगाव)]]-[[मोरगाव]],
# [[विघ्नहर (ओझर)]]-[[ओझर]],
# [[गिरिजात्मज (लेण्याद्री)]]-[[लेण्याद्री]].
* [[जेजुरी]]:
श्री. खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
* [[भीमाशंकर]] :
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतुःशृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
* निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
=== गडकिल्ले ===
#'''पर्वती''':
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
२. '''लोणावळा - खंडाळा''':
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे. पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत. येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
३.'''सिंहगड''':
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
* '''शिवनेरी किल्ला''':
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
'''शनिवारवाडा''':
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
'''आगाखान पॅलेस'''
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).
* इतर- [[शिंदे छत्री]], [[विश्रामबाग वाडा]], [[आगाखान पॅलेस]], [[दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय]].
=== तालुक्यानुसार ===
[[चित्र:Shaniwarwada.jpg|thumb|200px|शनिवारवाडा]]
# [[हवेली तालुका]] - [[देहू]](संत [[तुकाराम]] महाराज मंदिर), [[कसबा गणपती]], [[चतुःशृंगी]], [[सिंहगड किल्ला]], [[खडकवासला धरण]], [[माळशेज घाट]], [[सारस बाग]], वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल, रामदरा मंदिर
# [[खेड(राजगुरुनगर) तालुका]] - ([[आळंदी]] [[ज्ञानेश्वर]] समाधी), [[भीमाशंकर अभयारण्य]], [[भीमाशंकर]],[[चास कमान धरण]],[[चाकण भुईकोट किल्ला]]
# [[मावळ तालुका]] - [[लोणावळा]], [[खंडाळा]], [[राजमाची]], [[कार्ला लेणी]] [[भाजे लेणी]], [[भुशी डॅम]] भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
# [[बारामती तालुका]] - [[मोरगावचा मयूरेश्वर]].
# [[पुरंदर तालुका]] - [[जेजुरी]], [[वीर (पुरंदर)|वीर]] [[नारायणपूर]], [[सासवड]].
# [[शिरुर तालुका]] - [[वढू तुळापूर]] ([[संभाजी]] महाराजांची समाधी)
# [[राजगड तालुका]] - [[राजगड]], [[तोरणा किल्ला]], [[मढेघाट]], पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
# [[आंबेगाव तालुका]] - [[डिंभे धरण]]
# [[भोर तालुका]] - [[बनेश्वर]] भाटघर धरण
# [[दौंड तालुका]] - [[बहादुरगड]], [[मलठण]], [[कुरकुंभ]]
# [[जुन्नर तालुका]] - [[शिवनेरी]] ([[शिवाजी]] महाराजांचे जन्मस्थान), [[ओझर]].
# मुळशी: मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत [[नरवीर पिलाजी गोळे]] यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.
पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
* किल्ले:- पुरंदर वज्रगड, मल्हारगड(सोनोरी) ढवळगड (आंबळे).
* मंदिरे:- खंडोबा मंदिर (जेजुरी) कानिफनाथ मंदिर,(बोपगाव)प्रति बालाजी मंदिर, (केतकावळे) श्रीनाथ मस्कोबा मंदिर (वीर) वाल्मिकी मंदीर (वाल्हे), ज्योतिर्लिंग (काटेबारस).
* यादवकालीन व चालुक्याकालीन मंदिरे संगमेश्वर चांगावटेश्वर,सिद्धेश्वर,( सासवड) पांडेश्वर,( पांडेश्वर) नारायनेश्वर,( नारायणपूर) भुलेश्वर (माळशिरस)
* जन्मभूमी :- शंभूराजे जन्मभूमी पुरंदर,नरवीर उमाजी नाईक जन्मभूमी भिवडी,महात्मा जोतिबा फुले जन्मभूमी (खानवडी), आचार्य अत्रे जन्मभूमी (चांबळी), लहुजी वस्ताद जन्मभूमी (नारायणपूर पेठ) माधवराव पेशवे (पुरंदर)
* समाधी :- सरसेनापती बाजी पासलकर,गोदाजी राजे जगताप, बाळाजी विश्वनाथ भट (सासवड).
==प्रशासन==
=== तालुका मुख्यालये ===
पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत:
# [[हवेली तालुका|हवेली]]
# [[जुन्नर तालुका|जुन्नर]]
# [[आंबेगाव तालुका|आंबेगाव]]
# [[खेड तालुका|खेड]]
# [[शिरूर तालुका|शिरूर]]
# [[मावळ तालुका|मावळ]] (वडगाव)
# [[मुळशी तालुका|मुळशी]] (पौड)
# [[भोर तालुका|भोर]]
# [[राजगड तालुका|राजगड]] (वेल्हे)
# [[पुरंदर तालुका|पुरंदर]] (सासवड)
# [[बारामती तालुका|बारामती]]
# [[इंदापूर तालुका|इंदापूर]]
# [[दौंड तालुका|दौंड]]
# [[पुणे शहर तालुका|पुणे शहर]]
=== महसूल प्रशासन ===
६ उपविभागीय कार्यालये
# हवेली: पुणे तालुका
# खेड: जुन्नर, आंबेगाव, शिरुर
# भोर: राजगड, पुरंदर
# मावळ: मुळशी
# बारामती: दौंड, इंदापूर
=== ग्रामीण राजकीय प्रशासन ===
* लोकसभा मतदारसंघ (४) : [[पुणे]] ,[[बारामती]],[[शिरूर]] व [[मावळ]].
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या ३ विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
* विधानसभा मतदारसंघ (२१) : [[जुन्नर]], [[आंबेगाव]], [[खेड]]-[[आळंदी]], [[शिरूर]], [[दौंड]], [[इंदापूर]], [[बारामती]], [[पुरंदर]], [[भोर]], [[मावळ]], [[चिंचवड]], [[पिंपरी]] , [[भोसरी]], [[वडगाव शेरी]], [[शिवाजीनगर]], [[कोथरूड]], [[खडकवासला]], [[पर्वती]], [[हडपसर]], [[पुणे कॅंटॉन्मेंट]] व [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]].
* जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
** या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
== दळणवळण ==
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/pune-district/ | title = पुणे जिल्हा | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी | access-date = 2012-06-17 | archive-date = 2012-10-01 | archive-url = https://web.archive.org/web/20121001174947/http://www.marathimati.net/pune-district/ | url-status = dead }}
*[http://pune.gov.in/ पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{भौगोलिक स्थान
|मध्य = पुणे जिल्हा
|उत्तर = [[अहमदनगर जिल्हा]]
|ईशान्य = [[अहमदनगर जिल्हा]]
|पूर्व = [[अहमदनगर जिल्हा]]
|आग्नेय = [[सोलापूर जिल्हा]]
|दक्षिण = [[सातारा जिल्हा]]
|नैऋत्य = [[सातारा जिल्हा]]
|पश्चिम = [[रायगड जिल्हा]]
|वायव्य = [[ठाणे जिल्हा]]
}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:पुणे जिल्हा|*]]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुणे विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
f5nvx8fdq501gxqa6dy1q538vlru6s6
राममनोहर लोहिया
0
3609
2690046
2688030
2026-06-19T12:47:22Z
Abhijitsathe
4193
/* स्वातंत्र्यानंतर */
2690046
wikitext
text/x-wiki
[[File:Ram Manohar Lohia (cropped).jpg|इवलेसे|डॉ. राम मनोहर लोहिया]]
'''डॉ. राममनोहर लोहिया''' (२३ मार्च, १९१० - १२ ऑक्टोबर, १९६७ ) एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि समाजवादी राजकारणी होते.<ref name=TS>{{Cite web |url=http://www.theshillongtimes.com/c-27-aprl.htm#top |title=संग्रहीत प्रति |accessdate=२३ मार्च २००९ |archive-date=१४ नोव्हेंबर २००६ |archive-url=https://web.archive.org/web/20061114085226/http://www.theshillongtimes.com/c-27-aprl.htm#top |url-status=dead }}</ref>
== प्रारंभिक जीवन आणि शिक्षण ==
डॉ राम मनोहर लोहिया, 23 मार्च 1910 रोजी त्यांचा जन्म झाला [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशच्या]] [[अयोध्या]] जिल्हा (उपस्थित आंबेडकर नगर जिल्हा) अकबरपूर नावाच्या ठिकाणी घडली होती. त्यांचे वडील श्री हिरालाल हे व्यवसायाने शिक्षक आणि मनाने खरे देशभक्त होते. त्यांची आई (चंदा देवी) वयाच्या अडीचव्या वर्षी वारली. त्याच्या आजीशिवाय, त्याचे पालनपोषण सरयुदेई (कुटुंबातील नऊ) यांनी केले. टंडन पाठशाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर विश्वेश्वरनाथ हायस्कूलमध्ये दाखल झाले.<ref>https://www.livehindustan.com/uttar-pradesh/ambedkar-nagar/story-akbarpur-tehsil-to-be-named-after-dr-ram-manohar-lohia-om-prakash-4252474.html</ref><ref>https://www.deccanchronicle.com/150218/commentary-op-ed/article/aap-victory-baniya-economics</ref>
त्यांचे वडील गांधीजींचे अनुयायी होते. गांधीजींना भेटायला जायचे तेव्हा ते राम मनोहर यांना सोबत घेऊन जायचे. त्यामुळे गांधीजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. 1918 मध्ये, वडिलांसोबत, ते पहिल्यांदा अहमदाबाद काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले होते.
बॉम्बेच्या मारवाडी शाळेत शिकलो. 1920 मध्ये लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या निधनाच्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी शाळेतील मुलांनी संप केला. गांधीजींच्या हाकेवर वयाच्या १०व्या वर्षी शाळा सोडली. परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याबद्दल वडिलांना शिक्षा झाली. 1921 मध्ये, फैजाबाद शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांची जवाहरलाल नेहरूंशी भेट झाली . 1924 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या गया अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली. 1925 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. वर्गात ६१ टक्के गुण मिळवून पहिला आला. बनारस येथील काशी विद्यापीठात इंटरने दोन वर्षे शिक्षण घेतले . कॉलेजच्या दिवसांपासूनच खद्दर घालायला सुरुवात केली . 1926 मध्ये वडिलांसोबत गुवाहाटीकाँग्रेसच्या अधिवेशनात गेले. 1927 मध्ये इंटर पास केले आणि पुढील शिक्षणासाठी कलकत्त्याला गेले आणि ताराचंद दत्त स्ट्रीटवर असलेल्या पोद्दार विद्यार्थी वसतिगृहात राहू लागले. विद्यासागर महाविद्यालयात प्रवेश घेतला. जेव्हा सुभाषचंद्र बोस अखिल बंग विद्यार्थी परिषदेत पोहोचले नाहीत तेव्हा त्यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. 1928 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात सहभागी झाले. 1928 पासून अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेत सक्रिय. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यासाठी विद्यार्थ्यांसह आंदोलन केले. कलकत्ता येथील युवा परिषदेत जवाहरलाल नेहरू यांची अध्यक्षपदी आणि सुभाषचंद्र बोस आणि लोहिया यांची विषय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. 1930 मध्ये द्वितीय श्रेणीत बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण.<ref>K. Gopinath Pillai (1994). ''Political Philosophy of Rammanohar Lohia: Alternative Development Perceptions''. Deep & Deep Publications. p. 68. {{ISBN|9788171005659}}</ref>
== युरोप प्रवास ==
जुलै 1930 रोजी लोहिया अग्रवाल समाजाच्या निधीतून अभ्यासासाठी इंग्लंडला रवाना झाले . तेथून तो बर्लिनला गेला . विद्यापीठाच्या नियमांनुसार त्यांनी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रो. बर्नर जेम्बर्ट यांची प्राध्यापक म्हणून निवड केली. 3 महिन्यांत जर्मन शिकलो. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केली. जेव्हा मिठाचा कायदा मोडला गेला, तेव्हा पोलिसांच्या अत्याचाराने त्रस्त वडील हिरालाल जी यांनी लोहिया यांना सविस्तर पत्र लिहिले. मध्ये फाशी निषेधच्या भगत सिंग मध्ये लाहोर , 23 मार्च, तो बैठकीत बर्लिन गाठली लीग ऑफ नेशन्सच्या आणि शिटी प्रेक्षकांच्या गॅलरीत निषेध केला. त्याला सभागृहाबाहेर हाकलून देण्यात आले. बिकानेर भारताचे प्रतिनिधित्व करत आहेके महाराजाचे प्रतिनिधित्व केल्यावर लोहिया यांनी रुमानियाच्या प्रतिनिधीला एक खुले पत्र लिहिले आणि ते वर्तमानपत्रात छापले आणि त्याची प्रत सभेत वितरित केली. परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या ‘मध्य युरोप हिंदुस्तानी संघ’च्या बैठकीत संस्थेचे मंत्री म्हणून लोहिया यांनी गांधी-आयर्विन कराराचे समर्थन केले. कम्युनिस्टांनी विरोध केला. बर्लिनमधील स्पोर्ट्स पॅलेसमध्ये हिटलरचे भाषण ऐकले. 1932 मध्ये, लोहिया यांनी मीठ सत्याग्रह या विषयावर प्रबंध पूर्ण केला आणि बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली.<ref name=PhD>{{cite web|title=Ram Manohar Lohia as a Doctoral Student in Berlin (1929–1933)|url=https://www.iaaw.hu-berlin.de/de/lohia|website=The Institute of Asian and African Studies (IAAW)|publisher=Humboldt University of Berlin|access-date=30 March 2015}}</ref>
== घरवापसी आणि स्वातंत्र्य लढा ==
[[File:Ram Manohar Lohia 1997 stamp of India.jpg|thumb|१९९७ मधील टपाल तिकिटावर लोहिया]]
1933 मध्ये मद्रासला पोहोचले. वाटेत माल जप्त करण्यात आला. मग जहाजातून उतरून हिंदू वृत्तपत्राच्या कार्यालयात पोहोचल्यावर दोन लेख लिहून 25 रुपये घेऊन कलकत्त्याला गेले. तो कलकत्त्याहून बनारसला गेला आणि मालवीयांना भेटला. त्यांनी त्यांना रामेश्वर दास बिर्ला यांना भेटायला लावले ज्यांनी त्यांना नोकरीची ऑफर दिली, परंतु दोन आठवडे एकत्र राहिल्यानंतर लोहिया यांनी खाजगी सचिव होण्यास नकार दिला. तेव्हा वडिलांचे मित्र सेठ जमुनालाल यांनी बजाज लोहिया यांना गांधीजींकडे नेले आणि त्यांना सांगितले की या मुलाला राजकारण करायचे आहे.<ref>R. Lohia, ''The Conquest of violence'', Congress Socialist, 9 April 14 May, 28 May & 4 June 1938, Collected Works of Dr Rammanohar Lohia, vol. 8: 402–417. {{ISBN|9788179753798}}.</ref>
जमुनालाल बजाज यांच्यासोबत काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी शहर सोडले आणि लग्नाचा प्रस्ताव आल्यावर ते परत कलकत्त्याला गेले. ढाका विद्यापीठात पुढील 10 वर्षे जागतिक राजकारण या विषयावर व्याख्याने देऊन, त्यांनी कलकत्ता ये-जा करण्यासाठी पैसे जमा केले. पाटणा येथे १७ मे १९३४ रोजी आचार्य नरेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली अंजुमन-ए-इस्लामिया सभागृहात देशातील समाजवादी एकत्र आले, जिथे समाजवादी पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे लोहिया यांनी समाजवादी चळवळीची रूपरेषा मांडली. लोहिया यांनी पक्षाच्या उद्दिष्टांमध्ये पूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय जोडण्यासाठी एक दुरुस्ती केली, जी नाकारण्यात आली. 21-22 ऑक्टोबर 1934 रोजी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी , मुंबईतील बुर्ली येथील 'रेडिमनी टेरेस' येथे 150 समाजवादी एकत्र आले .स्थापन लोहिया यांची राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवड झाली. काँग्रेस समाजवादी साप्ताहिकाचे मुखपत्र संपादक केले.<ref>R. Lohia, ''The Russian Trials'', Congress Socialist, 9 April & 7 May 1938, Collected Works of Dr. Rammanohar Lohia, vol. 8: 395–401. {{ISBN|9788179753798}}.</ref>
गांधीजींच्या विरोधात जाऊन त्यांनी परिषदेच्या प्रवेशाला विरोध केला. लोहिया यांच्या लेखावर गांधीजींनी दोन पत्रे लिहिली. १९३६ च्या मेरठ अधिवेशनात काँग्रेस समाजवादी पक्षाने कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांसाठी पक्षाचे दरवाजे उघडले. लोहिया यांनी जयप्रकाश नारायण जी आणि इतर नेत्यांना कम्युनिस्टांपासून सावध राहण्याचा वारंवार इशारा दिला . 1935 मध्ये, जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लखनौ येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते , जेथे लोहिया यांची राज्य खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे त्यांची अलाहाबाद येथे नियुक्ती करण्यात आली होती .यावे लागले १९३८ मध्ये लोहिया काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 1940 मध्ये रामगड काँग्रेसच्या कम्युनिस्टांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. 1939 मध्ये समाजवाद्यांनी त्रिपुरी काँग्रेसमध्ये सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला. डॉ.लोहिया तटस्थ राहिले. लोहिया यांनी गांधीजींवर ठराव मांडला की बोस यांची निवडणूक माझा पराभव आहे पण हा ठराव आदरपूर्वक गांधीजींना आवाहन करतो की त्यांचा पराभव झालेला नाही असे सांगितले. गांधीजींच्या म्हणण्यानुसार सुभाषचंद्र बोस कार्यसमिती तयार करण्यास तयार नव्हते आणि नेहरूंसह इतर काँग्रेस नेत्यांनी बोस यांच्यासोबत कार्यकारिणीत राहण्यास नकार दिला, त्यानंतर बोस यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसपासून फारकत घेतली.
महायुद्धाच्या काळात लोहिया यांनी युद्धभरतीला विरोध, संस्थानांतील आंदोलन, ब्रिटिश मालवाहू जहाजांमधून माल उतरवणे व लोड करणे आणि युद्ध कर्जे स्वीकारणे व न देणे अशा चार मुद्द्यांवर युद्धविरोधी प्रचार सुरू केला. मे 1939 मध्ये, दक्षिण कलकत्त्याच्या काँग्रेस कमिटीमध्ये युद्धविरोधी भाषण केल्याबद्दल त्यांना 24 मे रोजी अटक करण्यात आली. स्वतः लोहिया यांनी कलकत्त्याच्या चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेटसमोर आपली बाजू मांडली आणि युक्तिवाद केला. 14 ऑगस्ट रोजी त्यांची सुटका करण्यात आली. ९ ऑक्टोबर १९३९ रोजी वर्धा येथे काँग्रेस कमिटीची बैठक झाली ज्यात लोहिया यांनी कराराला विरोध केला. त्याच वेळी, त्याने शस्त्रांचा नाश नावाचा एक प्रसिद्ध लेख लिहिला. 11 मे 1940 रोजी सुलतानपूरके. लोहिया यांच्या जिल्हा परिषदेत काँग्रेसकडून 'सत्याग्रह अद्याप झालेला नाही' असा लेख लिहिला होता. गांधीजींनी मुळात लोहिया यांनी दिलेली चार सूत्रे स्वीकारली.
7 जून 1940 रोजी डॉ. लोहिया यांना दोस्तपूर ( सुलतानपूर ) येथे 11 मे रोजी केलेल्या भाषणासाठी अटक करण्यात आली. त्यांना अलाहाबादच्या स्वराज भवनातून कोतवालीच्या सुलतानपूरला नेऊन हातकड्या घालून ठेवण्यात आले. 1 जुलै 1940 रोजी, भारतीय सुरक्षा कायद्याच्या कलम 38 अंतर्गत, त्यांना दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावल्यानंतर त्याला १२ ऑगस्ट रोजी बरेली तुरुंगात पाठवण्यात आले . 15 जून 1940 रोजी गांधीजींनी ' हरिजन ' लिहिले.' मी लिहिले की 'मी युद्ध बेकायदेशीर मानतो, परंतु माझ्याकडे युद्धाविरूद्ध कोणतीही योजना नाही, म्हणून मी युद्धाशी सहमत आहे.' 25 ऑगस्ट रोजी गांधींनी लिहिले की लोहिया आणि इतर काँग्रेसजनांच्या शिक्षा हातोड्याचे स्ट्राइक आहेत ज्यामुळे भारताला जोडणारी साखळी कमकुवत होते. सरकार काँग्रेसवर सविनय कायदेभंग सुरू करण्यासाठी आणि शेवटचा संप करण्यास भाग पाडत आहे. इंग्लंड संकटात सापडेपर्यंत काँग्रेसला ते पुढे ढकलायचे आहे.' गांधीजी मुंबईत म्हणाले, 'डॉ. राम मनोहर लोहिया तुरुंगात असेपर्यंत मी गप्प बसू शकत नाही, त्यांच्यापेक्षा धाडसी आणि साधा माणूस मला माहित नाही. त्याने हिंसेचा प्रचार केला नाही, त्याने जे काही केले ते त्याला आदर देते. 4 डिसेंबर 1941 रोजी लोहिया यांची अचानक सुटका झाली आणि देशातील इतर तुरुंगात बंद असलेल्या काँग्रेस नेत्यांची सुटका करण्यात आली. 19 एप्रिल 1942 रोजी लोहिया यांचा 'विद्रोही जपान किंवा आत्मसंतुष्ट ब्रिटन' हा लेख गांधीजींनी हरिजनमध्ये प्रकाशित केला. गांधीजींनी टिपणी केली की मला आशा आहे की सर्व संबंधित याकडे लक्ष देतील.
1942 मध्ये अलाहाबाद येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते , जेथे लोहिया यांनी उघडपणे नेहरूंना विरोध केला होता. त्यानंतर अल्मोडाजिल्हा परिषदेत लोहिया यांनी नेहरूंना ‘नट ऑफ क्विक टर्न’ म्हणले. गांधींसोबत आठवडाभर राहून लोहिया यांनी गांधींना व्हाईसरॉयला पत्र लिहिण्याची प्रेरणा दिली. ज्यात गांधींनी लिहिले आहे की, अहिंसक समाजवादी डॉ. लोहिया यांनी भारतीय शहरांना पोलीस आणि सैन्य नसलेली शहरे घोषित करण्याची कल्पना मांडली आहे. जगातील सर्व सरकारांना नवीन जगाचा पाया घालण्याची लोहिया जींची योजना गांधीजींच्या समोर मांडण्यात आली होती, ज्यामध्ये एका देशात गुंतवलेले भांडवल दुसऱ्या देशात जप्त केले जाईल, सर्व लोकांना कुठेही जाण्याची परवानगी दिली जाईल. आणि स्थायिक होण्याचा अधिकार, जगातील सर्व राष्ट्रांना राजकीय स्वातंत्र्य आणि जागतिक नागरिकत्व याबद्दल बोलले गेले. गांधीजींनी हरिजनमध्ये ते छापले आणि त्यांच्या वतीने पाठिंबाही दिला आणि इंग्रजांविरुद्ध लवकर युद्ध करण्यासाठी गांधीजींनी लोहिया यांना दहा दिवस राहण्यास सांगितले. दहा दिवसांनंतर 7 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी तीन तास भाषण केले आणि ते म्हणाले, ' लढूनच स्वातंत्र्य मिळवू. दुसऱ्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी मुंबईत ‘छोडो भारत’ ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. गांधीजीकरा किंवा मरा संदेश.
== भारत छोडो आंदोलन ==
9 ऑगस्ट 1942 रोजी, जेव्हा गांधीजी आणि इतर काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली तेव्हा लोहिया भूमिगत राहिले आणि त्यांनी ' भारत छोडो आंदोलन ' देशभर पसरवले. लोहिया, अच्युत पटवर्धन , सादिक अली, पुरुषोत्तम टिकराम दास, मोहनलाल सक्सेना, रामानंदन मिश्रा, सदाशिव महादेव जोशी, साने गुरुजी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अरुणा असिफली, सुचेता कृपलानी आणि पूर्णिमा बॅनर्जी इत्यादींनी केंद्रीय गो- बोर्ड स्थापन केले. लोहिया यांच्यावर धोरण ठरवण्याची आणि कल्पना देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भूमिगत असताना 'जंग जू, पुढे जा, क्रांतीची तयारी करा, स्वतंत्र राज्य कसे व्हावे' अशा पुस्तिका लिहिल्या. 20 मे 1944 रोजी लोहिया यांना मुंबईत अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर, त्याला लाहोर किल्ल्यातील एका अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आले होते जेथे 14 वर्षांपूर्वी भगतसिंग यांना अटक करण्यात आली होती.होते फाशी . पोलिसांकडून त्यांच्यावर सतत अत्याचार होत होते, त्यांना १५-१५ दिवस झोपू दिले जात नव्हते. कोणाला भेटू दिले नाही, 4 महिने ब्रश किंवा पेस्ट देखील दिले नाही. प्रत्येक वेळी हातकड्या ठेवल्या होत्या. लाहोरचे प्रसिद्ध वकील जीवनलाल कपूर यांनी हेबिअस कॉर्पस अर्ज केल्यावर त्यांना आणि जयप्रकाश नारायण यांना राज्य कैदी घोषित करण्यात आले. खटल्यामुळे सरकारला लोहिया यांना लिहिण्या-वाचण्याची परवानगी द्यावी लागली. लोहिया यांनी पहिले पत्र ब्रिटिश मजूर पक्षाचे अध्यक्ष प्रो. हॅराल्ड जे. लस्की ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. 1945 मध्ये, लोहिया होते पाठविले पासून लाहोर ते आग्रा जेल. दुसरे महायुद्धपूर्ण झाल्यावर गांधीजी आणि काँग्रेस नेत्यांची सुटका झाली. फक्त लोहिया आणि जयप्रकाश तुरुंगात होते. याच दरम्यान ब्रिटिश सरकार आणि काँग्रेस यांच्यात वाटाघाटी सुरू झाल्या. इंग्लंड मध्ये , सरकारने कामगार पक्षाचे , स्थापना करण्यात आली सरकारच्या प्रतिनिधी आग्रा तुरुंगात डॉ लोहिया सामोरा आला. दरम्यान, लोहिया यांचे वडील हिरालाल जी यांचे निधन झाले. पण लोहियाजींनी सरकारच्या दयेवर पॅरोलवर सोडण्यास नकार दिला.
== गोवा मुक्ती चळवळ ==
[[File:Statue of Ram Manohar Lohia at Lohia Maidan, Margao, Goa.jpg|thumb| [[मडगांव]], [[गोवा]] येथील लोहिया यांचा पुतळा]]
11 एप्रिल 1946 रोजी लोहिया यांची आग्रा तुरुंगातून सुटका झाली. 15 जून रोजी, लोहिया गोवा मध्ये पणजी मध्ये गोवा मुक्ती चळवळीला पहिली बैठक घेतली. गोवा मुक्ती आंदोलनाच्या दिवशी म्हणजे १८ जून रोजी लोहिया यांना अटक करण्यात आली होती. 14 ऑगस्ट 1946 रोजी गांधींनी 'हरिजन'मध्ये लिहिले की, लोहिया यांचे अभिनंदन केले पाहिजे. 30 डिसेंबर 1946 रोजी नवखळीहिंदू आणि मुस्लिमांमधील अविश्वास दूर करण्यासाठी मी गांधीजींसोबत सविस्तर कार्यक्रम तयार केला. वर्षभर नवाखली, कलकत्ता, बिहार, दिल्ली येथे गांधीजींसह लोहिया जातीयवादाची आग विझवण्याचा प्रयत्न करत राहिले. ९ ऑगस्ट १९४७ पासून हिंसाचार थांबवण्याचे प्रयत्न सुरूच होते. 14 ऑगस्टच्या रात्री लोहिया यांनी हिंदू-मुस्लिम भाई-भाईच्या घोषणा देत सभा घेतली. ३१ ऑगस्टला पुन्हा वातावरण बिघडले, गांधीजी उपोषणाला बसले, तेव्हा लोहिया यांनी दंगलखोरांची शस्त्रे गोळा केली. लोहिया यांच्या प्रयत्नांमुळे शांतता समितीची स्थापना झाली आणि 4 सप्टेंबर रोजी गांधींनी उपोषण सोडले. २९ सप्टेंबर रोजी लोहियाला पुन्हा बेळगावात अटक करण्यात आली. 26, 27, 28 फेब्रुवारी 1947 रोजी समाजवादी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला.
== स्वातंत्र्यानंतर ==
जानेवारी 1947 मध्ये लोहिया नेपाळी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले .त्यांनी पुढाकार घेऊन राणाशाही विरुद्ध सत्याग्रह सुरू केला. 25 जानेवारी 1948 रोजी लोहियाजींनी बॉम्बे स्ट्राइकबाबत गांधीजींकडून संपाला पाठिंबा मागितला. 28 जानेवारीला गांधीजी म्हणाले की उद्या येणारा पोटाचा प्रश्न आहे. 30 जानेवारीला लोहिया बिर्ला भवनला निघाले तेव्हा त्यांना गांधींच्या हत्येची बातमी समजली. मार्च १९४८ मध्ये नाशिकच्या परिषदेत समाजवादी पक्षाने काँग्रेसपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. लोहिया यांच्या प्रेरणेने 650 संस्थानांमध्ये समाजवाद्यांकडून संस्थानांच्या उच्चाटनाची चळवळ चालवली जात होती. 2 जानेवारी 1948 रोजी रेवा येथे 'आम्हाला निवडणुका हव्या आहेत, फाळणी रद्द करा' अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले, त्यात पोलिसांनी गोळीबार केला, 4 आंदोलक शहीद झाले. 1949 मध्ये नेपाळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वेश्वर प्रसाद कोईराला यांचे आमरण उपोषण आणि नेपाळमधील रानशाही अत्याचाराविरोधात लोहिया यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाने बैठक आयोजित केली होती. मिरवणूक नेपाळी दूतावासाकडे जात असताना लोहिया यांना अटक करण्यात आली. 20 जून रोजी देशभरात लोहिया दिन साजरा करण्यात आला. खटल्याचा निकाल दोन महिने तुरुंगवास भोगावा लागला. ३ जुलै रोजी त्यांची सुटका झाली.
समाजवादी पक्षाची दुसरी राष्ट्रीय परिषद १९४९ मध्ये पाटणा येथे भरली होती. या परिषदेत लोहिया यांनी 'चौखंबा राज्या'ची कल्पना मांडली. पाटणा येथे 'हिंद किसान पंचायत'ही स्थापन करण्यात आली, ज्याचा अध्यक्ष निवडला गेला. 25 नोव्हेंबर 1949 रोजी लखनौमध्ये एक लाख शेतकऱ्यांनी प्रचंड निदर्शने केली. 26 फेब्रुवारी 1950 रोजी रीवा येथे 'हिंद किसान पंचायत'चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. 3 जून 1951 रोजी दिल्लीत जनवाणी दिनानिमित्त निदर्शने झाली. आंदोलकांचा मुख्य नारा 'जिंदाना कपडा द्या, जागा सोडा' अशी होती. 14 जून 1951 रोजी लोहिया यांना सागर स्टेशनवर अटक करून बंगळुरूच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. लोहिया ३ जुलै रोजी निघून गेले. 24 जुलै रोजी ते स्वीडनमध्ये जागतिक सरकार समर्थक परिषदेत सहभागी झाले होते .17 वर्षांनंतर तो स्टॉकहोमची राजधानी गेला, तो पुन्हा बर्लिनला पोहोचला. लोहिया यांनी इंग्लंड, पश्चिम आफ्रिका, दक्षिण पश्चिम आशियातील अनेक देशांना भेटी दिल्या; 15 नोव्हेंबर रोजी इस्रायलमार्गे मायदेशी परतले.
1951 मध्ये, लोहिया यांना 3 जुलै रोजी सोशलिस्ट्सच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले. जर्मनी, युगोस्लाव्हिया, अमेरिका, हवाई, जपान, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, मलाया, इंडोनेशिया आणि लंका या देशांनीही परिषदेला भेट दिली. लोहिया यांनी प्रिन्सटन येथे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइनस्टाईन यांची भेट घेतली. आईन्स्टाईन म्हणाला, 'माणूस भेटणे किती चांगले आहे, माणूस किती एकटा होतो.' लोहिया यांनी अमेरिकेत शेकडो ठिकाणी भाषणे केली. त्यावेळी त्यांनी आशियातील सर्व समाजवादी पक्षांची एक संघटना स्थापन करण्याची कल्पना मांडली. 25 मार्च ते 29 मार्च 1952 या काळात आशियाई समाजवादी परिषद झाली, पण लोहिया त्यात सहभागी होऊ शकले नाहीत. जयप्रकाश नारायण गेला रंगून शिष्टमंडळाचा नेता म्हणून .
मे १९५२ मध्ये पचमढी येथे समाजवादी पक्षाचे अधिवेशन झाले. सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवानंतर लोहिया यांनी निवडणुकीतील पराभवाचे शवविच्छेदन करण्याऐवजी पक्षाला ठोस विचारांकडे नेण्याचा सल्ला दिला. इतिहासाच्या चाकाचा नवा अन्वयार्थ लोहिया यांनी गुजरात पक्षाच्या अधिवेशनात मांडला.
* 24-25 सप्टेंबर 1952 रोजी झालेल्या समाजवादी पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत किसान-मजदूर प्रजा पक्ष आणि समाजवादी पक्षाचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे प्रजा सोशालिस्ट पार्टीचा जन्म झाला.
प्रजा सोशालिस्ट पार्टीचे पहिले अधिवेशन अलाहाबाद येथे २९ ते ३१ डिसेंबर १९५३ या काळात झाले. तेथे लोहिया यांनी अलाहाबाद प्रबंध सादर केला. त्यांनी नकार देऊनही लोहिया यांची पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड झाली. 13-14 मे 1954 रोजी उत्तर प्रदेश प्रजा सोशालिस्ट पार्टीने कालव्याच्या दरात वाढ केल्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले. 4 जुलै 1954 रोजी फारुखाबाद येथे भाषण स्वातंत्र्याच्या लढ्यावर भाषण दिल्याबद्दल अटक. केरळ बुलेट घटनेचा विचार करण्यासाठी 26-28 नोव्हेंबर 1954 दरम्यान नागपुरात एक परिषद आयोजित करण्यात आली होती. लोहिया यांनी केरळ मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. समाजवादी पक्षाची स्थापना 31 डिसेंबर 1955 आणि 1 जानेवारी 1956 रोजी झाली. लखनौमध्ये लोहिया यांच्या नेतृत्वाखाली एक लाख शेतकऱ्यांनी निदर्शने केली. 1956 मध्ये लोहिया यांनी ‘मॅनकाइंड’ नावाचे मासिक सुरू केले. समाजवादी पक्षाचे पहिले वार्षिक अधिवेशन 28, 29 रोजी भारताच्या मध्य प्रदेशातील सिहोरा गावात झाले. 30 डिसेंबर 1956 रोजी घडली. 2 नोव्हेंबर 1957 रोजी लोहिया यांना पोस्टमनला काही बोलल्याबद्दल फौजदारी कायदा दुरुस्ती कायद्याच्या कलम 7 अंतर्गत कोणतेही कारण नसताना अटक करण्यात आली. 12 नोव्हेंबर 1958 रोजी, लोहिया ईशान्येच्या दौऱ्यावर गेले, जिथे त्यांना दौरा करण्यापासून रोखण्यात आले.
एका वर्षानंतर, लोहियाने पुन्हा त्याच ठिकाणाहून ईशान्येत प्रवेश केला , उर्वसियम (NEFA), जिथे त्याला अटक करण्यात आली. 17 एप्रिल 1960 रोजी, कानपूरमधील सर्किट हाऊसमध्ये अनधिकृत प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. 1961 मध्ये, इंग्रजी हटाओ आंदोलनादरम्यान, मद्रासमध्ये लोहिया यांच्या सभेवर दगडफेक करण्यात आली. 1961 मध्ये लोहिया अथेन्स, रोम आणि कैरोला गेले. 1962 मध्ये निवडणुका झाल्या, लोहिया यांनी फुलपूरमध्ये नेहरूंविरुद्ध निवडणूक लढवली. 11 नोव्हेंबर 1962 रोजी कलकत्ता येथील सभेत लोहियाने तिबेट जिंकला .प्रश्न उपस्थित केला. 1963 मध्ये [[कनौज लोकसभा मतदारसंघ|फारुखाबादच्या लोकसभा पोटनिवडणुकीत]] लोहिया 58,000 मतांच्या फरकाने विजयी झाले. लोकसभेत लोहिया यांच्या तीन आणे विरुद्ध पंधरा आणे या वादावर बरीच चर्चा झाली, ज्यात त्यांनी पंतप्रधानांवर १८ कोटी लोकसंख्येच्या चार आण्यांवर दररोज २५ हजार रुपये खर्च केल्याचा आरोप केला. 9 ऑगस्ट, 1965 रोजी लोहिया यांना सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.
[[१९६७ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये लोहिया [[कनौज लोकसभा मतदारसंघ]]ामधून लोकसभेवर निवडून आले.
== इंग्रजी चळवळ ==
विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेत इंग्रजीचा वापर हा लोकशाहीतील सर्वसामान्यांच्या १००% सहभागाच्या मार्गात अडथळा आहे हे लोहिया यांना माहित होते. सरंजामी भाषा म्हणून तिचे वर्णन करून, त्यांनी वारंवार तिच्या वापरातील धोक्यांचा इशारा दिला आणि निदर्शनास आणून दिले की ती कामगार, शेतकरी आणि अंगमेहनतीत गुंतलेल्या सामान्य लोकांची भाषा नाही. त्यांनी लिहिले:
देशातील कोट्यवधी जनतेला समजू शकत नाही अशा भाषेत सरकारी आणि सार्वजनिक व्यवहार चालवायचे असतील, तर ती एक प्रकारची जादूटोणाच ठरेल.
दुर्दैवाने, लोहियाचे आंग्रेजी हटाओ आंदोलन (1957) हिंदी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले गेले, तर लोहिया यांनी वारंवार स्पष्ट केले की इंग्रजी हटाओचा अर्थ हिंदी लाओ असा नाही. प्रादेशिक भाषांच्या प्रगतीचा आणि वापराचा त्यांनी उघडपणे पुरस्कार केला. त्यांच्या मते, इंग्रजी हटाओचा अर्थ 'मातृभाषा आणा' असा होता.
भारतीय राजकारणातील स्पष्टवक्ते आणि धाडसी चेहरा असलेले राम मनोहर लोहिया यांना पन्नाशीच्या दशकातच याची जाणीव झाली होती. लोकसभेत आपल्या मुद्द्यावर जोर देताना ते म्हणाले.
इंग्रजी भाषा रद्द करावी. इंग्रजीचा सार्वजनिक वापर थांबवावा, अशी माझी इच्छा आहे, स्थानिक भाषेशिवाय सार्वजनिक राज्य अशक्य आहे. काहीही झाले तरी इंग्रजी काढलेच पाहिजे, त्याच्या जागी कोणत्या भाषा येतात हा प्रश्नच नाही. तुमच्या मनात येईल ते हिंदी आणि इतर कोणत्याही भाषेतून करा, पण इंग्रजी काढून टाकले पाहिजे आणि तेही लवकर. इंग्रज गेले तर इंग्रज जावे.
मृत सुधारणे
30 सप्टेंबर 1967 रोजी, लोहिया यांना प्रोस्टेट शस्त्रक्रियेसाठी नवी दिल्लीतील विलिंग्डन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, ज्यांना आता लोहिया हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते, जिथे त्यांचे वयाच्या 57 व्या वर्षी 12 ऑक्टोबर 1967 रोजी निधन झाले.
== बिगर काँग्रेसवादाचे शिल्पकार ==
देशातील बिगर काँग्रेसवादाची भावना जागृत करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांना जगभरातील समाजवाद्यांनी एकत्र येऊन एक मजबूत व्यासपीठ निर्माण करावे अशी इच्छा होती. लोहिया हे भारतीय राजकारणातील बिगर-काँग्रेसवादाचे शिल्पकार होते आणि त्यांच्या अथक परिश्रमांचा परिणाम होता की 1967 मध्ये अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, तरीही केंद्रात काँग्रेसने काही प्रमाणात सत्ता काबीज केली. लोहिया यांचे 1967 मध्ये निधन झाले असले तरी बिगरकाँग्रेसवादाच्या विचारसरणीमुळे ते नंतर 1977 मध्ये पहिल्यांदा केंद्रात बिगरकाँग्रेस सरकार बनले. दीर्घकाळ सत्तेत राहून काँग्रेस निरंकुश बनली आहे, असा लोहियाचा विश्वास होता आणि ते त्याविरुद्ध लढत राहिले.<ref>{{cite web |url=https://theprint.in/india/nanaji-deshmukh-key-architect-of-janata-party-who-quit-politics-to-transform-rural-india/521300/|title=Nanaji Deshmukh — key architect of Janata Party, who quit politics to transform rural India|website=The Print|accessdate=8 April 2021}}</ref>
== बोले तैसा चाले ==
लोहिया यांच्या समाजवादी चळवळीच्या संकल्पनेच्या गाभ्यामध्ये मूलत: विचार आणि कृतीची उपस्थिती होती - ज्याचे मूर्त स्वरूप डॉ. लोहिया हे स्वतः होते आणि त्यांनी त्यांच्या जीवनात 'कृती आणि विचार' यांच्या या संयोजनाचे जिवंत उदाहरणही त्यांच्या आचरणातून मांडले.
ब्रिटिशांविरुद्धच्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या सर्व व्यक्तिमत्त्वांप्रमाणेच लोहिया यांचाही प्रभाव होता. ते तुरुंगातही गेले आणि असा छळही योग्यच होता. स्वातंत्र्यापूर्वीही त्यांचा काँग्रेसमध्ये समाजवादी गट होता, पण १५ ऑगस्टला सत्तेचाळीसला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर ते उत्साही होते, पण फाळणीच्या किंमतीवर मिळालेल्या या स्वातंत्र्यामुळे त्यांचा मार्ग नेहरूंपासून वेगळा झाला आणि नेहरूंच्या काँग्रेसपासून दूर गेले. कायमचे. गेले. स्वातंत्र्याच्या नावाखाली सत्तेच्या लालसेचा हा उघड खेळ लोहिया यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला होता आणि त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसजनांबद्दल त्यांच्या मनात इतका राग आणि चीड निर्माण झाली होती की, त्यांनी दोन्ही पक्षांना ताब्यात घेणेच बरे होते. अत्यंत उजवा विंग आणि डावीकडे. हा एकमेव पर्याय असल्याचे दिसून आले.
मूळ आणि टिपिकल देशी विचारवंत सुधारणे
लोहिया हे स्वातंत्र्योत्तर राजकारण्यांमध्ये एक मूलभूत विचारवंत होते. लोहिया यांची भारतीय प्रजासत्ताकाबद्दल विशिष्ट स्वदेशी विचारसरणी होती. आपल्या इतिहासाच्या, भाषेच्या संदर्भात पाश्चिमात्य देशांकडून कोणताही सिद्धांत उधार घेऊन ते स्पष्ट करायला तयार नव्हते. 1932 मध्ये जर्मनीतून पीएचडी घेतलेल्या राम मनोहर लोहिया यांनी साठच्या दशकात देशातून इंग्रजी हटवण्याची मागणी केली होती. इंग्रजी चळवळ काढाआत्तापर्यंतच्या काही चळवळींमध्ये गणले जाऊ शकते. त्यांच्यासाठी स्वभाषा हा राजकारणाचा मुद्दा नव्हता, तर त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता आणि हीनतेवर मात करून लाखो-करोडो लोकांना आत्मविश्वासाने भरण्याचे स्वप्न होते - "मला वाटते की भारतातील सामान्य जनतेने असे करू नये. त्यांच्या इंग्रजीच्या अज्ञानाची लाज बाळगा, पण अभिमान बाळगा." ज्यांचे आई-वडील शरीराने नाही तर आत्म्याने इंग्रजी आहेत त्यांच्यासाठी ही सरंजामशाही भाषा सोडा.
लोहिया हे देखील जर्मनीतून म्हणजे परदेशातून शिक्षण घेऊन आले असले , तरी त्यांना या देशाची ओळख असलेल्या प्रतीकांची जाण होती. शिवरात्रीला चित्रकूट येथे होणारी रामायण जत्रा ही त्यांची संकल्पना होती, जी सुदैवाने आजतागायत सुरू आहे. आजही चित्रकूटच्या त्या जत्रेत हजारो भारतीय आपोआप जमतात तेव्हा त्यांनाच लोहियांची काळजी वाटत होती, पण आज लोहियांच्या माणसांना त्यांची काळजी कुठे आहे?
== राजकीय शुद्धतेचे समर्थक ==
राजकारणाच्या गलिच्छ गल्लीबोळातही शुद्ध आचरणाची भाषा करणारे लोहियाच होते. ते एकमेव राजकारणी होते ज्यांनी उघडपणे त्यांच्या पक्षाच्या सरकारकडे राजीनामा मागितला, कारण त्या सरकारच्या राजवटीत आंदोलकांवर गोळीबार झाला होता. हे लक्षात ठेवा की स्वतंत्र भारतातील कोणत्याही राज्यातील हे पहिलेच बिगर-काँग्रेस सरकार होते- "भारताच्या राजकारणात स्वच्छता आणि चांगुलपणा येईल जेव्हा त्याच पक्षाचे लोक एखाद्या पक्षाच्या वाईट कामाचा निषेध करतात. मला असे म्हणू द्या की मी मला हे सांगण्याचा अधिकार आहे की भारतातील आम्ही एकमेव राजकीय पक्ष आहोत ज्याने आमच्या सरकारचा निषेधही केला होता आणि केवळ निषेधच केला नाही तर एका अर्थाने इतका छळ केला की त्याला माघार घ्यावी लागली.
== कर्मवीर ==
लोहियाजी केवळ विचारवंत नव्हते तर कर्मवीरही होते. त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळींचे नेतृत्व केले. सन 1 9 42 मध्ये भारत छोडो आंदोलन करताना उषा मेहता यांनी एकत्रितपणे हे गुप्त रेडिओ स्टेशन चालवले. 18 जून 1946 रोजी त्यांनी गोव्याला पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू केली. भारतातून इंग्रजी हटवण्यासाठी त्यांनी इंग्रजी हटवा चळवळ सुरू केली .
== सात क्रांती ==
लोहिया हे अनेक सिद्धांत, कार्यक्रम आणि क्रांतीचे जनक आहेत. सर्व अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन जिहाद करण्याच्या बाजूने ते होते. त्यांनी एकाच वेळी सात क्रांतीची हाक दिली. त्या सात क्रांती होत्या.
# स्त्री-पुरुष समानतेसाठी क्रांती,
# त्वचेच्या रंगावर आधारित राजकीय, आर्थिक आणि मानसिक विषमतेविरुद्ध क्रांती,
# सुसंस्कृत, जन्मजात जातिव्यवस्थेविरुद्ध क्रांती आणि मागासलेल्यांना विशेष प्रसंगी,
# परकीय गुलामगिरीविरुद्ध आणि स्वातंत्र्य आणि जागतिक सार्वजनिक शासनासाठी क्रांती,
# खाजगी भांडवलाच्या असमानतेविरुद्ध आणि आर्थिक समानतेसाठी आणि नियोजनाद्वारे उत्पादन वाढवण्यासाठी क्रांती,
# खाजगी जीवनातील अन्यायकारक हस्तक्षेपाविरुद्ध आणि लोकशाही व्यवस्थेसाठी क्रांती,
# शस्त्राविरुद्ध क्रांती आणि सत्याग्रह.
या सात क्रांतींच्या संदर्भात लोहिया म्हणाले-
स्थूलपणे सांगायचे तर या सात क्रांती आहेत. जगात एकाच वेळी सात क्रांती होत आहेत. त्यांना तुमच्या देशातही एकत्र चालवण्याचा प्रयत्न करा. ज्या लोकांनी क्रांती पकडली आहे त्या सर्वांनी त्याचे पालन करून ती वाढवावी. वाढत्या प्रमाणात, हा असा योगायोग असू शकतो की आजचा माणूस, सर्व अन्यायांविरुद्ध लढणारा, असा समाज आणि असे जग निर्माण करू शकतो ज्यामध्ये आंतरिक शांती आणि बाह्य किंवा भौतिक समाज निर्माण होऊ शकतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.pustak.org/index.php/books/bookdetails/7008/Lohiya+Ke+Vichar |title=लोहिया के विचार |access-date=2021-12-19 |archive-date=2017-03-03 |archive-url=https://web.archive.org/web/20170303035145/http://www.pustak.org/index.php/books/bookdetails/7008/Lohiya+Ke+Vichar |url-status=dead }}</ref><ref>[https://www.wattpad.com/2897374-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/page/134 डॉ लोहिया की सप्तक्रांति के उद्देश्य]</ref>
== भारताच्या फाळणीबाबत लोहिया यांचे विचार ==
लोहिया यांनी त्यांच्या 'गिल्टी मॅन ऑफ इंडियाज पार्टीशन' (भारताच्या फाळणीचे दोषी) या पुस्तकात त्या काळातील अशा सर्व घटना आणि परिस्थितीची रहस्ये थरथर उलगडून दाखवली आहेत, ज्याचे फारसे स्पष्ट आणि तार्किक स्पष्टीकरण नाही. सामान्य भारतीय नागरिकाच्या मनात आहे. पण त्यावेळचा संपूर्ण लक्षवेधी इतिहासच नव्हे, तर लोहिया या कृतीशील, जिवंत व्यक्तिरेखेचे शब्द स्वतंत्र भारतातील सत्ताधारी पक्षाला 'चीड' करण्यापेक्षा अधिक समजू दिले नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. विरोधी पक्षनेते असले तरी सत्य हे आहे की, लोहियांसारख्या राजकारण्यांना सत्ता हस्तांतरणाच्या खेळाचे वास्तव त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या संग्रहालयात पुरलेल्या कागदपत्रांपेक्षा जास्त माहित होते.
== हे सुद्धा पहा ==
* [[समाजवादी पक्ष]]
* [[जयप्रकाश नारायण]]
* [[सप्तक्रांती]]
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|लोहिया,राममनोहर]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
4lbjm8msq9okn37t2o1d30lyb9xdqtr
नांदेड जिल्हा
0
3803
2690092
2683524
2026-06-19T16:23:43Z
~2026-24679-89
182431
/* ऐतिहासिक पार्श्वभूमी */
2690092
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = नांदेड जिल्हा
|स्थानिक_नाव = (संस्कृत कवींचा जिल्हा)
|चित्र_नकाशा = Nanded_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर]]
|मुख्यालयाचे_नाव = [[नांदेड]]
|तालुक्यांची_नावे = [[अर्धापूर तालुका|अर्धापूर]], [[उमरी तालुका|उमरी]], [[कंधार तालुका|कंधार]], [[किनवट तालुका|किनवट]], [[देगलूर तालुका|देगलूर]], [[धर्माबाद तालुका|धर्माबाद]], [[नांदेड तालुका|नांदेड]], [[नायगाव तालुका|नायगाव]], [[बिलोली तालुका|बिलोली]], [[भोकर तालुका|भोकर]], [[माहूर तालुका|माहूर]], [[मुखेड तालुका|मुखेड]], [[मुदखेड तालुका|मुदखेड]], [[लोहा तालुका|लोहा]], [[हदगाव तालुका|हदगाव]], [[हिमायतनगर तालुका|हिमायतनगर]] (१६)
|न्यायक्षेत्र_शीर्षक = [[जिल्हा परिषद]]
|न्यायक्षेत्र_नाव = [[नांदेड जिल्हा परिषद]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १०,४२२
|लोकसंख्या_एकूण = ३३,५६,५६६
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = ३२२
|शहरी_लोकसंख्या = ७ लाख
|साक्षरता_दर = ७६.९४
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = कंधार, [[माहूरगढ]], देगलूर, किनवट
||जिल्हाधिकार्यांचे_नाव = राहुल कर्डिले, ([[भारतीय प्रशासकीय सेवा|भाप्रसे]])
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[नांदेड (लोकसभा मतदारसंघ)|नांदेड]], [[हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)]](काही भाग)
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे = [[रविंद्र वसंतराव चव्हाण]](२०२४-लोकसभा पोटनिवडणूक)
|पर्जन्यमान_मिमी = ९५४
|संकेतस्थळ = http://nanded.nic.in/htmldocs/index.html
}}
संतकवी विशेषतः '''संस्कृत कवींचा जिल्हा''' म्हणून सबंध देशात ओळखला जाणारा जिल्हा. देवीच्या साडेतीन पीठांपैकी पूर्ण पीठ [[माहूरगढ]] येथे आहे. शिखांची '''दक्षिण काशी''' ही धार्मिक ओळख निर्माण करून देणारा [[हुजूर साहेब|सचखंड गुरुद्वारा]] जिल्हा मुख्यालयी आहे.
प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण [[कंधार किल्ला]], [[होट्टलचे शिलालेख]] जिल्ह्यात आहे.
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=नांदेड}}
{| class="wikitable"
|+
! colspan="2" |सांख्यिकी तपशील
|-
|'''<big>जिल्हा परिषद</big>'''
| '''<big>[[नांदेड जिल्हा परिषद]]</big>'''
|-
|'''पंचायत समिती (१६)'''
|१. नांदेड, २. भोकर ३. माहूर ४. कंधार ५. लोहा ६. उमरी ७. देगलूर ८. नायगांव ९. धर्माबाद १०. मुदखेड ११. बिलोली १२. मुखेड १३. हदगांव १४. अर्धापूर १५. किनवट १६. हिमायतनगर
|-
|'''विधानसभा मतदारसंघ (९)'''
|१. [[नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ|नांदेड(दक्षिण)]] २. [[नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ|नांदेड (उत्तर)]] ३. [[नायगाव विधानसभा मतदारसंघ|नायगांव]] ४. [[मुखेड विधानसभा मतदारसंघ|मुखेड]] ५. [[लोहा विधानसभा मतदारसंघ|लोहा]] ६. [[देगलूर विधानसभा मतदारसंघ|देगलूर]] ७. [[हदगांव विधानसभा मतदारसंघ|हदगांव]] ८. [[किनवट विधानसभा मतदारसंघ|किनवट]] ९. [[भोकर विधानसभा मतदारसंघ|भोकर]]
|-
|'''उपविभागीय कार्यालये (८)'''
|१. नांदेड २. [[भोकर उपविभाग|भोकर]] ३. किनवट ४. देगलूर ५. कंधार ६. धर्माबाद ७. हदगांव ८. बिलोली.
|-
|'''महानगर पालिका'''
|[[नांदेड-वाघाळा महानगरपालिका|नांदेड-वाघाळा शहर मनपा]]
|-
|'''नगर परिषदा (१२)'''
|१. '''कुंडलवाडी''' २. भोकर ३. उमरी ४. किनवट ५. हदगांव ६. देगलूर ७. मुदखेड ८. धर्माबाद ९. बिलोली १०. कंधार ११. लोहा १२. मुखेड
|-
|'''नगर पंचायत (४)'''
|१) माहूर २) अर्धापूर ३) नायगांव ४) हिमायतनगर
|-
|'''टंचाई ग्रस्त तहसील'''
|४ (किनवट, अर्धापूर, मुखेड व हदगांव)
|}
== ऐतिहासिक पार्श्वभूमी ==
{{इतिहासलेखन}}
नांदेड जिल्हा हा [[महाराष्ट्र]] राज्यातील दक्षिण-पूर्वेस व [[तेलंगणा]] व [[कर्नाटक]] राज्याच्या सीमेलगत आहे. नांदेड हा मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आहे. नांदेड शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरू गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. गुरू गोविंद सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर '''गुरुद्वारा''' बांधण्यात आला. गुरुद्वारा हा [[हुजूर साहेब|हजूर साहिबचा]] भाग आहे. नांदेड येथील संतकवी 'विष्णूपंत शेष व रघुनाथ शेष आणि [[वामन पंडित]] यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्यात [[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] व [[श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय (नांदेड)|श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय]] या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत.
== सामाजिक व धार्मिक जडणघडण ==
नांदेड जिल्ह्यात विविध जाती-धर्माचे लोक वास्तव्यास आहे. हे शहर व्यापारी पेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख या धर्मातील लोकांची संख्या अधिक असून जैन व पारशी धर्मातील लोकांची संख्या जेमतेम (नगण्य) आहे. नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या नाभीस्थळी वसलेले आहे. यामुळे हे शहर धार्मिक क्षेत्रही आहे. शहरात नृसिंहाचे मंदिर आहे. शिखांचे दहावे गुरू श्रीगुरू गोविंदसिंघजी यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. शिवाय जिल्ह्यातील माहूर या तालुक्याच्या ठिकाणी रेणूका मातेचे मंदिर आहे. माहूर किल्ला परिसरात लेण्या आहेत. कंधार येथे प्राचीन भूईकोट किल्ला, हजार वर्षापूर्वी बांधलेला 'जगतूंग सागर' साठवण तलाव आहे. त्याठिकाणी दोन दर्गाही आहेत. दरवर्षी कंधारचा 'उरुस' या नावाने फार प्रसिद्ध अशी जत्रा भरते. लोहा तालुक्यातील [[माळेगाव (नांदेड)|माळेगाव(यात्रा)]] येथील भगवान खंडोबाला समर्पित माळेगाव यात्रा ही भारतातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते. माळेगाव येथे मल्हारी म्हाळसाकांताचे भव्य मंदिर आहे. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळ म्हणून या जत्रेचे आकर्षण असते. दरवर्षी या ठिकाणी फार मोठी जत्रा भरते. बिलोली या तालुक्याच्या ठिकाणी जुने मस्जिदीवरील कोरीव कला व दगडी पुंगराचे कोरीव काम प्रेक्षणीय आहे. हदगाव जिल्ह्यातील केदारगुडा मंदिर हे देवराई (देवाला समर्पित जंगल) साठी ओळखले जाणारे भगवान केदारनाथ यांना समर्पित आहे. देगलूर (होट्टल) येथील सिद्धेश्वराचे मंदिर, धुंडा महाराज देगलूरकराची वारकरी संप्रदायाची ध्वजा हे प्रसिद्ध आहे. किनवट तालुक्यातील [[उनकेश्वर]] गावात शिवमंदिर आहे. उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. अशा रितीने सामाजिक व धार्मिक गौरवशाली परंपरा नांदेड जिल्ह्यास लाभलेली आहे.<ref>{{स्रोत बातमी|last1=देशमुख|first1=रा. नी|title=आपला नांदेड जिल्हा|प्रकाशक=कल्पना प्रकाशन|दिनांक=२०११}}</ref>
== जिल्हा प्रशासन-ग्रामीण==
जिल्ह्याचे ग्रामीण प्रशासन जिल्हा परिषदेच्या मार्फत चालते.
# मुख्य कार्यकारी अधिकार, जि. प.
# जिल्हा पोलीस अधीक्षक- ग्रामीण
# जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
# जिल्हा शल्यचिकित्सक
# जिल्हा न्यायाधिश
== राजकारण ==
जिल्ह्यासाठी [[नांदेड लोकसभा मतदारसंघ]] असा स्वतंत्र आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत उत्तर नांदेड, दक्षिण नांदेड, देगलूर, भोकर, नायगाव, मुखेड, माहूर- किनवट व कंधार हे विधानसभा मतदार संघ येतात. नांदेड जिल्ह्यात एकूण ९ विधानसभा मतदार संघ आहेत.
नांदेड जिल्ह्याने आजपर्यंत देशातील राजकीय नेतृत्व घडविलेले आहे. [[शंकरराव चव्हाण]] यांनी केंद्रीय गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेला होता. त्यांचे सुपुत्र [[अशोकराव चव्हाण]] यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. ते सध्या राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. [[सूर्यकांता पाटील]] यांनी केंद्रात तर शामराव कदम, बाजीराव शिंदे, गंगाधरराव कुंटूरकर, [[माधव भुजंगराव किन्हाळकर|डॉ.माधवराव किन्हाळकर]], डि.बी. पाटिल, डी.पी. सावंत यांनी राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पदे भूषविली आहेत. विक्रमी ७ वेळा कंधारचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे [[शेतकरी कामगार पक्ष|शेकाप]] चे [[केशवराव धोंडगे| डॉ. केशवराव धोंडगे]] अशाप्रकारे राजकीय नेतृत्व या नांदेड जिल्ह्याने तयार केलेले आहे. २०२४ मध्ये [[वसंतराव चव्हाण]] हे जिल्ह्याचे खासदार निवडून आले होते, परंतु आकस्मित निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र [[रविंद्र चव्हाण]] खासदार झाले.
== जिल्ह्याचे भौगोलिक स्थान ==
नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१ च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात तसेच मराठवाडा विभागाचा पूर्व भाग, जो [[छत्रपती संभाजीनगर|औरंगाबाद]] विभागाशी संबंधित आहे. नांदेडच्या उत्तरेला विदर्भातील [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ]] जिल्ह्याने, नैऋत्येला [[लातूर जिल्हा|लातूर]], पश्चिमेला [[परभणी]] आणि [[हिंगोली जिल्हा|हिंगोली]] जिल्ह्याने वेढलेले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- [[गोदावरी]], [[मांजरा]], आसना, मन्याड व [[पैनगंगा]]. नांदेड हे नाव श्री शंकराच्या ''नंदी'' या वाहनाच्या नावावरून उगम पावले असल्याचे सांगण्यात येते.
== महसूली प्रशासन ==
पूर्वीचे उपविभागीय कार्यालये:-
# [[नांदेड उपविभाग]]:अर्धापूर, लोहा, मुदखेड, धर्माबाद व नांदेड
# [[भोकर उपविभाग]]: उमरी, हदगांव, भोकर व हिमायतनगर
# [[देगलूर उपविभाग]]: बिलोली, नायगांव, देगलूर व
# [[किनवट उपविभाग]]: किनवट, माहूर
===महसूली उपविभागांतर्गत तालुके===
* ८ SDM कार्यालये (नवीनतम)
{| class="wikitable"
|+
! colspan="2" |उपविभागीय तालुके तपशील
|-
|'''नांदेड'''
| अर्धापूर व नांदेड
|-
|'''[[भोकर उपविभाग|भोकर]]'''
|१. मुदखेड २. [[भोकर तालुका]]
|-
|'''किनवट'''
|१. माहूर २. किनवट
|-
|'''देगलूर'''
|१. मुखेड २. देगलूर
|-
|'''बिलोली'''
|१. नायगांव २. बिलोली
|-
|'''हदगांव'''
|१. हदगांव २. हिमायतनगर
|-
|'''धर्माबाद'''
|१. धर्माबाद २. उमरी
|-
|'''कंधार'''
|१. कंधार २. लोहा
|}
* तालुके(१६)
{| class="wikitable" border="1"
| [[अर्धापूर तालुका|अर्धापूर]]
| [[उमरी तालुका|उमरी]]
| [[कंधार तालुका|कंधार]]
| [[किनवट तालुका|किनवट]]
|-
| [[देगलूर तालुका|देगलूर]]
| [[माहूर तालुका|माहूर]]
| [[नांदेड तालुका|नांदेड]]
| [[नायगाव तालुका|नायगाव]]
|-
| [[धर्माबाद तालुका|धर्माबाद]]
| [[बिलोली तालुका|बिलोली]]
| [[भोकर तालुका|भोकर]]
| [[हदगाव तालुका|हदगाव]]
|-
| [[मुदखेड तालुका|मुदखेड]]
| [[मुखेड तालुका|मुखेड]]
| [[लोहा तालुका|लोहा]]
| [[हिमायतनगर तालुका|हिमायतनगर]]
|}
==जिल्ह्यातील पर्यटनस्थळे==
'''धार्मिक स्थळे'''
* [[होट्टलचे शिलालेख|होट्टल]]: सिद्धेश्वर मंदीर व इतर मंदिर समुह (होट्टल तालुका-देगलूर)
* [[पाचलेगांवकर महाराज]] आश्रम
* [[मुखेड येथील शिवमंदिर]]: पुरातन शिवमंदिर
* '''[[हुजूर साहिब नांदेड|तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब]]''': श्री. गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, रामायणात नांदेडचा उल्लेख भारतमाता जिथून आला होता, त्या ठिकाणाचा उल्लेख आहे.
* '''[[माहूरगढ]]''': माहुरची रेणुकादेवी (शक्तिपीठ), [[माहूरची पांडवलेणी]] & येथील रामगड किल्ला हा पुरातन काळातील प्रमुख किल्ला होता,
* [[माळेगाव (नांदेड)|माळेगाव]]: यात्रा दरवर्षी भरते, खंडोबा देवस्थान आहे
* '''अर्धापूर''': येथील केशवराज मंदिर, १०० फूटी मजार
'''निसर्ग पर्यटनस्थळे'''
* [[सहस्रकुंड धबधबा]]: हिमायतनगर तालुका नयनरम्य ठिकाण
* [[उनकेश्वर]]: किनवट तालुक्यात असलेले गरम पाण्याचे झऱ्यासाठी प्रसिद्ध (Winter Sprinkle)
'''ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे'''
* [[माहूरची पांडवलेणी]]: येथील रामगड किल्ला हा पुरातन काळातील प्रमुख किल्ला होता
* [[कंधार किल्ला]]: कंधारचा भुईकोट किल्ला व [[गुराखी साहित्य संमेलन]]
* नांदेडचा किल्ला
'''ऐतिहासिक ठिकाणे''':
* [[गुराखी साहित्य संमेलन]]
==शैक्षणिक स्थिती==
नांदेड जिल्हा हा शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. १९५८ मध्ये औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. १९८४ पासून नांदेड येथे औरंगबाद विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यरत होते.
१७ सप्टेंबर १९९४ रोजी [[नांदेड]] येथे [[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ|स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा]]<nowiki/>ची स्थापना झाली. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. [[जनार्दन वाघमारे]] असून या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चार जिल्ह्याचे आहे. विद्यापीठ कक्षेत सध्या १८२ महाविद्यालये कार्यरत आहेत.<ref>[http://www.srtmun.ac.in/mr/ srtmun]</ref>
== संलग्न जिल्हासिमा ==
नांदेड जिल्हा हा [[गोदावरी नदी|गोदावरीच्या]] खोऱ्यात आग्नेय महाराष्ट्रात वसला आहे. नांदेड जिल्हा महाराष्ट्राला (आग्नेय दिशेच्या बाजूने) कर्नाटक व तेलंगाणा या राज्यांशी जोडतो. यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली हे जिल्हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत. याच सोबत तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, कामारेड्डी, निर्मल व निझामाबाद, आणि कर्नाटक मधील बिदर हे इतर राज्यातील जिल्हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत.
== प्रमुख नद्या व उपनद्या ==
जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून जिल्ह्याच्या दक्षिण-नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागातून [[गोदावरी नदी]] वाहते, हा प्रदेश सपाट व सुपीक आहे.
[[पूर्णा]], [[मांजरा]], [[मन्याड नदी]], [[लेंडी]] ह्या तीच्या ऊपनद्या आहेत. किनवट तालुक्यातील डोंगराळ भागात प्रामुख्याने सागाची व बांबूची वने आढळतात.
== बाह्य दुवे==
* [http://nanded.nic.in नांदेड एन.आय.सी]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:नांदेड जिल्हा|*]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
oclk8qmav49p3zb2rizeqmr7yx2w3xp
नांदेड
0
3805
2690102
2682333
2026-06-19T16:31:59Z
~2026-24679-89
182431
/* परंपरा */
2690102
wikitext
text/x-wiki
{{संदर्भ कमी}}
{{जिल्हा_शहर|ज=नांदेड जिल्हा|श=नांदेड}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
| प्रकार = [[शहर]]
| स्थानिक_नाव = नांदेड
| इतर_नाव = नंदीतट
| टोपणनाव = हुजुरसाहेब (अबचलनगर)
| iucn_category = <!-- फक्त संरक्षित जागांसाठी -->
| राज्य_नाव = महाराष्ट्र
| मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
| आकाशदेखावा = Nanded Gurdwara.jpg|अल्ट=नांदेड येथील गुरूद्वारा|इवलेसे|<nowiki>सचखंड गुरूद्वारा]]</nowiki>
| आकाशदेखावा_शीर्षक = सचखंड गुरुद्वारा
| अक्षांश =
| अक्षांशमिनिटे =
| अक्षांशसेकंद =
| रेखांश =
| रेखांशमिनिटे =
| रेखांशसेकंद =
| मुळ_नकाशा = <mapframe latitude="19.152952" longitude="77.313538" zoom="5" width="200" height="100" align="right" />
| शोधक_स्थान = <!-- left/right -->
| मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
| आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
| नकाशा_शीर्षक = नांदेड-वाघाळा
| क्षेत्रफळ_एकूण = ६३.२3
| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_क्रमांक =
| क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
| क्षेत्रफळ_मेट्रो =
| क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
| उंची = ३६२
| उंची_संदर्भ =62 मीटर (1,188 फूट)
| समुद्री_किनारा =
| हवामान =
| वर्षाव =
| तापमान_वार्षिक =
| तापमान_हिवाळा =
| तापमान_उन्हाळा =
| स्थान_१ = [[लातूर]]
| दिशा_१ = [[नैर्ऋत्य दिशा]]
| अंतर_१ = १३५
| मार्ग_१ = रत्नागिरी - नागपूर महामार्ग
| स्थान_२ = [[परभणी]]
| दिशा_२ = [[पश्चिम दिशा]]
| अंतर_२ = ७०
| मार्ग_२ = नांदेड - परभणी महामार्ग
| स्थान_३ = [[यवतमाळ]]
| दिशा_३ = [[ईशान्य दिशा]]
| अंतर_३ = १९२
| मार्ग_३ = नांदेड - नागपूर महामार्ग
| राजधानी = <!-- फक्त राज्य/केंद्रशासीत प्रदेश/प्रांत साठी -->
| उपराजधानी = <!-- फक्त राज्य/केंद्रशासीत प्रदेश/प्रांत साठी -->
| मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
| मोठे_शहर =
| मोठे_मेट्रो =
| जवळचे_शहर = [[परळी]], [[यवतमाळ]], [[लातूर]], [[वसमतनगर]], [[परभणी]]
| प्रांत = मराठवाडा
| विभाग = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
| जिल्हा = [[नांदेड जिल्हा]]
| लोकसंख्या_एकूण = ५,५०,४३९
| लोकसंख्या_क्रमांक = ८०
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
| लोकसंख्या_घनता = ८,७००
| लोकसंख्या_घनता_संदर्भ =
| लोकसंख्या_मेट्रो =
| लोकसंख्या_मेट्रो_क्रमांक =
| लोकसंख्या_मेट्रो_वर्ष =
| लोकसंख्या_मेट्रो_संदर्भ =
| लिंग_गुणोत्तर =942|1000
| साक्षरता = ६५
| साक्षरता_पुरुष =
| साक्षरता_स्त्री =
| अधिकृत_भाषा = [[मराठी]]
| नेता_पद_१ = महापौर
| नेता_नाव_१ = कविता संतोष मुळे
| नेता_पद_२ = आयुक्त
| नेता_नाव_२ = डॉ.महेशकुमार डोईफोडे (म.श.प्र.से.)
| नेता_पद_३ = आमदार
| नेता_नाव_३ = {{*}}[[बालाजी कल्याणकर]](नां. उत्तर),<br> {{*}}आनंद तिडके, (नां. दक्षिण)
| स्थापित_शीर्षक = नंदीग्राम
| स्थापित_दिनांक = १७०८
| विधानसभा_प्रकार = महाराष्ट्र विधानसभा
| विधानसभा_संख्या = ९
| संसदीय_मतदारसंघ = नांदेड
| विधानसभा_मतदारसं = {{*}}[[नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ]] {{*}}[[नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ]]
| योजना_संघटना =
| शासकीय_संघटना =
| मनपा_विभाग = 6
| मनपा_प्रभाग = ८०
| न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
| न्यायक्षेत्र_नाव_१ = नांदेड तालुका
| न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[महानगरपालिका]]
| न्यायक्षेत्र_नाव_२ = [[नांदेड-वाघाळा महानगरपालिका]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = [[जिल्हा परिषद]]
| न्यायक्षेत्र_नाव_३ = [[नांदेड जिल्हा परिषद]]
| कोरे_शीर्षक_१ =
| कोरे_उत्तर_१ =
| कोरे_शीर्षक_२ =
| कोरे_उत्तर_२ =
| संक्षिप्त_नाव = <!-- ISO 3166-2 -->
| एसटीडी_कोड = ०२४६२
| पिन_कोड = ४३१६०१ ते ४३१६०५
| unlocode =
| आरटीओ_कोड = MH - 26
| संकेतस्थळ = www.nanded.nic.in
| संकेतस्थळ_नाव =
| दालन =
| तळटिपा = ४ जिल्ह्यांचे महसूली विभागीय आयुक्तालय,नांदेड येथे लवकरच स्थापित होईल.
| चिन्ह =
| चिन्ह_आकारमान =
| चिन्ह_शीर्षक =
| गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
| स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''नांदेड''' शहर हे [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[मराठवाडा]] विभागात असलेले आणि [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला [[ऐतिहासिक]] आणि [[धार्मिक]] वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/marathwada/nandagiri-fort-has-history-over-two-thousand-years-nanded-news-274850|title=भाग दोन नंदगिरी किल्ल्याला आहे दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास|भाषा=मराठी|access-date=१४ फेब्रुवारी २०२१}}</ref>
नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, [[गुरू गोविंदसिंह]] यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा [[हुजूर साहिब नांदेड|तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब]] आहे. इ.स. २००८ साली येथे [[शीख]] धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' ([[गुरुग्रंथ साहेब|गुरुग्रंथ]]) ह्या ग्रंथास धर्मगुरूचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी [[रघुनाथ पंडित]] आणि [[वामन पंडित]] यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यिक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत '''शेष''' घराणे इथलेच. नांदेड जिल्ह्याला [[संस्कृत]] कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर '[[गोदावरी नदी]]च्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत [[विष्णूपुरी धरण]] हा [[आशिया]] खंडातील सर्वात मोठा [[उपसा जलसिंचन]] (Lift Irrigation) प्रकल्प येथे आहे.
== तालुके ==
जिल्हा १९५६ मध्ये महाराष्ट्रात सामील झाला, तेव्हा त्यात नांदेड मुख्यालयासह ६ तहसिल (कंधार, हदगांव, बिलोली व देगलूर तसेच मुधोळ तालुका) आणि २ (भोकर व मुखेड) महल होते.
नंतर १९५९ मध्ये [[किनवट तालुका]] (ईस्लापूर-सह) व धर्माबाद (ता.[[बिलोली]]) मुधोळ तहसिलीच्या हस्तांतरणाने सामिल झाले.
१९९१ पर्यंत ८ तालुकेच होते.
सध्या नांदेड जिल्ह्यात नांदेडसह १६ तालुके आहेत, त्यांची नांवे पुढीलप्रमाणे:
मुखेड, मुदखेड, लोहा, नायगांव, बिलोली, देगलुर, धर्माबाद, कंधार, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट, भोकर, उमरी, अर्धापूर व नांदेड.
प्रस्तावित तालुके:
# [[तामसा]]
# [[मुक्रमाबाद]]
# दक्षिण व उत्तर नांदेड (विभाजन)
# मांडवी
==भौगोलिक स्थान==
महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. [[लातूर]], [[परभणी]], [[हिंगोली]] व [[यवतमाळ]] हे महाराष्ट्रातील जिल्हे, [[निजामाबाद]], कामारेड्डी, निर्मल, [[आदिलाबाद जिल्हा|आदिलाबाद]] तेलंगणातील आणि [[बिदर]] हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.
==वाहतूक व्यवस्था==
=== पारंपारिक वाहतूक===
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेड साठी [[महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ|महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची]] थेट बससेवा उपलब्ध आहे.
=== रेल्वे ===
नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय रेल विकास भवन चैतन्य नगर नांदेड येथे आहे
[[हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक]] हे भारतीय रेल्वेच्या [[दक्षिण मध्य रेल्वे]] विभागात आहे आणि [[दिल्ली]],[[मुंबई]], [[पुणे]], [[हैदराबाद]], [[औरंगाबाद]], [[बंगळूर]], [[चेन्नई]], [[चंदिगढ]], [[जयपूर]], [[बनारस]], [[अलाहाबाद]], [[विशाखापट्टणम]], [[श्री गंगानगर]], [[ओरिसा]], [[हावडा]], [[तिरुपती]], [[कोल्हापूर]], [[पटना]], [[नागपूर]] येथून नांदेडसाठी थेट रेल्वेसेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते [[अमृतसर]] अशी गाडी चालविण्यात येते.
===हवाई===
नांदेड येथे श्री गुरू गोविंदसिंग जी विमानतळ आहे.
नांदेड हे हवाई मार्गाने [[गाझियाबाद]], [[मुंबई]], [[हैदराबाद]], [[आदमपूर]], [[पुणे]], [[बेंगलोर]],[[तिरुपती]] ,[[अहमदाबाद]],[[भुज]] या शहरांशी जोडले गेले आहे. खाजगी विमान कंपनी [[स्टार एअर]] या कंपनीच्या विमानांनी नांदेडला जाता येते.
===स्थानिक वाहतूक===
स्थानिक लोक शेअर रिक्षाचा उपयोग करतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात रिक्षा नांदेडमध्ये आहेत.{{संदर्भ}}
==संस्कृती==
या शहरात प्रामुख्याने [[हिंदू]],[[मुस्लिम]] आणि महत्त्वाची म्हणजे [[शीख]] धर्मियांची संस्कृती अस्तित्वात आहे. येथील [[गोदावरी]] नदीच्या किनारी [[नंदी]] या [[महादेव|महादेवाच्या]] वाहनाने नृत्य केले म्हणून या शहरास नांदेड असे नाव पडले आणि याच्या मुळेच इथे हिंदू [[संस्कृती]] अस्तित्वात आली. शीख धर्मियांच्या दहावे गुरू गोविंदसिंग यांचे समाधी स्थळ इथेच आहे ते म्हणजे सचखंड गुरुद्वारा यांच्यामुळेच इथे शीख संस्कृती वसली आहे.
==भाषा==
नांदेड जिल्ह्याची प्रमुख भाषा [[मराठी|मराठी भाषा]] आहे. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तसेच तेलंगाणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे येथे काही नागरिक [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[कन्नड भाषा|कन्नड]] व [[दख्खनी उर्दू]] भाषेत सुद्धा बोलतात. गोरमाटी भाषा अनेक वस्ती, तांड्यावर बोलली जाते इथे गोर बंजारा समाज पण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आढळून येते.नांदेड येथे पंजाबी भाषा पण मोठ्या प्रमाणात बोलल्या जाते.
== परंपरा ==
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा,
*महाविहार बाबरीनगर, [[दाभड]] येथे भरणारी महाधम्म परिषद,
** दाभड सत्यगणपती,
* बारड चैत्र-पौर्णिमा यात्रा,
* हुजुर साहिब नांदेड येथील दसरा हल्लाबोल मोहल्ला,
* भगवान बालाजी दसरा रथयात्रा, नांदेड
* [[कंधार]] येथील हजिसाया उरूस
* माहूर येथील नारळीपौर्णिमा निमित्त भरणारी परिक्रमा यात्रा तसेच नवरात्र महोत्सव,
* दत्तशिखर माहूर येथील दत्त जयंती सोहळा,
* सोनखेड येथील जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त साजरा होणारा बिजोत्सव सप्ताह,
[[हिंदू|हिन्दू]] व [[शीख]] समुदायाचा [[दसरा]] हे वार्षिक सोहळे अत्यंत छान असतात.
रावणदहन, दीपावली, सन्दल, रमजान ईद, बकरी ईद, ईद ए मिलाद, [[शिवजयंती|शिवजयन्ती]], डॉ.[[बाबासाहेब आंबेडकर|बाबासाहेब आम्बेडकर]] जयंती, [[अण्णा भाऊ साठे]] जयंती, [[बुद्ध पौर्णिमा]], [[गणेशोत्सव|गणेश उत्सव]] हे दिवसही उत्साहाने साजरे होतात.
==माध्यमे==
===स्थानिक वृत्तपत्रे===
नान्देड येथून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे -
* दैनिक गोदातीर समाचार
* [[प्रजावाणी| दै.प्रजावाणी]]
* दैनिक भूमिपुत्र
* दैनिक लोकपत्र
* दै.उद्याचा मराठवाडा
* दैनिक सत्यप्रभा
===इलेक्ट्रॉनिक मीडिया===
उद्याचा [[मराठवाडा]], [[गोदातीर समाचार]], [[लोकमत]], [[लोकसत्ता]], [[सकाळ]] ही मराठी वृत्तपत्रे आणि [[इंडियन एक्सप्रेस|इण्डियन एक्सप्रेस]] व [[टाइम्स ऑफ इंडिया|टाइम्स ऑफ इण्डिया]] या इंग्रजी वृत्तपत्रांचा नांदेडमध्ये अधिक खप आहे.{{संदर्भ हवा}}. साप्ताहिक मराठी स्वराज्य हे मराठी साप्ताहिक वृत्तपत्रही लोकप्रिय आहे.
नांदेडमध्ये [[आकाशवाणी]], रेडियो सिटी ही रेडियो केन्द्रे ऐकता येतात. झी मराठी, ई-टीव्ही मराठी, आयबी एन लोकमत, मी मराठी, साम मराठी आणि दूरदर्शनची सह्यादी या मराठी दूरचित्रवाहिन्या विशेष लोकप्रिय आहेत{{संदर्भ हवा}}. अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील दूरचित्रवाणीवर दिसतात. अनेक संस्था अन्तरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात; परंतु त्यांतल्या त्यांत बीएस्एन्एल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कम्पन्या आहेत{{संदर्भ हवा}}.
==शैक्षणिक==
नांदेड हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. केवळ मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. नांदेडला महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक परीक्षा विभागाची शाखा आहे.
===विद्यापीठ===
इ.स. १९९४ साली [[मराठवाडा विद्यापीठा]]च्या नामविस्ताराच्या पार्श्वभूमीवर नांदेड उपकेंद्राचे रुपांतर करून ([[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]ाची) स्थापना झाली. सुमारे ३८९ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.
* तसेच [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]चे विभागीय केंद्र नांदेड येथे विद्यापीठ परिसरात आहे.
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
* [[श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड|श्री गुरू गोविन्द सिंहजी अभियांत्रिकी आणि तंत्र संस्था]]
* रेणुकादेवी अभियांत्रिकी महाविद्यालय, माहूर जि. नांदेड
* [[महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड|महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय]]
* [[मातोश्री प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी महाविद्यालय]], विष्णपुरी
* ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय.
# [[शासकीय तंत्रनिकेतन]]
===औषधनिर्माण महाविद्यालये===
# औषधनिर्माण शाळा, विद्यापीठ परिसर
# नांदेड औषधनिर्माण महाविद्यालय, बाबानगर
# सहयोग औषधनिर्माण संस्था, विष्णुपुरी
===वैद्यकीय महाविद्यालये===
* [[शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,विष्णूपुरी]]
* शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, वजिराबाद
* ग्रामीण दंत महाविद्यालय, नांदेड
* श्यामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालय
* युनानी रसशाळा, वाजेगांव
===विधी महाविद्यालये===
# नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय
# शरद पवार विधी महाविद्यालय
# शिवाजी विधी महाविद्यालय, कंधार
===पारंपारिक महाविद्यालये===
* [[नांदेड एज्युकेशन सोसायटी]]चे [[नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज|सायन्स कॉलेज]] व पिपल्स महाविद्यालय
* [[महिला महाविद्यालय]], तरोडा
* शारदा भवन शैक्षणिक संस्थेचे यशवंत महाविद्यालय, बाबानगर
* नेताजी सुभाषचन्द्र बोस महाविद्यालय
* वसंतराव नाईक महाविद्यालय, वसरणी
* देगलूर महाविद्यालय
=== सैनिकी प्रशिक्षण संस्था ===
* '''राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय''' सगरोळी ता. बिलोली येथे आहे. प्राचार्य अरविंद देशमुख यांनी या सैनिकी शाळेसाठी आयुष्य वेचले.
* मुदखेड येथे केंद्रीय राखीव पोलीस बलाचे (CRPF College) केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय आहे.
=== प्राथमिक शिक्षण संस्था ===
* प्रतिभा निकेतन
* गुजराती हायस्कूल
* [[नांदेड एज्युकेशन सोसायटी]]चे पीपल्स हायस्कूल
* म. ज्योतिबा फुले विद्यालय, बाबानगर
* केंब्रिज विद्यालय
* शाहू विद्यालय * इंदिरा पब्लिक स्कूल * नरसिंह विद्या मंदिर * शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
* जिजामाता प्राथमिक शाळा
* राणी लक्ष्मीबाई विद्यालय
* गोदावरी इंटर नॅशनल स्कूल * सरस्वती हायस्कूल * सांदिपानी पब्लिक स्कूल * नागसेन विद्यालय प्रभातनगर * इंदिरा गांधी हायस्कूल हडको, नांदेड * नागार्जुना इंटरनॅशनल स्कूल, कौठा नांदेड
==राजकारण==
नांदेड जिल्ह्यावर प्रामुख्याने [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचे वर्चस्व आहे. [[शंकरराव चव्हाण|कै. शंकरराव चव्हाण]] हे नांदेडचे राज्य व राष्ट्रीय राजकीय स्तरावर माहित असलेले मोठे नेते होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी [[भारत]] देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादी पदे भूषविली. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे सुपुत्र [[अशोकराव चव्हाण]] हे चालवत आहेत. त्यांनी मुख्यमत्र्यांच्या दोन कालावधीत हे पद ग्रहण केले आहे.
महाराष्ट्रातील पिता-पुत्रांची ही एकमेव जोडी आहे.
* तसेच [[शेतकरी कामगार पक्ष]] नेते माजी खासदार व आमदार भाई डॉ.[[केशवराव धोंडगे]] हे सुद्धा मातब्बर नेते होते. त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.
* मा.खा. [[सूर्यकांता पाटील]] यांनी सुद्धा देशाच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामविकास, संसदीयकार्य राज्यमंत्री म्हणून नांदेडचे नाव उज्ज्वल केले आहे.
* माजी मंत्री [[माधव भुजंगराव किन्हाळकर]] यांनी बाभळी बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करून जलक्रांती केली, त्यामुळे आंध्रमध्ये जाणारे पाणी सीमाभागात रोखले गेले.
==स्थानिक प्र/भाग किंवा परीसर==
शहीदपुरा/बड़पुरा
चिखलवाड़ी
=== अबचलनगर ===
===शिवाजीनगर===
=== श्रीनगर===
===चौफाळा ===
===चैतन्य नगर===
===विष्णूनगर===
हा नांदेड वाघाळा महानगर पालिकेचे प्रभाग क्रमांक ९चा भाग आहे. विष्णुनगर येथे जाण्यास हुजुर साहेब अबचलनगर नांदेड रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म ४ मधून बाहेर निघल्यास चौकातून उजवी कडे पायी चालत गेल्यास ४-५ मिनिट वेळ लागतो. महापालिकेची शाळा आहे. येथील युवक आणि युवती साठी अद्ययावत असे बास्केटबॉल कोर्ट आहे. विष्णूनगरच्या आग्निय दिशेला अंडर ग्राउंड ब्रिज आहे दक्षिणेस हमालपुरा आहे. पश्चिमेस गोकुळनगर आणि राम मनोहर लोहिया वाचनालय तर वायव्य दिशेला स्टेडियम, विसावा उद्यान आहे. उत्तर दिशेला VIP रोड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC, नवा मोंढा) आहे आणि ईशान्य दिशेला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे. आणि पुर्वेस MSEB चे कार्यालय आहे.
===भाग्यनगर===
===राहुलनगर===
राहुल नगर महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील नांदेड वाघाळा महानगरपालिका वसलेले नगरचा भाग आहे.
नांदेड-वाघाळा महानगर पालिकेतील शेवटचे टोक महानगर पालिका अंतर्गत नगराचा विकास झाला आहे
राहुल नगरच्या बाजूला नांदेड मधील M.I.D.C एरिया असुन लोकचा मुख्यता कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
==हे सुद्धा पहा==
* [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]
==बाह्य दुवे==
*[http://nanded.nic.in/htmldocs/index.html नांदेड जिल्ह्याचे शासकीय संकेतस्थळ]
* [http://www.nwcmc.gov.in नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे संकेतस्थळ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20090409230417/http://nwmcnanded.org/ |date=2009-04-09 }}
*[http://www.srtmun.ac.in/ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
[[वर्ग:मराठवाड्यातील शहरे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
ay52e7q3spk15y6xb8li7as042ecvo6
नागपूर जिल्हा
0
3859
2690198
2687109
2026-06-20T04:02:18Z
~2026-24679-89
182431
/* तक्तायुक्त संक्षिप्त माहिती */
2690198
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=नागपूर}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = नागपूर जिल्हा
|स्थानिक_नाव = (संत्र्यांचा जिल्हा)
|चित्र_नकाशा = Nagpur_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नागपूर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[नागपूर]]
|तालुक्यांची_नावे = १.[[नागपूर शहर तालुका|नागपूर (शहर)]], २.[[नागपूर ग्रामीण तालुका|नागपूर-ग्रामीण]], ३.[[काटोल]], ४.[[कळमेश्वर]], ५.[[नरखेड]], ६.[[सावनेर]], ७.[[पारशिवनी]], ८.[[रामटेक]], ९.[[हिंगणा]], १०.[[मौदा]], ११.[[कामठी]], १२.[[उमरेड]], १३.[[भिवापूर]] १४.[[कुही]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ९,८९७
|लोकसंख्या_एकूण = ४६,५३,१७१
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = ४७०
|शहरी_लोकसंख्या = ६४.२६%
|साक्षरता_दर = ८९.२५%
|लिंग_गुणोत्तर = १.०५
|प्रमुख_शहरे =
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. विपीन (इटनकर)
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[नागपूर (लोकसभा मतदारसंघ)|नागपूर]], [[रामटेक (लोकसभा मतदारसंघ)|रामटेक]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर (दक्षिण पश्चिम)]], २.[[नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ|नागपूर (मध्य)]], ३. [[नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ|नागपूर-पूर्व]], ४. [[नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर-पश्चिम]], ५.[[नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ|नागपूर-दक्षिण]], ६.[[नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ|नागपूर-उत्तर]], ७.[[काटोल विधानसभा मतदारसंघ|काटोल]], ८.[[हिंगणा विधानसभा मतदारसंघ|हिंगणा]], ९.[[कामठी विधानसभा मतदारसंघ|कामठी]], १०.[[रामटेक विधानसभा मतदारसंघ|रामटेक]], ११.[[उमरेड विधानसभा मतदारसंघ|उमरेड]], १२.[[सावनेर विधानसभा मतदारसंघ|सावनेर]]
|खासदारांची_नावे = [[नागपूर (लोकसभा मतदारसंघ)|नागपूर]] : [[नितीन गडकरी]] <br> [[रामटेक (लोकसभा मतदारसंघ)|रामटेक]] : [[श्यामलाल बर्वे]]
|पर्जन्यमान_मिमी = १,२०५
|संकेतस्थळ = http://nagpur.nic.in/
}}
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
'''नागपूर जिल्हा''' हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. हा नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून, भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. देशच्या मध्यभागात असल्याने देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. [[नागपूर शहर]] हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.
==तक्तायुक्त संक्षिप्त माहिती==
{| class="wikitable"
|+
! colspan="2" |सांख्यिकी तपशील
|-
|'''<big>जिल्हा परिषद</big>'''
| '''<big>नागपूर जिल्हा परिषद</big>'''
|-
|'''पंचायत समिती (१३)'''
|१. नागपूर(ग्रामीण) २. मौदा ३. रामटेक ४. पारशिवणी ५. हिंगणा ६. उमरेड ७. कुही ८. भिवापूर ९. नरखेड १०. काटोल ११. कळमेश्वर १२. कामठी १३. भिवापूर
|-
|'''विधानसभा मतदारसंघ (१२)'''
|१. नागपूर (दक्षिण-पश्चिम) २. काटोल ३. सावनेर ४. कामठी ५. हिंगणा ६. उमरेड ७. रामटेक ८. नागपूर (पूर्व) ९. नागपूर(पश्चिम) १०. नागपूर (दक्षिण) ११. नागपूर (उत्तर) १२. नागपूर (मध्य)
|-
|'''उपविभागीय कार्यालये (८)'''
|१.नागपूर(शहर) २. नागपूर(ग्रामीण) ३. मौदा ४. काटोल ५. सावनेर ६. उमरेड ७. रामटेक ८. कळमेश्वर
|-
|'''नगर पंचायती (१४)'''
|१. कुही २. मौदा ३. हिंगणा ४. भिवापूर ५. पारशिवणी ६. महादूला (ता.कामठी) ७. येरखेडा (ता.कामठी) ८. कोंढाळी (ता.काटोल) ९. बहादूरा १०. कांद्री (कन्हान) ११. बिडगाव-तरोडी(खु.) -पांढुर्णा १२. गोधनी (रेल्वे) १३. बेसा-पिपळा १४. निलडोह
|-
|'''अपर तहसिल-२'''
|१. बेला २. देवलापार
|-
|'''नगर परिषदा (९'''+६)
|१. खापा, २. मोहपा, ३. '''कळमेश्वर-'''ब्राम्हणी ४. मोवाड ता.नरखेड ५. वानाडोंगरी ६. डिगडोह(देवी) ता.हिंगणा ७. कन्हान-पिपरी ता. पारशिवणी ८. बुटीबोरी, ९.वाडी (ब-वर्ग) & ईतर ६(सावनेर, नरखेड, उमरेड, रामटेक, काटोल, कामठी)
|}
# खापरखेडा,
# निलडोह-डिगडोह(देवी)
या नविन म्युनिसीपालीटी.
==पर्जन्यमान==
जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १,२०५ मिमी इतके आहे. जिल्ह्यातील मुख्य पीके- [[ऊस]], [[गहू]], [[संत्रे|संत्री]], [[ज्वारी]], [[तूर]], [[मूग]], [[सोयबीन|सोयाबीन]], [[सूर्यमुखी|सुर्यफूल]], [[कापूस]] इ.
==नद्या व नकाशा==
नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा आणि पूर्व सीमेवर वैनगंगा नदी आहे.
[[कन्हान नदी|कन्हान]] ही नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते. ती उत्तरेकडून वाहत येउन पूर्वेकडे जाते आणि जिल्ह्याच्या सीमेवर वैनगंगा नदीला भेटते. तिला लागूनच [[मौदा ]] हे अतिशय महत्त्वाचा तालुका आहे, तसेच [[माथणी]] हे महत्त्वाचे गाव आहे.
==सिंचनक्षमता==
या जिल्ह्यात लघु सिंचन क्षमता खालील प्रकारे आहेत :<ref>{{स्रोत बातमी | दुवा = http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21 | title = ''' बातमी मथळा:२५० तलावांची दुरुस्ती रखडली''' | भाषा = मराठी | लेखक = लोकमत प्रतिनिधी, | लेखकदुवा = | आडनाव = | पहिलेनाव = | सहलेखक = | दिनांक = | फॉरमॅट = | आर्काइव्हदुवा = https://web.archive.org/web/20160130025847/http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21 | आर्काइव्हदिनांक = 2016-01-30 | कृती = | पृष्ठे = | प्रकाशक = लोकमत प्रकाशन | अॅक्सेसदिनांक = ०४/०१/२०१४ | अवतरण = 'सिंचन घटले' या अंतर्गत असलेली माहिती | आयडी = | तिरपे = | url-status = dead }}</ref>
* लघु सिंचन तलाव : १२३
* पाझर तलाव : ५६
* गाव तलाव : ३९
* मालगुजारी तलाव : २१४
* कोल्हापुरी बंधारे : ७२८
* साठवण बंधारे : ८८८
[[चित्र:Nagpur.png|right|thumb|180px|नागपूर जिल्हा]]
==पर्यटनस्थळे==
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:-
# [[शून्य मैलाचा दगड, नागपूर|भारताचा शून्य मैलाचा दगड]]
# [[दीक्षाभूमी]]
# [[ड्रॅगन पॅलेस, कामठी]]
# [[मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर]]<ref>[http://nagpur.nic.in/ नागपूर एन.आय.सी]</ref>
** [[पेंच राष्ट्रीय उद्यान|पेंच व्याघ्र प्रकल्पा]] अंतर्गत...
# पेंच प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान
# देवलापार येथील गोशाळा
# पेंच येथील कुंवारा भिवसन
** रामटेक परीसरात...
# रामटेक येथील राममंदिर
# महाकवी कालिदास स्मारक
# मनसर येथील रामधाम
# परमात्मा एक सेवक (मानवधर्म) आश्रम
**किल्ले:
#भिवगड किल्ला
#सीताबर्डीचा किल्ला
** शहरातील
# रमण विज्ञान केंद्र
# अंबाझरी तलाव
** जिल्ह्यातील ईतर दर्शनीय ठिकाणे:
* [[पारशिवनी]] येथील घोघरा महादेव
* अदासा
* आंभोरा
== प्रशासन ==
* तालुके
{| class="wikitable" border="1"
| [[नागपूर शहर तालुका|नागपूर(श.)]]
|
| [[मौदा]]
|-
| [[नागपूर ग्रामीण तालुका|नागपूर(ग्रामीण)]]
| [[नरखेड]]
| [[हिंगणा]]
|-
| [[पारशिवनी]]
| [[सावनेर]]
| [[काटोल]]
|-
| [[कळमेश्वर]]
| [[रामटेक]]
| [[कामठी]]
|-
| [[भिवापूर]]
| [[उमरेड]]
| [[कुही]]
|}
===महसूली उपविभाग===
{| class="wikitable"
|+
! colspan="2" |तालुके तपशील
|-
|'''<big>नागपूर</big>'''
| '''<big>नागपूर(शहर)</big>'''
|-
|'''उमरेड (३)'''
|१. भिवापूर २. उमरेड ३. कुही
|-
|'''काटोल'''
|१. काटोल २. नरखेड
|-
|'''सावनेर'''
|१. कळमेश्वर २. सावनेर
|-
|'''रामटेक'''
|१. पारशिवणी २. रामटेक
|-
|'''मौदा'''
|१.'''मौदा''' २. कामठी
|-
|'''नागपूर (ग्रामीण)'''
| नागपूर (ग्रामीण) व हिंगणा
|}
* चिचोली, भानेगांव आणि चनकापूर या ३ ग्रा.पं. एकत्रित नविन नगरपरिषद होईल.
==पूरग्रस्त राहणाऱ्या गावांची यादी==
ही नागपूर जिल्ह्यातील, पावसाळ्यात नेहमी पूरग्रस्त होणाऱ्या गावांची यादी आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.readwhere.com/read/1235458/Nagpur/Nagpur-City#page/8/1 तरुण भारत, नागपूर - ई-पेपर- दि. ७ जून २०१७, आपलं नागपूर पुरवणी, पान क्र. २०
| title = आपत्ती व्यवस्थापन विभाग बेवारस
| भाषा = मराठी
| लेखक =
| फॉरमॅट =
}}</ref>:
{| class="wikitable" border="2"
!तालुका
!गावे
|-
| [[नागपूर ग्रामीण तालुका|नागपूर ग्रामीण]]
| कोलार, जुनापाणी, सोनुर्ली, किन्हाळा, माकडी, घोटी, मंगरूळ, व्याहाड.
|-
| [[कळमेश्वर]]
| 00
|-
| [[नरखेड]]
| खैरगाव, थुगावदेव, बेलोना, मदना, जलालखेडा, खराशी, जाटलापूर.
|-
| [[काटोल]]
| सावळी, कोल्हू.
|-
|-
| [[पारशिवनी]]
| डोरली, साहोली, सिंगोरी, वाघोडा, गौना, नेहंगी,नयाकूळ बखारी, जुनी कामठी, गुंडेगाव, पिपरी, खंडाळा, निलज, करंभाड, कोलीतमारा, कुंवारा भिवसेन, नेऊरवाडा, सालई, पाली, माहुली, उमरी.
|-
| [[रामटेक]]
| ००
|-
| [[हिंगणा]]
| रायपूर, गुमगाव, कोतेवाडा, सुकळी, देवळी, पेंढरी, [[हिंगणा]], किन्ही, धानोली (रायपूर), खैरी, पन्नासेटाकळी, कान्होलीबारा, खापरी गांधी, सावळी, टाकळघाट, पिपरी, गणेशपूर, शिरुळ, कोतेवाडा गुमगाव, धानोली (टाकळघाट), अडेगाव, गिदमगड, डिगडोह (पांडे).
|-
| [[मौदा]]
| मौदा, माथनी, कोटेगाव, सुकळा, झुल्लर, वढणा, माहखेडी, बार्शी, आष्टी, किरणापूर, वाकेश्वर सिरसोली.
|-
| [[कामठी]]
| खापा, सोनेगाव, खेडी, आडका, नेरी.
|-
| [[उमरेड]]
| सालई खुर्द, पोही, कळमना, सिंगारी, बोरी मझरा, सावंगी (खु), सावंगी (बुद्रुक), आष्टा, पवनी, दहेली, पिपरा, हिवरा.
|-
| [[भिवापूर]]
| थुटानबोरी, नांद, चिखलपार, मांडवा, धामणगाव, सालेशहरी, सालेभट्टी, खली, मांगली (जगताप), नक्षी, पांजरेपार.
|-
| [[कुही]]
| पितूर, भामेवाडा, चिचघाट, मोहगाव, तापेझरी, लाजोर, अवरमारा, सावंगी, पोहरा, गोठणगाव, राजोरी, गोंडपिंपरी, धामणी, पवनी, उमरी, नवेगाव चिचघाट, हरदोली, कोच्छी, पिपरी, माळोदा, जीवनपूर, खराडा, सर्सी, तुडका.
|-
| [[सावनेर]]
| २
|-
|}
== हे सुद्धा पहा ==
* [[नागपूर शहर]]
* [[विदर्भ]]
* [[नागपूरी संत्री]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/bhandara/mouda-ashram-will-get-status-tourist-destination-a707/|title=मौदा आश्रमाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणार|date=2021-01-22|website=[[लोकमत]]|access-date=2021-01-23}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{नागपूर}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:नागपूर जिल्हा|*]]
[[वर्ग:नागपूर विभागातील जिल्हे]]
dn5qwa6rl41vr7uexdx0ruhfv2dff4n
2690199
2690198
2026-06-20T04:03:10Z
~2026-24679-89
182431
/* तक्तायुक्त संक्षिप्त माहिती */
2690199
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=नागपूर}}
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = नागपूर जिल्हा
|स्थानिक_नाव = (संत्र्यांचा जिल्हा)
|चित्र_नकाशा = Nagpur_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नागपूर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[नागपूर]]
|तालुक्यांची_नावे = १.[[नागपूर शहर तालुका|नागपूर (शहर)]], २.[[नागपूर ग्रामीण तालुका|नागपूर-ग्रामीण]], ३.[[काटोल]], ४.[[कळमेश्वर]], ५.[[नरखेड]], ६.[[सावनेर]], ७.[[पारशिवनी]], ८.[[रामटेक]], ९.[[हिंगणा]], १०.[[मौदा]], ११.[[कामठी]], १२.[[उमरेड]], १३.[[भिवापूर]] १४.[[कुही]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ९,८९७
|लोकसंख्या_एकूण = ४६,५३,१७१
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = ४७०
|शहरी_लोकसंख्या = ६४.२६%
|साक्षरता_दर = ८९.२५%
|लिंग_गुणोत्तर = १.०५
|प्रमुख_शहरे =
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = डॉ. विपीन (इटनकर)
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[नागपूर (लोकसभा मतदारसंघ)|नागपूर]], [[रामटेक (लोकसभा मतदारसंघ)|रामटेक]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = १.[[नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर (दक्षिण पश्चिम)]], २.[[नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ|नागपूर (मध्य)]], ३. [[नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ|नागपूर-पूर्व]], ४. [[नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर-पश्चिम]], ५.[[नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ|नागपूर-दक्षिण]], ६.[[नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ|नागपूर-उत्तर]], ७.[[काटोल विधानसभा मतदारसंघ|काटोल]], ८.[[हिंगणा विधानसभा मतदारसंघ|हिंगणा]], ९.[[कामठी विधानसभा मतदारसंघ|कामठी]], १०.[[रामटेक विधानसभा मतदारसंघ|रामटेक]], ११.[[उमरेड विधानसभा मतदारसंघ|उमरेड]], १२.[[सावनेर विधानसभा मतदारसंघ|सावनेर]]
|खासदारांची_नावे = [[नागपूर (लोकसभा मतदारसंघ)|नागपूर]] : [[नितीन गडकरी]] <br> [[रामटेक (लोकसभा मतदारसंघ)|रामटेक]] : [[श्यामलाल बर्वे]]
|पर्जन्यमान_मिमी = १,२०५
|संकेतस्थळ = http://nagpur.nic.in/
}}
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
'''नागपूर जिल्हा''' हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. हा नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून, भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. देशच्या मध्यभागात असल्याने देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. [[नागपूर शहर]] हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.
==तक्तायुक्त संक्षिप्त माहिती==
{| class="wikitable"
|+
! colspan="2" |सांख्यिकी तपशील
|-
|'''<big>जिल्हा परिषद</big>'''
| '''<big>नागपूर जिल्हा परिषद</big>'''
|-
|'''पंचायत समिती (१३)'''
|१. नागपूर(ग्रामीण) २. मौदा ३. रामटेक ४. पारशिवणी ५. हिंगणा ६. उमरेड ७. कुही ८. भिवापूर ९. नरखेड १०. काटोल ११. कळमेश्वर १२. कामठी १३. भिवापूर
|-
|'''विधानसभा मतदारसंघ (१२)'''
|१. नागपूर (दक्षिण-पश्चिम) २. काटोल ३. सावनेर ४. कामठी ५. हिंगणा ६. उमरेड ७. रामटेक ८. नागपूर (पूर्व) ९. नागपूर(पश्चिम) १०. नागपूर (दक्षिण) ११. नागपूर (उत्तर) १२. नागपूर (मध्य)
|-
|'''उपविभागीय कार्यालये (८)'''
|१.नागपूर(शहर) २. नागपूर(ग्रामीण) ३. मौदा ४. काटोल ५. सावनेर ६. उमरेड ७. रामटेक ८. कळमेश्वर
|-
|'''नगर पंचायती (१४)'''
|१. कुही २. मौदा ३. हिंगणा ४. भिवापूर ५. पारशिवणी ६. महादूला (ता.कामठी) ७. येरखेडा & ८. कोंढाळी (ता.काटोल) ९. बहादूरा १०. कांद्री (कन्हान) ११. बिडगाव-तरोडी(खु.) -पांढुर्णा १२. गोधनी (रेल्वे) १३. बेसा-पिपळा १४. निलडोह
|-
|'''अपर तहसिल-२'''
|१. बेला २. देवलापार
|-
|'''नगर परिषदा (९'''+६)
|१. खापा, २. मोहपा, ३. '''कळमेश्वर-'''ब्राम्हणी ४. मोवाड ता.नरखेड ५. वानाडोंगरी ६. डिगडोह(देवी) ता.हिंगणा ७. कन्हान-पिपरी ता. पारशिवणी ८. बुटीबोरी, ९.वाडी (ब-वर्ग) & ईतर ६(सावनेर, नरखेड, उमरेड, रामटेक, काटोल, कामठी)
|}
# खापरखेडा,
# निलडोह-डिगडोह(देवी)
या नविन म्युनिसीपालीटी.
==पर्जन्यमान==
जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १,२०५ मिमी इतके आहे. जिल्ह्यातील मुख्य पीके- [[ऊस]], [[गहू]], [[संत्रे|संत्री]], [[ज्वारी]], [[तूर]], [[मूग]], [[सोयबीन|सोयाबीन]], [[सूर्यमुखी|सुर्यफूल]], [[कापूस]] इ.
==नद्या व नकाशा==
नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा आणि पूर्व सीमेवर वैनगंगा नदी आहे.
[[कन्हान नदी|कन्हान]] ही नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते. ती उत्तरेकडून वाहत येउन पूर्वेकडे जाते आणि जिल्ह्याच्या सीमेवर वैनगंगा नदीला भेटते. तिला लागूनच [[मौदा ]] हे अतिशय महत्त्वाचा तालुका आहे, तसेच [[माथणी]] हे महत्त्वाचे गाव आहे.
==सिंचनक्षमता==
या जिल्ह्यात लघु सिंचन क्षमता खालील प्रकारे आहेत :<ref>{{स्रोत बातमी | दुवा = http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21 | title = ''' बातमी मथळा:२५० तलावांची दुरुस्ती रखडली''' | भाषा = मराठी | लेखक = लोकमत प्रतिनिधी, | लेखकदुवा = | आडनाव = | पहिलेनाव = | सहलेखक = | दिनांक = | फॉरमॅट = | आर्काइव्हदुवा = https://web.archive.org/web/20160130025847/http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21 | आर्काइव्हदिनांक = 2016-01-30 | कृती = | पृष्ठे = | प्रकाशक = लोकमत प्रकाशन | अॅक्सेसदिनांक = ०४/०१/२०१४ | अवतरण = 'सिंचन घटले' या अंतर्गत असलेली माहिती | आयडी = | तिरपे = | url-status = dead }}</ref>
* लघु सिंचन तलाव : १२३
* पाझर तलाव : ५६
* गाव तलाव : ३९
* मालगुजारी तलाव : २१४
* कोल्हापुरी बंधारे : ७२८
* साठवण बंधारे : ८८८
[[चित्र:Nagpur.png|right|thumb|180px|नागपूर जिल्हा]]
==पर्यटनस्थळे==
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:-
# [[शून्य मैलाचा दगड, नागपूर|भारताचा शून्य मैलाचा दगड]]
# [[दीक्षाभूमी]]
# [[ड्रॅगन पॅलेस, कामठी]]
# [[मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर]]<ref>[http://nagpur.nic.in/ नागपूर एन.आय.सी]</ref>
** [[पेंच राष्ट्रीय उद्यान|पेंच व्याघ्र प्रकल्पा]] अंतर्गत...
# पेंच प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान
# देवलापार येथील गोशाळा
# पेंच येथील कुंवारा भिवसन
** रामटेक परीसरात...
# रामटेक येथील राममंदिर
# महाकवी कालिदास स्मारक
# मनसर येथील रामधाम
# परमात्मा एक सेवक (मानवधर्म) आश्रम
**किल्ले:
#भिवगड किल्ला
#सीताबर्डीचा किल्ला
** शहरातील
# रमण विज्ञान केंद्र
# अंबाझरी तलाव
** जिल्ह्यातील ईतर दर्शनीय ठिकाणे:
* [[पारशिवनी]] येथील घोघरा महादेव
* अदासा
* आंभोरा
== प्रशासन ==
* तालुके
{| class="wikitable" border="1"
| [[नागपूर शहर तालुका|नागपूर(श.)]]
|
| [[मौदा]]
|-
| [[नागपूर ग्रामीण तालुका|नागपूर(ग्रामीण)]]
| [[नरखेड]]
| [[हिंगणा]]
|-
| [[पारशिवनी]]
| [[सावनेर]]
| [[काटोल]]
|-
| [[कळमेश्वर]]
| [[रामटेक]]
| [[कामठी]]
|-
| [[भिवापूर]]
| [[उमरेड]]
| [[कुही]]
|}
===महसूली उपविभाग===
{| class="wikitable"
|+
! colspan="2" |तालुके तपशील
|-
|'''<big>नागपूर</big>'''
| '''<big>नागपूर(शहर)</big>'''
|-
|'''उमरेड (३)'''
|१. भिवापूर २. उमरेड ३. कुही
|-
|'''काटोल'''
|१. काटोल २. नरखेड
|-
|'''सावनेर'''
|१. कळमेश्वर २. सावनेर
|-
|'''रामटेक'''
|१. पारशिवणी २. रामटेक
|-
|'''मौदा'''
|१.'''मौदा''' २. कामठी
|-
|'''नागपूर (ग्रामीण)'''
| नागपूर (ग्रामीण) व हिंगणा
|}
* चिचोली, भानेगांव आणि चनकापूर या ३ ग्रा.पं. एकत्रित नविन नगरपरिषद होईल.
==पूरग्रस्त राहणाऱ्या गावांची यादी==
ही नागपूर जिल्ह्यातील, पावसाळ्यात नेहमी पूरग्रस्त होणाऱ्या गावांची यादी आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.readwhere.com/read/1235458/Nagpur/Nagpur-City#page/8/1 तरुण भारत, नागपूर - ई-पेपर- दि. ७ जून २०१७, आपलं नागपूर पुरवणी, पान क्र. २०
| title = आपत्ती व्यवस्थापन विभाग बेवारस
| भाषा = मराठी
| लेखक =
| फॉरमॅट =
}}</ref>:
{| class="wikitable" border="2"
!तालुका
!गावे
|-
| [[नागपूर ग्रामीण तालुका|नागपूर ग्रामीण]]
| कोलार, जुनापाणी, सोनुर्ली, किन्हाळा, माकडी, घोटी, मंगरूळ, व्याहाड.
|-
| [[कळमेश्वर]]
| 00
|-
| [[नरखेड]]
| खैरगाव, थुगावदेव, बेलोना, मदना, जलालखेडा, खराशी, जाटलापूर.
|-
| [[काटोल]]
| सावळी, कोल्हू.
|-
|-
| [[पारशिवनी]]
| डोरली, साहोली, सिंगोरी, वाघोडा, गौना, नेहंगी,नयाकूळ बखारी, जुनी कामठी, गुंडेगाव, पिपरी, खंडाळा, निलज, करंभाड, कोलीतमारा, कुंवारा भिवसेन, नेऊरवाडा, सालई, पाली, माहुली, उमरी.
|-
| [[रामटेक]]
| ००
|-
| [[हिंगणा]]
| रायपूर, गुमगाव, कोतेवाडा, सुकळी, देवळी, पेंढरी, [[हिंगणा]], किन्ही, धानोली (रायपूर), खैरी, पन्नासेटाकळी, कान्होलीबारा, खापरी गांधी, सावळी, टाकळघाट, पिपरी, गणेशपूर, शिरुळ, कोतेवाडा गुमगाव, धानोली (टाकळघाट), अडेगाव, गिदमगड, डिगडोह (पांडे).
|-
| [[मौदा]]
| मौदा, माथनी, कोटेगाव, सुकळा, झुल्लर, वढणा, माहखेडी, बार्शी, आष्टी, किरणापूर, वाकेश्वर सिरसोली.
|-
| [[कामठी]]
| खापा, सोनेगाव, खेडी, आडका, नेरी.
|-
| [[उमरेड]]
| सालई खुर्द, पोही, कळमना, सिंगारी, बोरी मझरा, सावंगी (खु), सावंगी (बुद्रुक), आष्टा, पवनी, दहेली, पिपरा, हिवरा.
|-
| [[भिवापूर]]
| थुटानबोरी, नांद, चिखलपार, मांडवा, धामणगाव, सालेशहरी, सालेभट्टी, खली, मांगली (जगताप), नक्षी, पांजरेपार.
|-
| [[कुही]]
| पितूर, भामेवाडा, चिचघाट, मोहगाव, तापेझरी, लाजोर, अवरमारा, सावंगी, पोहरा, गोठणगाव, राजोरी, गोंडपिंपरी, धामणी, पवनी, उमरी, नवेगाव चिचघाट, हरदोली, कोच्छी, पिपरी, माळोदा, जीवनपूर, खराडा, सर्सी, तुडका.
|-
| [[सावनेर]]
| २
|-
|}
== हे सुद्धा पहा ==
* [[नागपूर शहर]]
* [[विदर्भ]]
* [[नागपूरी संत्री]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/bhandara/mouda-ashram-will-get-status-tourist-destination-a707/|title=मौदा आश्रमाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणार|date=2021-01-22|website=[[लोकमत]]|access-date=2021-01-23}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{नागपूर}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:नागपूर जिल्हा|*]]
[[वर्ग:नागपूर विभागातील जिल्हे]]
rsc720ma11b1u56awkjlak9113ncwbi
नागपूर
0
3860
2690203
2686804
2026-06-20T04:09:22Z
~2026-24679-89
182431
/* इतिहास */
2690203
wikitext
text/x-wiki
{{मुखपृष्ठ सदर टीप
|तारीख = १ एप्रिल
|वर्ष = २००९
}}
{{जिल्हा शहर|ज=नागपूर जिल्हा|श=नागपूर}}
{{गल्लत|नागापूर}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
| स्थानिक_नाव = नागपूर
| टोपणनाव = '''संत्रानगरी''' /"Tiger Capital of India"
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|आकाशदेखावा =
| प्रकार = शहर
|इतर_नाव=
| अक्षांश = 21.08
| रेखांश = 79.03
| शोधक_स्थान = right
|क्षेत्रफळ_एकूण = २१७.६५
|जवळचे_शहर = [[वर्धा]] आणि बुटीबोरी
| प्रांत = [[महाराष्ट्र]]
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा|नागपूर]]
| उंची = ३१०
| स्थापित_शीर्षक = स्थापना
| स्थापित_दिनांक = १७०२
|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २००६
| लोकसंख्या_एकूण = २४२००००
|लिंग_गुणोत्तर=
|लोकसंख्या_मेट्रो=
|लोकसंख्या_शहरी=
| लोकसंख्या_एकूण_संदर्भ=<ref name = "Estimated Population of नागपूर urban area in २००६, नागपूर ११४th largest शहर in world in २००६/"> {{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.citymayors.com/features/largest_cities_2.html|title = "The world's largest cities"|प्रकाशक = [[शहर Mayors]]|ॲक्सेसदिनांक = २००६-०६-२६}}</ref>
| अधिकृत_भाषा = [[मराठी]]
| नेता_पद_१ = महापौर
| नेता_नाव_१ = श्रीमती ठाकरे
| नेता_पद_२ = उपमहापौर
| नेता_नाव_२ =
| नेता_पद_३ = आयुक्त
| नेता_नाव_३ = विपीन ईटनकर
| नेता_पद_४ = पोलीस आयुक्त
| नेता_नाव_४ =
| क्षेत्रफळ_आकारमान = ८
| एसटीडी_कोड = ०७१२
| पिन_कोड = ४४०००१
| आरटीओ_कोड = MH-३१: नागपूर (पश्चिम) <br> MH-४९ : नागपूर (पूर्व) <br> MH-४०: नागपूर (ग्रामीण)
| संकेतस्थळ = www.nagpur.nic.in
| चिन्ह = Seal_of_nagpur_city.jpg
| चिन्ह_आकारमान = 60px
}}
'''नागपूर''' (इंग्रजी : Nagpur) हे [[महाराष्ट्र]] राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे [[भारत|भारतातील]] १३वे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या [[विदर्भ]] विभागातील सर्वांत मोठे शहर, [[नागपूर जिल्हा]] व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. [[महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन]] नागपूरात घेतले जाते.
* भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा [[शून्य मैलाचा दगड (नागपूर)]] आहे.
* नागपूरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात, त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.<ref>[http://nagpur.nic.in/htmldocs/famous.htm]</ref>
२००२ साली शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
== इतिहास ==
नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवळी ([[वर्धा]]) येथे मिळाला असून तो [[इ.स. ९४०]]चा आहे.
* [[छिंदवाडा]] जिल्ह्यातील [[देवगड|देवगडचा]] गोंड राजा [[बख्तबुलंद शाह|बख्त बुलंदशहा]] याने [[इ.स. १७०२|१७०२]] साली [[नाग नदी]]च्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूरसह [[सिवनी]], [[बालाघाट]], [[बैतूल]] आणि [[होशंगाबाद]] यांचा समावेश होत असे.
** बख्त बुलंदशाहनंतर त्याचा मुलगा राजा '''चांद सुलतान''' देवगडच्या गादीवर आला. त्याने [[इ.स. १७०६|१७०६]] साली त्याची राजधानी नागपूरास हलवली. त्याने जवळजवळ ३३ वर्षे राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले.
* राजा चांद सुलतान याच्या मॄत्यूनंतर नागपूरवर [[भोसले|भोसल्यांचे]] राज्य आले. [[इ.स. १७४२]] मध्ये [[रघूजीराजे भोसले]] नागपूरच्या गादीवर आरूढ झाले.
** [[इ.स. १८१७]] मध्ये [[सीताबर्डीची लढाई|सीताबर्डीच्या लढाईमध्ये]] मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला.
* तर [[इ.स. १८६१]] मध्ये नागपूर ही सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी झाली.
[[इ.स. १८६७]] मध्ये नागपूरहून [[मुंबई]] शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला.त्याच एम्प्रेस व मॉडेल मिल होत. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील]] शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉॅंग्रेसची दोन अधिवेशने नागपूरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या १९२० च्या अधिवेशनापासून सुरू झाले.
* १९२५ साली डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी नागपूर इथे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] "RSS"ची स्थापना केली.
स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार भारताचा एक प्रांत बनला.
* तद्नंतर १९५० साली [[मध्य प्रदेश|मध्य प्रांत]] राज्याची निर्मिती झाली व वऱ्हाड ([[विदर्भ]]) नव्या राज्यात आला.
आज, नागपूर ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची]] उपराजधानी असून [[महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन]] येथे भरते. [[इ.स. १९५६|१९५६]] मध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांसह [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माची]] दीक्षा घेतली.
== भूगोल व हवामान ==
नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी जाते. पैकी नाग नदी ही शहराच्या संस्कृतीशी जोडलेली आहे. ही नदी शहरातून एकूण १७ किलोमीटरचा प्रवास करते. सर्व नद्यांची एकूण लांबी ४८ किमी. आहे.
नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे त्या नाग नदीचे अनेक वर्षांच्या अनास्थेमुळे नाल्यात रूपांतर झाले होते. पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती होती. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनासंबंधित लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम हाती घेऊन ते २०२० सालच्या पावसाळ्याआधीच पूर्ण केले. त्यानंतर या नद्या पूर्वीप्रमाणेच मुक्तपणे वाहू लागल्या असाव्यात.
नागपूरचे क्षेत्रफळ २२० चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी (१०२० फूट)आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते. शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२०५ मिलीमीटर इतके आहे. पाऊस [[जून]]-[[सप्टेंबर]] महिन्यांदरम्यान पडतो. [[मार्च]] ते [[जून]] उन्हाळा असतो व [[मे]] महिन्यात पारा सर्वांत वर असतो.उन्हाळ्यात घराबाहेर पडणे अशक्य असते आणि जरी पडले तरी शरीर पूर्ण झाकून बाहेर पडावे लागते. या काळात नागपूरचे उच्चतम तापमान ४५° सेल्सियसपर्यंत वर जाते. हिवाळा [[नोव्हेंबर]]-[[जानेवारी]] महिन्यात असतो व तेव्हा शहराचे न्यूनतम तापमान १०° सेल्सियसच्याही खाली जाते. डिसेंबर २०१८ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३.५ सेल्सियस होते.
{{climate chart
|नागपूर
|10.4|30.6|10
|13.0|34.1|12
|17.0|38.3|18
|21.9|42.2|13
|25.9|44.6|16
|24.3|39.8|172
|22.1|33.5|304
|21.6|32.4|292
|20.9|33.8|194
|17.8|34.6|51
|12.9|32.4|12
|10.1|30.2|17
|source=[http://www.worldweather.org/066/c00533.htm World Weather Information Service]...
|float=right
|clear=left
}}
== प्रशासकीय सेवा सोय ==
=== लोकप्रतिनीधी ===
नागपूर शहरामध्ये १ [[नागपूर लोकसभा मतदारसंघ]] व ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
# [[नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ|नागपूर उत्तर]]
# [[नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ|नागपूर दक्षिण]]
# [[नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ|नागपूर पूर्व]]
# [[नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर पश्चिम]]
# [[नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ|नागपूर मध्य]]
# [[नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर दक्षिण पश्चिम]]
हे सगळे मतदारसंघ [[नागपूर लोकसभा मतदारसंघ|नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या]] अंतर्गत येतात.
===शहरी प्रशासन===
नागपूरमध्ये १८६४ साली नगरपालिका स्थापन झाली व त्यावेळेस नागपूरची लोकसंख्या ८२,००० एवढी होती. नागपूर मध्ये महानगरपालिकेची स्थापना मार्च,१९५१ साली झाली. नागपूर शहराचे व्यवस्थापन [[नागपूर महानगरपालिका]] करते. महानगरपालिकेचे सभासद महापौर व उपमहापौर यांची निवड करतात व ते महानगरपालिका चालवतात. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख हा महानगरपालिका आयुक्त असतो व तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो व त्याची निवड महाराष्ट्र शासन करते. नागपूर महानगरपालिकेचे काम हे वेगवेगळ्या विभागीय कार्यालयाद्वारे होते. नागपूरमध्ये १० विभागीय कार्यालय आहेत, ते पुढील प्रमाणे :
# लक्ष्मी नगर
# धरमपेठ
# हनुमान नगर
# धंतोली
# नेहरू नगर
# गांधीबाग
# सतरंजीपुरा
# लकडगंज
# आसीनगर
# मंगळवारी
हे दहा विभाग १४५ प्रभागांमध्ये विभागल्या गेले आहेत. नगरसेवक हा प्रत्येक प्रभागाचा प्रमुख असून तो सार्वजनिक निवडणुकीद्वारे निवडला जातो.
===कायदा व सुव्यवस्था===
नागपूरच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी नागपूर पोलीस दल कार्यरत असून त्याचे प्रमुख पोलीस आयुक्त हे असतात. नागपूर पोलीस आयुक्त हे [[भारतीय पोलीस सेवा|भारतीय पोलीस सेवेतील]] अधिकारी असतात व ते [[महाराष्ट्र पोलीस|महाराष्ट्र पोलीसच्या]] अतिरिक्त पोलीस महासंचालक या श्रेणीचे असतात.
नागपूर पोलीस हे पाच विभागात विभागले गेले असून उप पोलीस आयुक्त / उपायुक्त हे प्रत्येक विभागाचे प्रमुख असतात. उप पोलीस आयुक्त हेही [[भारतीय पोलीस सेवा|भारतीय पोलीस सेवेतील]] अधिकारी असतात.
== नागपुरातील नामांकित संस्था ==
[[चित्र:Vidhan Bhavan (State Legislative Assembly) Nagpur - panoramio.jpg|center|thumb|300px|[[विधान भवन, नागपूर|विधान भवन नागपूर]]]]
हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळे सुमारे दोन आठवडे चालणारे [[महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन]] येथे भरते. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठदेखील येथे आहे. [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] या संघटनेचे जन्मस्थान व मुख्यालय येथेच आहे.
नागपूरात अनेक राष्ट्रीय स्तराच्या सरकारी वैज्ञानिक संस्था आहेत- [[राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था|राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नॅशनल एनवायरन्मेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) (NEERI)]], सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च (CICR), नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायट्रस, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल-सर्वे ऍण्ड लँड-यूज प्लॅनिंग, जवाहरलाल नेहरू नॅशनल अल्युमिनियम रिसर्च ॲंन्ड डेवलपमेंट सेंटर, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंडियाज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्ह्वज ऑफ द पेट्रोलियम ॲंन्ड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन, साऊथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर व भारतीय हवामान खात्याचे विभागीय मुख्यालय.
[[चित्र:Nagpur Reserve Bank.JPG|thumb|left|200px|नागपूर येथील रिझर्व्ह बँक]]
भारतीय सैन्याच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे आहे. [[भारतीय वायुदल|भारतीय वायुदलाच्या]] निर्वहन (maintenance) विभागाचे मुख्यालय नागपूरात असून दारुगोळा कारखाना, स्टाफ कॉलेज या संस्थादेखील शहरात आहेत. नागपूरजवळील [[कामठी]] (Kamptee) हे उपनगर भारतीय सैन्याने रेजिमेंटल सेंटर ऑफ इंडियन आर्मीज ब्रिगेडसाठी स्थापन केलेली लष्करी संस्था (कॅंटाॅन्मेंट बोर्ड) आहे. या लष्कर हद्दीत नॅशनल कॅडेट कोअर ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ व इतर अनेक लष्करी संस्था आहेत. त्याचबरोबर नागपूरचे राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालय भारत व परदेशातील विद्यार्थांना नागरी-रक्षण व आपत्कालीन व्यवस्थापनाचे शिक्षण देते. शहरात भारतीय वायुदलाच्या [[आय.एल-७६]] या वाहतूक विमानांचा तळ(गजराज) आहे. नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे देशांतर्गत सर्व अंतराचे मोजमाप येथील सिव्हिल लाईन्स या भागात असलेल्या [[शून्य मैलाचा दगड|शून्य मैलाच्या दगडापासून]] (zero milestone) केले जाते.
[[चित्र:Zero mile nagpur.jpg|thumb|left|200px|शून्य मैलाचा दगड]]
[[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या गैर-शासकीय स्वयंसेवी संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार|केशव बळीरामपंत हेडगेवार]] ह्यांनी १९२५ साली प्रस्थापित केले. [[मोहन मधुकर भागवत]] सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. पेशाने ते पशुवैद्य आहेत.
हल्ली नागपूरचा विकास माहिती व तंत्रज्ञान विभागात जोर पकडत आहे. व्ही.आर.सी.ई. (Visvesvaraya Regional College of Engineering) म्हणजेच आताचे VNIT अर्थात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था टेलिफोन एक्स्चेंजला लागून एस टी पी आय (Software Technology Parks of India)ची स्थापना झाली असून तिथे बऱ्याच कंपन्यांनी आपल्या शाखा उघडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने Persistent Systems Limitedचा समावेश आहे.
== पर्यटन व धार्मिक स्थळे ==
नागपूर शहरात टेकडी गणेश मंदिर, बेसातील गुरूमंदिर, साई मंदिर, बालाजी देवस्थान, कोराडीतील देवी मंदिर, पारडीतील भवानी देवी मंदिरासह छोटी मोठी १२४० धार्मिक स्थळे आहेत. शहरातील प्रत्येक भागात मोठमोठी हिंदू प्रार्थनास्थळे असून रामनगर येथील अध्यात्म मंदिर (श्रीराम मंदिर) व रेल्वे स्थानकाजवळील श्री पोद्दारेश्वर राम मंदिर सर्वांत प्रसिद्ध आहे. दरवर्षी या दोन्ही मंदिरातुन [[रामनवमी|रामनवमीस]] भव्य शोभायात्रा निघतात.[[कोराडी]] येथील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात भक्तांची नेहमी आणि नवरात्रात तर विशेष गर्दी असते व कॅथॉलिक सेमिनरी आहेत.
;ड्रॅगन पॅलेस टेंपल
[[कामठी]] या गावाजवळील [[ड्रॅगन पॅलेस, कामठी|ड्रॅगन पॅलेस]] हे बौद्ध विहार देखील प्रसिद्ध आहेत. या विहारामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे [[विपश्यना]] केंद्र आहे.
[[चित्र:Dragon Palace Temple, Kamptee, India. - panoramio.jpg|thumb|200px|left|ड्रॅगन पॅलेस]]
;दीक्षाभूमी
[[चित्र:Deekshabhoomi - panoramio.jpg|thumb|200px|दीक्षाभूमी]]
[[चित्र:Dr. Ambedkar addressing the followers gathered for 'Dhamma Deeksha' ceremony at Nagpur on 14 October 1956.jpg|thumb|200px|दीक्षूभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर- सन १९५६]]
[[दीक्षाभूमी]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत [[बौद्ध धर्म]] स्वीकारला होता. दीक्षाभूमी हा जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप आहे. [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] या दिवशी देश व विदेशातील बौद्ध विशेषतः [[नवबौद्ध]] येथे अभिवादन करण्यासाठी येतात.
;सिताबर्डीचा किल्ला
[[सिताबर्डीचा किल्ला|सीताबर्डी किल्ल्यात]] [[इ.स. १८१७]] मध्ये [[ब्रिटिश]] व [[राजे रघूजी भोसले|राजे रघुजी भोसले यांच्यामध्ये]] मोठी लढाई झाली होती. तीत ब्रिटिश जिंकले व नागपूर शहर त्यांच्या ताब्यात गेले.
;विद्युत निर्मिती केंद्रे
नागपूर शहराजवळा [[कोराडी]] आणि [[खापरखेडा]] ही औष्णिक वीज निर्मितीची ठिकाणे आहेत.
[[चित्र:Nagpur Railway Station Stitch.jpg|right|thumb|200px|नागपूरचे रेल्वे स्थानक]]
नागपूर येथे एक मध्यवर्ती संग्रहालयही आहे. त्याची गणना देशातील मोठ्या व जुन्या संग्रहालयांत होते. संग्रहालयात गुप्त, मगध, मौर्य, वाकाटक, सातवाहन आदी वेगवेगळ्या राज्यकालासाठी स्वतंत्र दालने आहेत. तसेच यात पुरातत्त्व, पक्षीदालन, कला व उद्योग, चित्रकला, शस्त्रदालन आदी दालनेपण आहेत. स्थानिक लोक यास 'अजबबंगला' म्हणतात. या संग्रहालयाची स्थापना ब्रिटिश काळात सन १८६३ साली झाली आहे.<ref>[http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21 लोकमत,नागपूर, ई-पेपर-हॅलो नागपूर, दि. २२/०९/२०१३] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20160130025847/http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21 |date=2016-01-30 }} दि. २२/०९/२०१३ रोजी ११.०८वाजता बघितले तसे.</ref> येथे शून्य मैलाच्या दगडाशेजारीच [[गोवारी स्मारक]] आहे.
;तलाव
[[चित्र:Ambazari Lake Nagpur.jpg|right|thumb|200px|नागपूरचा अंबाझरी तलाव]]
शहरातील [[अंबाझरी तलाव|अंबाझरी]], तेलंगखेडी, गांधीसागर, सक्करदरा, [[गोरेवाडा तलाव|गोरेवाडा]] व [[सोनेगाव तलाव|सोनेगाव]] हे तलाव पर्यटकात प्रिय आहेत.सेमिनरी हिल्स परिसरात सातपुडा बोटॅनिकल गार्डन आहे. पैकी अंबाझरी परिसरात रम्य उद्यान आहे. ते अगदी जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. नागपूर शहराचा पाणीपुरवठा पूर्वी या व गोरेवाडा तलावातून होता. भोसले शासकांनी विकसित केलेल्या [[नागपूरची महाराजबाग|महाराजबाग प्राणिसंग्रहालयात]] अनेक दुर्मिळ प्राणी-पक्षी आहेत. पेंच संरक्षित वने (यांचा रुडयार्ड किपलिंग यांच्या जंगल-बुक या पुस्तकात उल्लेख आहे) नागपूरापासून ४५ किलोमीटर उत्तरेस आहेत.
;मैदाने, चित्रपटगृहे आणि हाॅटेले
[[विदर्भ क्रिकेट असोसिएशन|विदर्भ क्रिकेट संघटनेचे]] मैदान हे देशातील कसोटी क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या ९ मैदानांपैकी आहे. नागपूर- [[वर्धा]] रस्त्यावर जामठा या गावानजीक बनलेल्या या नव्या मैदानात ४५,००० प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आहे. नागपूरात अनेक उपहारगृहे (हॉटेल्स) आहेत. तिथे भारतीय व आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जेवण मिळते. लिबर्टी व स्मृती ही लोकप्रिय चित्रपटगृहे आहेत. शहरातील पहिले मल्टिप्लेक्स वर्धमाननगरात आहे तर आणखी तीन तयार होत आहेत. या चित्रपटगृहांत मराठी, हिंदी व इंग्लिश भाषेतील चित्रपट प्रदर्शित होतात. नागपूरात हॉटेल तुली इंटरनॅशनल व हॉटेल प्राईड ही पंचतारांकित हॉटेल आहेत. सेंट्रल ॲंव्हेन्यू परिसरात अनेक लहान-मोठी उपहारगृहे आहेत.
== लोकजीवन व संस्कृती ==
[[चित्र:Nagpur orange article.JPG|thumb|200px|नागपुरी संत्री]]
[[चित्र:BAPS Swaminarayan Temple, Nagpur.jpg|thumb|200px|येथील वाठोडा रिंग रोडवरील स्वामिनारायण मंदिर]]
[[मराठी]] ही नागपूरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची [[वऱ्हाडी]] बोलीभाषा [[विदर्भ|विदर्भातील]] इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. [[हिंदी भाषा|हिंदी]] व [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] या शहरातील इतर भाषा आहेत. इ.स.२००१ च्या [[जनगणना २००१|जनगणनेनुसार]] नागरी लोकसंख्या २१,२९,५०० इतकी होती. काही वर्षांपूर्वी नागपूरला भारताच्या सर्वांत स्वच्छ व ([[बंगळूर]] नंतरचे) दुसरे सर्वांत हिरवे शहर असल्याचा मान मिळाला आहे. नागपूरमध्ये जागेच्या किंमती अजूनतरी मर्यादेत आहेत. पण रामदासपेठ व सिव्हिल लाइन्स परिसरातल्या जागांचे भाव मात्र खूप जास्त आहेत. [[नागपूर महानगरपालिका]] पुरेसे पाणी पुरवते त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही, परंतु राज्यातील वीजटंचाईमुळे येथे भारनियमन होते. शहरात वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे होतात. [[पोद्दारेश्वर राम मंदिर]] हे [[रामनवमी|रामनवमीला]] भव्य शोभायात्रा आयोजित करते. सन २०१० हे या शोभायात्रेचे ३८वे वर्ष आहे. तसेच पश्चिम नागपूरात रामनगर येथूनही एक शोभायात्रा निघते.ती सन १९७६ साली सुरू झाली. उर्वरित भारताप्रमाणेच [[दिवाळी]], [[होळी]], [[दसरा]] हे सण जल्लोषात साजरे होतात. [[गणेशोत्सव]] व [[दुर्गापूजा]] हे सण अनेक दिवस चालतात. ईद, [[गुरुनानक जयंती]], [[महावीर जयंती]] व [[मोहर्रम]] हे सणदेखील साजरे होतात. '[[मारबत]] व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपूरातच आहे. इतिहासकाळी, बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणून बांकाबाईच्या, कागद व बांस वापरून केलेल्या पुतळयाची [[तान्हा पोळा|तान्हा पोळ्याच्या]] दिवशी ([[पोळा|पोळ्याचा]] दुसरा दिवस) मिरवणूक काढण्यात येते व मग पुतळ्याचे दहन होते. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात. सार्वजनिक उत्सवादरम्यान [[मानवी वाघ]] हा देखील एक प्रकार येथे बघावयास मिळतो. वाठोडा रिंग रोड येथे भव्य स्वामिनारायण मंदिर उभारण्यात आले आहे.
[[चित्र:Ramnavmi shobhayatra1.JPG|thumb|left|200px|पोद्दारेश्वर राममंदिरातून निघणारी रामनवमीची शोभायात्रा (सन २०१०)- त्यातील सजविलेल्या राम लक्ष्मण व सीतेच्या मूर्ती]]
[[चित्र:Ramnavmi shobhayatra2.JPG|thumb|right|200px|पोद्दारेश्वर राममंदिरातून निघणारी रामनवमीची शोभायात्रा (सन २०१०)- भाविक रामाचा रथ ओढतांना]]
नागपूरात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र शासन आयोजित [[कालिदास महोत्सव]] आठवडाभर चालतो. या महोत्सवात अनेक संगीत-नृत्य विषयक कार्यक्रम होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार त्यात भाग घेतात. संत्रानगरी क्राफ्ट मेळा, लोकनृत्य- महोत्सव हे कार्यक्रम दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे होतात. नागपूरकर भारतीय शास्त्रीय संगीताचे चाहते आहेत. पं. [[भीमसेन जोशी]] व इतर अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी येथे बऱ्याचदा आपले कार्यक्रम केले आहेत. मराठी नाटकांना नागपूरमध्ये मोठाच लोकाश्रय मिळतो.
[[चित्र:Kasturchandparknagpur.jpg|thumb|right|200px|कस्तुरचंद पार्क नागपूर]]
नागपूर [[आकाशवाणी]], नागपूर [[दूरदर्शन]] ही माध्यमे स्थानिक बातम्या, घडामोडी व कार्यक्रम प्रसारित करतात. [[लोकमत]], [[सकाळ]], [[तरुण भारत]] व [[लोकसत्ता]] ही मराठी दैनिके येथून निघतात. [[हितवाद]], [[नवभारत]],[[लोकमत समाचार]], [[द टाइम्स ऑफ इंडिया]] यासारखी अनेक इंग्रजी व हिंदी वृत्तपत्रे देखील येथे सहज मिळतात.
येथे जवळच असलेल्या [[बुटीबोरी]] या ठिकाणी ''स्टॅच्यू ऑफ फ्रीडम ऑफ प्रेस'' (प्रसिद्धीमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा पुतळा) आहे. हा जगातील अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याचा दावा करण्यात येतो.<ref>[http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9 लोकमत,नागपूर,ई-पेपर दि. १५/१०/२०१३ पान क्र.१ ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20131023143051/http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9 |date=2013-10-23 }} दि.१५/१०/२०१३ रोजी १४.३९ वाजता जसे दिसले तसे.</ref>
== प्रमुख स्थळे ==
# [[मुंबई उच्च न्यायालय|मुंबई उच्च न्यायालयाचे]] नागपूर खंडपीठ,
# [[विधान भवन, नागपूर|विधान भवन]], जनरल पोस्ट आफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, इत्यादी अनेक शासकीय कार्यालये सिव्हिल लाइन्स भागात आहेत. सीताबर्डीत शहराची प्रमुख बाजारपेठ आहे सीताबर्डीचा मुख्य रस्ता खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे.
# याच भागात [[सिताबर्डीचा किल्ला|सिताबर्डी किल्ला]] आहे.
# धर्मपेठ (धरमपेठ) येथे मोठी दुकाने, उपहारगृहे व बाजारपेठ आहे.
# रामदासपेठेत अनेक कार्यालये व दुकाने आहेत. इतवारी येथे मालाच्या किरकोळ/घाऊक विक्रीची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. महाल व इतवारी हा शहराचा जुना भाग असून येथे छोट्या गल्ल्या असल्याने फार गर्दी असते. कळमना येथे संत्री, धान्ये व कृषी उत्पन्नाची मोठी बाजारपेठ आहे.
लक्ष्मी नगर, आठ रस्ता चौक, रामदासपेठ, बजाज नगर, सुरेंद्र नगर, नीरी, अजनी, तात्या टोपे नगर, खामला, शंकर नगर, धरमपेठ, सिमेंट रोड, कॉर्पोरेशन कॉलनी या पश्चिम नागपूरमधील प्रसिद्ध वस्त्या आहेत.
# रामदासपेठ ह्या भागात भरपूर रुग्णालये आढळतात. आठ रस्ता चौकात आठ दिशातून आठ रस्ते येऊन मिळतात. नीरीच्या भल्या मोठ्या जंगलामुळे हिवाळ्यात येथे कमालीची थंडी पसरते.
येथील जाटतरोडी या परिसरातील बोरकरनगर येथे '''गांधी विहीर''' आहे. [[महात्मा गांधी]] नागपूर येथे कॉग्रेसच्या अधिवेशनासाठी आले, तेव्हा त्यांनी ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे उद्घाटन केले. [[कमला नेहरू]] यांनी ही विहीर खोदण्यासाठी आपली सोन्याची बांगडी काढून दिली, असे सांगण्यात येते. बाकी धनराशी ही लोकांच्या सहभागातून जमा झाली.{{संदर्भ हवा}} ही विहीर केवळ १२ दिवसांत खोदून पूर्ण झाली. यासाठी अनेक लोकांनी श्रमदानही केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21 |title=लोकमत,नागपूर-ई पेपर-दि.०२/१०/२०१३,हॅलो नागपूर पुरवणी,पान क्र. १ व २ |access-date=2013-09-22 |archive-date=2016-01-30 |archive-url=https://web.archive.org/web/20160130025847/http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21 |url-status=dead }}</ref>
==नागभूषण पुरस्कार==
नागपूरच्या नागभूषण ॲवार्ड फाऊंडेशन या संस्थेतर्फे राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व त्याद्वारे विदर्भाचा लौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा युवकाला '''नागभूषण''' हा पुरस्कार देण्यात येतो.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Cpage&NB=2013-10-07#Cpage_6 तरुण भारत, नागपूर-ई-पेपर-आपलं नागपूर पुरवणी - दि. ०७/१०/२०१३,पान क्र.१]{{मृत दुवा|date=April 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== अर्थव्यवस्था ==
नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपूरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. [[इ.स. २००४]] साली नागपूरात रु. ५,००० कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे. नागपूरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट ॲट नागपूर-MIHAN) निर्मिती होत आहे. हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व [[आशिया]]तील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा (break of bulk) बनणार आहे. विमाने बनवणाऱ्या जगप्रसिद्ध बोइंग कंपनीने नागपूरात १८.५ कोटी डॉलर भांडवलाचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
क्षेत्रफळानुसार बुटिबोरी आशियातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे. बुटिबोरीतील सर्वांत महत्त्वाची संस्था म्हणजे इंडो-रामा सिंथेटिक्स आहे तर केईसी, ह्युंदाई, एसीसी निहोन कास्टिंग्ज, अनेक टेक्सटाइल उद्योग, विडियोकॉन हे इतर मुख्य प्रकल्प येथे आहेत. अनेक मध्यम आकाराचे उद्योग व महाराष्ट्रातील पहिले फूड पार्क येथे आहे. मुंबई-ठाणे-पुणे औद्योगिक पट्ट्याची क्षमता जवळजवळ संपल्यामुळे बुटिबोरी वसाहतीत अनेक उद्योग येत आहेत.
शहरातील पश्चिम भागातील हिंगणा औद्योगिक वसाहतीत जवळजवळ ९०० लहान व मध्यम आकाराचे उद्योग आहेत. महिंद्र आणि महिंद्र, नेको कास्टिंग, बजाज ऑटो ग्रुप, कॅंडिगो, अजंता टुथब्रशेस, सन्विजय ग्रुप, विको लेब्रॉरेटरीज, दिनशा, [[हल्दीराम]] हे उद्योग विशेष उल्लेखनीय. शहराचे भौगोलिक स्थान, सोयी-सुविधा, स्वस्त मनुष्यबळ यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे-मुंबई नंतर नागपूरलाच पसंती दिली जाते. नागपूरात १०,००० कोटी रुपये गुंतवणूक असलेले विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
== शिक्षण ==
¶ [[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (नागपूर)]]
[[चित्र:College of Agriculture, Nagpur.jpg|200px|thumb|कृषी महाविद्यालय,नागपूर]]
नागपूर मध्यवर्ती भारताच्या प्रमुख शैक्षणिक केंद्र असून देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये [[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ|विद्यापीठ]] आहे. नागपूरमधील सगळी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्नित आहेत. याशिवाय नागपूर मध्ये [[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ]], [[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]] (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत.
नागपूरातील शिक्षण संस्थांमधून मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यमातून शिक्षण मिळते. येथील शाळा [[महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ|महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाशी]] संलग्न आहेत. केंद्रीय बोर्डाचा (CBSE) अभ्यासक्रम शिकवणाऱ्याही शाळा शहरात आहेत. येथील महाविद्यालये [[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ|राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या]] अधिकारक्षेत्रात येतात. तसेच [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]], नाशिक यांचे विभागीय केंद्र नागपूर येथे आहेत व मुक्त विद्यापीठाची अनेक अभ्यासकेंद्रे आहेत. नागपूर शहराची साक्षरता ८९.३% आहे.
नागपूरात दरवर्षी आसपासच्या जिल्ह्यांमधून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्ती साठी हजेरी लावतात. येथे आय.आय.टी.जे.ई.ई व इतर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तयारी करून घेणारे शेकडो कोचिंग क्लासेस उघडले आहेत. नागपूर मध्ये [[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]] व भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान हे राष्ट्रीय पातळीवरचे अभियांत्रिकी संस्थान असून याशिवाय बरीच स्यायत्त अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.
नागपूर हे वैद्यकीय क्षेत्रात भरपूर प्रगत असून इथे अनेक नामवंत संस्था व रुग्णालये आहेत. नागपूरमध्ये अखिल भारतीय वैद्यकीय संस्था (AIIMS) चालू होणार असून याशिवाय नागपूर मध्ये [[शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर|शासकीय वैद्यकीय महाविद्यालय]], [[इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर|इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय]] (Meyo), शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व शासकीय दंत महाविद्यालय अशी ४ शासकीय महाविद्यालय आहेत. तसेच नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या खाजगी संस्था पण भरपूर आहेत.
==नागपुरातील काही महाविद्यालये==
===अभियांत्रिकी महाविद्यालय===
====शासकीय====
* [[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]]
* भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर.
* लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था, नागपूर. (एल.आई.टी)
* शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर.
====खाजगी/निम-शासकीय====
; स्वायत्त महाविद्यालये : ''(नागपूर विद्यापीठ संलग्नित)''
* रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूर.
* यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर. (वाय.सी.सी.ई)
* जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर.
; इतर नागपूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये :
* प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर. (पी सी.ई.)
* कर्मवीर दादासाहेब कन्नमवार (के.डी.के.) अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर.
* सेंट. व्हिन्सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर.
* एस. बी. जैन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर.
* [[नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]].
* तुलसीरामजी गायकवाड अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर.
===वैद्यकीय संस्था===
====शासकीय====
* [[शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर|शासकीय वैद्यकीय महाविद्यालय]]
* [[इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर|इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय]]
* शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
* शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
====खाजगी/निम-शासकीय====
* एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर.
* भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर.
===कृषी संस्था===
* कृषी महाविद्यालय, नागपूर. ''(स्थापना-१९०६)''
===पशुवैद्यकीय संस्था===
* नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
===मत्स्यविज्ञान संस्था===
* मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर.
===इतर संस्था===
* आय.एम.टी. व्यवस्थापन संस्था
* इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
* एस एफ एस कॉलेज
* जी एस कोलेज
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर]]
* शिवाजी विज्ञान महाविद्यालय
* [[हिस्लॉप कॉलेज|हिस्लॉप महाविद्यालय]]
* संताजी महाविद्यालय
== नागपुरातील काही शाळा ==
* जवाहर नवोदय विद्यालय नागपूर
* [[केंद्रीय विद्यालय]]
* न्यू इंग्लिश हाय स्कूल
* डी पी एस
* माउंट कार्मल स्कूल
* सरस्वती विद्यालय
* सेंटर पॉइंट स्कूल
* सांदीपनी
* सेंट जॉन्स हायस्कूल
* सोमलवार हायस्कूल
* हडस हायस्कूल
* हिंदू ज्ञानपीठ शाळा
* जाईबाई चौधरी ज्ञानपीठ
* तिडके महाविद्यालयीन
== वाहतूक व्यवस्था ==
=== रेल्वे ===
नागपूराच्या भौगोलिक स्थानामुळे येथील [[नागपूर रेल्वे स्थानक|रेल्वे स्थानक]] महत्त्वाचे जंक्शन बनले आहे व देशातल्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्या (विशेषतः [[मुंबई]], [[दिल्ली]], [[चेन्नई]] व [[कोलकाता]] या महानगरांना जोडणाऱ्या) ते मध्यवर्ती असल्यामुळे येथूनच जातात. नागपूर रेल्वे स्थानकाबरोबरच अजनी, इतवारी, कळ्मना, कामठी व खापरी ही स्थानके शहराच्या जवळ आहेत.
नागपूर स्टेशनात जवळपास १६० रेल्वे गाड्या थांबतात. त्यात प्रवासी, [[दुरंतो एक्सप्रेस]], मेल, [[राजधानी एक्सप्रेस]], [[गरीब रथ]] ह्यांचा प्रामुख्यानी समावेश आहे. त्यात ६५ गाड्या दररोज धावतात. दररोज जवळपास दीड लाख प्रवासी नागपूर रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात.
नागपूर रेल्वे स्थानक तयार झाल्यानंतर १५ जानेवारी, इ.स. १९२५ साली तत्कालीन ब्रिटिश गवर्नर फ्रँक यांच्या हस्ते या स्थानकाच्या इमारतीचे उदघाटन करण्यात आले. सद्यस्थितीत या स्थानकावर १० प्लेटफॉर्म असून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांकडून गाड्यांची ये-जा सुरू असते.
=== रस्ते वाहतूक ===
भारताच्या दोन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग ([[कन्याकुमारी]]-[[वाराणसी]] क्र.७) व (हाजिरा- [[कोलकाता]] क्र.६) नागपूरात एकमेकास मिळतात. तसेच महामार्ग क्र.६९ नागपूर-[[भोपाळ]] येथूनच सुरू होतो. दोन आशियाई महामार्ग ए.एच ४७- [[आग्रा]]-मटारा ([[श्रीलंका]]) व ए.एच ४६ खरगपूर-[[धुळे]] येथून जातात. नागपूर आपल्या चांगल्या दर्जाच्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर इनलँड पोर्ट हे देशातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारे अंतर्गत बंदर (Inland port) ठरले आहे. शहरातल्या शहरात वाहतुकीचा प्रश्न मात्र येथील रहिवाशांना भेडसावत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सेवा नागरी व ग्रामीण जनतेस अपुरी ठरत आहे. येथे इंटिग्रेटेड बस व मोनोरेल प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. नव्या राष्ट्रीय राजमार्ग जो नागपूर ते [[मुंबई]] ह्या प्रमुख महाराष्ट्रातील शहरांना जोडेल, त्याचे बांधकाम सुरू आहे.
वैदर्भीय प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गुरुवार (ता. आठ) (महिना, वर्ष, शतक???)पासून नागपूर ते [[पुणे]] वातानुकूलित व्हॉल्व्हो (शिवनेरी) बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
=== विमान वाहतूक ===
[[चित्र:TCS Nagpur Campus.jpg|thumb|200px|मिहान कार्गो हब प्रकल्पातील टीसीएसची इमारत]]
नागपूरातील विमानवाहतूक नियंत्रण केंद्र देशातील बऱ्यापैकी व्यस्त आहे. दिवसाला ३००हून जास्त विमान उड्डाणे या शहरावरच्या आकाशातून जातात. देशातर्गत विमानवाहतूक सेवा इंडियन एरलाइन्स, जेट, एर डेक्कन, इंडिगो, गो एर, स्पाईस जेट, जेट लाईट इत्यादी नागपूरला मुंबई, दिल्ली, हैद्राबाद व कोलकाता, पुणे, बंगळूर, चेन्नई, इंदूर, अहमदाबाद, जयपूर, कोची, नांदेड, औरंगाबाद, रायपूर या शहरांना जोडतात. १ ऑक्टोबर २००५ रोजी नागपूरातील सोनेगाव विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला व त्याला [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] असे नाव ठेवले. सोनेगाव-नागपूरचा विमानतळ हा मध्यवर्ती भारताच्या महत्त्वाचा विमानतळ असून एर अरेबिया (शारजा), [[एर इंडिया]] (बँकॉक), कतार एरवेझ (दोहा) यांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे येथून होतात.
नागपूर विमानतळ हे देशाच्या मध्यभागी असल्याने देश-विदेशातील विमाने नागपूरच्या आकाशातून जातात. त्यामुळे नागपूरला स्टॅण्डबाय एरपोर्ट म्हणून मान्यता मिळाली आहे. येथे दोन एरोब्रिज आहेत. नागपूर शहरात इ.स. २००६ साली ''[[मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट अॅट नागपूर]]'' अर्थात ''मिहान'' प्रकल्प सुरू झाला. नागपूराच्या भारताच्या मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हा मोठ्याच आर्थिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे.<ref name="टाइम्सऑफइंडिया२००७">{{स्रोत बातमी | दुवा = http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-05-22/nagpur/27875804_1_mihan-health-city-r-c-sinha | title = ''मिहान इज बिगेस्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट'' (''मिहान सर्वांत मोठा विकासप्रकल्प आहे'') | प्रकाशक = [[द टाइम्स ऑफ इंडिया]] | दिनांक = २२ मे, इ.स. २००७ | अक्सेसदिनांक = २४ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश | access-date = 2011-12-24 | archive-date = 2012-03-14 | archive-url = https://web.archive.org/web/20120314133754/http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-05-22/nagpur/27875804_1_mihan-health-city-r-c-sinha | url-status = dead }}</ref> मिहान प्रकल्प [[आग्नेय आशिया]]कडील व [[पश्चिम आशिया]]कडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे. या मालवाहतूक प्रकल्पामुळे नागपूर शहराची तसेच विदर्भ विभागाची आर्थिक प्रगती जोमाने होईल. विमानउत्पादक कंपन्यांमधील अग्रगण्य अश्या [[बोइंग]] कंपनीचे येथे निर्वहन (?) केंद्र उभारले जाणार असून त्यासाठी १८.५ कोटी [[अमेरिकन डॉलर|अमेरिकी डॉलर]] गुंतवणूक प्रस्तावित आहे.{{संदर्भ हवा}}
===मेट्रो===
[[चित्र:Nagpur Metro rail map.png|right|thumb|200px|नागपूर मेट्रोचा नकाशा]]
बहुचर्चित आणि नागपूरची नवी ओळख निर्माण करणाऱ्या [[नागपूर मेट्रो]] रेल्वेच्या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मंजूरी प्रदान केली आहे. हा प्रकल्प सुमारे २५ किलोमीटर लांबीचा राहणार असून, जानेवारी २०१५ मध्ये या कार्याला प्रारंभ झाला. नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर मेट्रो रेल्वेसाठी तयार झाले असून, या कार्यावर १२५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकलेले नाही.
नागपूरची लोकसंख्या २०२० साली २५ लाख असून, २०३० पर्यंत ती ५० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे (दहा वर्षात दुप्पट?). त्यामुळे नागपूर शहर मेट्रो रेल्वे सेवेसाठी पात्र ठरणार आहे. मिहान प्रकल्पाच्या प्रारंभी प्रकल्प सल्लागार एल अँड टी रॅम्बोल यांनी २००१ मध्ये आपल्या सक्षमता अहवालात मेट्रो रेल्वेची प्रस्तावना केलेली आहे. त्यांनी तर १०० किलोमीटरपर्यंत मेट्रो रेल्वे प्रस्तावित केली होती. मात्र शासनाने २५ किलोमीटरपर्यंत तिचा मार्ग राहील असे म्हणले आहे. दरम्यान यातील दुसऱ्या टप्प्यात पारडी ते हिंगणा, कस्तुरचंद पार्कचा एक विभाग जोडण्यात येईल. तर पहिल्या टप्प्यात ऑटो मोटिव्ह ते मिहान असा मार्ग प्रस्तावित केला होता. एकंदरीत हा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प नागपूरसाठी वरदान ठरेल..
[[चित्र:PM Modi lays the foundation stone of the Nagpur Metro project.jpg|right|thumb|200px|नागपूर मेट्रोचा कोनशीला समारंभ]]
==मिहान==
===बोइंग===
नागपूरच्या मिहान प्रकल्पात सुरू असलेले बोइंग एमआरओचे काम २०१३ जून अखेर प्रत्यक्ष एमआरओ कार्यान्वित होईल, असे सांगितले जात होते..
== विश्रामगृह व हॉटेल्स ==
नागपूरला बरीच विश्रामगृहे, हॉटेल्स व मोटेल्स उपलब्ध आहेत. काही पंचतारांकित हॉटेल्सची यादी अशी :
# रेडीसून ब्लू हॉटेल
# प्राईड हॉटेल
# सन 'न' सँड
काही त्रितारांकित हॉटेल्सची यादी अशी :
# हॉटेल सेंटर पॉइंट
# तुली इंटरनॅशनल
एम्प्रेस सिटी येथे "ताज हॉटेल" बांधण्यात येत आहे.
== हे सुद्धा पहा ==
* [[नागपूर जिल्हा]]
* [[मिहान]]
* [[गोवारी स्मारक, नागपूर|गोवारी स्मारक]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [http://mapsofindia.com/maps/maharashtra/nagpur.htm नागपूर शहराचा नकाशा]
* [http://nagpuruniversity.org राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]
* [http://nagpur.nic.in नागपूर एन.आय.सी]
* [http://wikitravel.org/en/Nagpur नागपूर पर्यटन-विकिट्रॅव्हेल]
* [http://nagpur.nic.in/gazetteer/gazet.htm नागपूरचे गॅझेट-१]
* [http://www.nagpuronline.com/nagpurcollectorate/gazette/index.htm नागपूरचे गॅझेट-२] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20090823073954/http://www.nagpuronline.com/nagpurcollectorate/gazette/index.htm |date=2009-08-23 }}
{{विस्तार}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{नागपूर}}
[[वर्ग:नागपूर जिल्हा|*]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:नागपूर]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
8lqqjlpb4hue5mcwoy8xwurap7pg794
माधव गोळवलकर
0
4725
2690216
2298275
2026-06-20T04:27:54Z
~2026-24679-89
182431
/* */
2690216
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = गोळवलकर गुरूजी
| चित्र = M S Golwalkar.jpg
| चित्र रुंदी = 200
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव = गोळवलकर गुरूजी,<br/>श्रीगुरूजी
| जन्मदिनांक = [[फेब्रुवारी १९]], [[इ.स. १९०६]]
| जन्मस्थान = [[नागपुर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[जून ५]], [[इ.स. १९७३]]
| मृत्युस्थान = [[नागपूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| चळवळ = हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी
| संघटना = [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =डॉ.केशव बळीराम हेडगेवार
[[स्वामी विवेकानंद]]
[[स्वामी अखंडानंद]]
| प्रभावित =
| वडील नाव = सदाशिव गोळवलकर
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''माधव सदाशिव गोळवलकर''' हे [[भारत|भारतातील]] [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. [[इ.स. १९४०]] – [[इ.स. १९७३]] या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररूपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.
==पुरस्कार==
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातील जनकल्याण समितीतर्फे इ.स. १९९७ सालापासून गोळवलकर गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थविविध क्षेत्रातील व्यक्तींना ’परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार’ दिले जातात.
== बाह्य दुवे ==
* [http://www.golwalkarguruji.org गोळवलकरगुरुजी.ऑर्ग]
* [http://archivesofrss.org/index.php?option=com_gurujibook&Itemid=40 श्री गुरुजी समग्र तथा गुरुजीपर अन्य पुस्तके ]
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील = [[केशव बळीराम हेडगेवार]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक = [[सरसंघचालक|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक]] |वर्ष = [[इ.स. १९४०]] – [[इ.स. १९७३]]}}
{{क्रम-पुढील|पुढील = [[मधुकर दत्तात्रेय देवरस]]}}
{{क्रम-शेवट}}
[[वर्ग:सरसंघचालक|गोळवलकर,माधव सदाशिव]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी|गोळवलकर, माधव सदाशिव]]
[[वर्ग:इ.स. १९०६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७३ मधील मृत्यू]]
m3meyuqdxet1kw5s5l4s2zkfzttfk0v
मुंबई विद्यापीठ
0
6473
2690182
2684270
2026-06-20T00:35:35Z
~2026-24679-89
182431
/* इतिहास */
2690182
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विद्यापीठ
| image = File:Bombay University Garden.jpg
| [[नाव]] = मुंबई विद्यापीठ
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य = ''शीलवृतफला विद्या''
| ब्रीदवाक्याचा अर्थ = विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.
| स्थापना = [[जुलै १८]], [[इ.स. १८५७]]
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंह कोश्यारी]] (सप्टेंबर २०१९ पासून)
| कुलगुरू = सुहास पेडणेकर ( एप्रिल २०१८ पासून)
| विद्यार्थी =
| शहर = [[मुंबई]]
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| देश = [[भारत]]
| परिसर = [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]], [[सांताक्रूझ]]
| जुने नाव = बॉम्बे युनिव्हर्सिटी
| नियंत्रक = [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद|नॅक]], [[विद्यापीठ अनुदान आयोग|यू.जी.सी.]]
| संकेतस्थळ = [http://www.mu.ac.in mu.ac.in]
}}
'''मुंबई विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात जुन्या तीन [[विद्यापीठ|विद्यापीठांतील]] एक आहे. [[मद्रास]], [[कलकत्ता]] आणि [[मुंबई]] येथील विद्यापीठांची स्थापना [[इ.स. १८५७]] मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, [[इ.स. १८५७]] रोजी झाली.{{sfn| टिकेकर, २००७|पृ. तेवीस}}
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, [[ठाणे]], [[रत्नागिरी]], [[रायगड]], [[कोकण]], आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात. मुंबई विद्यापीठातून विविध ज्ञानशाखांत पदवीपूर्व, पदवीचे, पदविकांचे आणि पदवी पश्चातचे शिक्षण दिले जाते. या जिल्ह्यातील अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक शिक्षण देणारी बहुतेक खासगी महाविद्यालयेसुद्धा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. मुंबई विद्यापीठातील बहुतांश अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकविले जातात.हे खूप मोठे विद्यापीठ आहे.
मुंबई विद्यापीठाला तथागत गौतम बुद्धाचे नाव देण्यात यावे यासाठी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जगताप या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.
== इतिहास ==
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "'''बॉंम्बे विद्यापीठ'''" (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली [[बॉंम्बे]] शहराचे नाव बदलून [[मुंबई]] करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
सर [[चार्ल्स वुडच्या]] इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार [[डॉ.जॉन विल्सन]] यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. [[मद्रास]] व [[कलकत्ता]] विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.
इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील [[सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई)|सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला]] इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.
पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला [[एल्फिन्स्टन महाविद्यालय|एल्फिन्स्टन महाविद्यालयाची]] इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.
==संकुलं==
मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या [[सांताक्रूझ]] विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाहीत.
===ग्रंथालय===
[[File:University of Mumbai library.jpg|right|thumb|250px| मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय]]
विद्यापीठाचे स्वतंत्र [[ग्रंथालय]] असून त्याला [[जवाहरलाल नेहरू]] ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
===मुख्य इमारत===
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा [[राजाबाई टॉवर]] आहे. [[लंडन]]मधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम [[इ.स. १८७०]] साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.हे
===इतर संस्था===
[[वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था]] (जुने नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-(VJTI)) आणि [[टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]] (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.
==क्रमवारी आणि श्रेणीकरण==
इ.स. २०१० साली [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद]] (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.<ref>[http://www.topuniversities.com/node/4188/ranking-details/world-university-rankings/2012 टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)]</ref><ref>[http://www.topuniversities.com/university-rankings/world-university-rankings/2010| टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)</ref>
== विद्यापीठाचे काही माजी कुलगुरू ==
* जॉन विल्सन.
* सर रेमंड वेस्ट.
* [[सर अलेक्झांडर ग्रांट]]
* विल्यम गायर. ([[इ.स. १८६९]])
* न्यायमूर्ती [[काशिनाथ त्रिंबक तेलंग]]. ([[इ.स. १८९२]] ते [[इ.स. १८९३]])
* [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]. (इ.स. १८९३ ते [[इ.स. १८९४]])
* रॅंग्लर [[रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे]].
* [[महामहोपाध्याय]] [[पांडुरंग वामन काणे]].
* [[डॉ.जॉन मथाई]]. ([[इ.स. १९५५]] ते [[इ.स. १९५७]])
* व्ही.आर.खानोलकर.( इ.स.१९६० ते इ.स.१९६३)
* [[डॉ.स्नेहलता देशमुख]]. ([[इ.स. २०००|इ.स. २०००]])
* [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर.]] (इ.स. २००० ते [[इ.स. २००५]])
* डॉ. विजय खोले. (इ.स. २००५ ते [[इ.स. २००९]])
* डॉ.राजन वेळूकर. ([[इ.स. २०१०]] ते इ.स. २०१५) (सद्य)
* डॉ. [[संजय देशमुख]] ([[इ.स. २०१५]] ते [[इ.स. २०१७]])
==नामवंत विद्यार्थी==
* [[अजित आगरकर]]
== मुंबई विद्यापीठाचे गीत==
इदं सुन्दरं मन्दिर शारदाया<br>
मुम्बापुरीविश्वविद्यालयम्।<br>
कलाशाखवाणिज्यशाखाधिरूढा<br>
अमूढा विमुक्ता विहंगा वयम् ॥१॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥धृ॥ <br>
सत्यं वदामो धर्म चरामो<br>
नयामो नृणां दुःखभारं लयम्।<br>
स्वकार्ये रतानां सदा जागृतानां<br>
भवेत्किं भविष्येऽपि कस्मात्भयम् ॥२॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥<br>
युवा स्यात बलिष्ठो युवा स्यात गरिष्ठो<br>
युवा ध्येयनिष्ठोऽपि भूयात्स्वयम्।<br>
यदि स्यात्युवा राष्ट्रकर्तव्यनिष्ठः<br>
सम्मानयेत् तं ही लोकत्रयम् ॥३॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥ <br>
वंदामहे भारतं पूजनीयं<br>
स्वदेशात्परं नास्ति देवालयम्।<br>
अत्रैव सर्वेप्रतिष्ठापयामो<br>
ममत्वेन साधू समत्वं नयम् ॥४॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥
कवी - वसंत बापट
संगीत - प्रभाकर पंडित
{{sfn| टिकेकर, २००७|पृ. एकवीस}}
==संदर्भ आणि नोंदी==
<references/>
{{संदर्भसूची}}
== संदर्भयादी ==
*{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = अरुण
| आडनाव = टिकेकर
| title = ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची
| भाषा = मराठी
| प्रकाशक = पॉप्युलर प्रकाशन
| वर्ष = २००७
}}
==हे सुद्धा पहा==
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई विद्यापीठ| ]]
{{मुंबई}}
56zkfsj8ywte1lz9tfta85l5z1l1m0f
2690183
2690182
2026-06-20T00:36:07Z
~2026-24679-89
182431
/* */
2690183
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विद्यापीठ
| image = File:Bombay University Garden.jpg
| [[नाव]] = मुंबई विद्यापीठ
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य = ''शीलवृतफला विद्या''
| ब्रीदवाक्याचा अर्थ = विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.
| स्थापना = [[जुलै १८]], [[इ.स. १८५७]]
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंह कोश्यारी]] (सप्टेंबर २०१९ पासून)
| कुलगुरू = सुहास पेडणेकर ( एप्रिल २०१८ पासून)
| विद्यार्थी =
| शहर = [[मुंबई]]
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| देश = [[भारत]]
| परिसर = [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]], [[सांताक्रूझ]]
| जुने नाव = बॉम्बे युनिव्हर्सिटी
| नियंत्रक = [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद|नॅक]], [[विद्यापीठ अनुदान आयोग|यू.जी.सी.]]
| संकेतस्थळ = [http://www.mu.ac.in mu.ac.in]
}}
'''मुंबई विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात जुन्या तीन [[विद्यापीठ|विद्यापीठांतील]] एक आहे. [[मद्रास]], [[कलकत्ता]] आणि [[मुंबई]] येथील विद्यापीठांची स्थापना [[इ.स. १८५७]] मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, [[इ.स. १८५७]] रोजी झाली.{{sfn| टिकेकर, २००७|पृ. तेवीस}}
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, [[ठाणे]], [[रत्नागिरी]], [[रायगड]], [[कोकण]], आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात. मुंबई विद्यापीठातून विविध ज्ञानशाखांत पदवीपूर्व, पदवीचे, पदविकांचे आणि पदवी पश्चातचे शिक्षण दिले जाते. या जिल्ह्यातील अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक शिक्षण देणारी बहुतेक खासगी महाविद्यालयेसुद्धा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. मुंबई विद्यापीठातील बहुतांश अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकविले जातात.हे खूप मोठे विद्यापीठ आहे.
मुंबई विद्यापीठाला तथागत गौतम बुद्धाचे नाव देण्यात यावे यासाठी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जगताप या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.
== इतिहास ==
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "'''बॉंम्बे विद्यापीठ'''" (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली [[बॉंम्बे]] शहराचे नाव बदलून [[मुंबई]] करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
सर [[चार्ल्स वुडच्या]] इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार [[डॉ.जॉन विल्सन]] यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. [[मद्रास]] व [[कलकत्ता]] विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.
इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील [[सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई)|सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला]] इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.
पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला [[एल्फिन्स्टन महाविद्यालय|एल्फिन्स्टन महाविद्यालयाची]] इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.
==संकुलं==
मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या [[सांताक्रूझ]] विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाहीत.
===ग्रंथालय===
[[File:University of Mumbai library.jpg|right|thumb|250px| मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय]]
विद्यापीठाचे स्वतंत्र [[ग्रंथालय]] असून त्याला [[जवाहरलाल नेहरू]] ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
===मुख्य इमारत===
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा [[राजाबाई टॉवर]] आहे. [[लंडन]]मधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम [[इ.स. १८७०]] साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.हे
===इतर संस्था===
[[वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था]] (जुने नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-(VJTI)) आणि [[टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]] (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.
==क्रमवारी आणि श्रेणीकरण==
इ.स. २०१० साली [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद]] (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.<ref>[http://www.topuniversities.com/node/4188/ranking-details/world-university-rankings/2012 टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)]</ref><ref>[http://www.topuniversities.com/university-rankings/world-university-rankings/2010| टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)</ref>
== विद्यापीठाचे काही माजी कुलगुरू ==
* जॉन विल्सन.
* सर रेमंड वेस्ट.
* [[सर अलेक्झांडर ग्रांट]]
* विल्यम गायर. ([[इ.स. १८६९]])
* न्यायमूर्ती [[काशिनाथ त्रिंबक तेलंग]]. ([[इ.स. १८९२]] ते [[इ.स. १८९३]])
* [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]. (इ.स. १८९३ ते [[इ.स. १८९४]])
* रॅंग्लर [[रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे]].
* [[महामहोपाध्याय]] [[पांडुरंग वामन काणे]].
* [[डॉ.जॉन मथाई]]. ([[इ.स. १९५५]] ते [[इ.स. १९५७]])
* व्ही.आर.खानोलकर.( इ.स.१९६० ते इ.स.१९६३)
* [[डॉ.स्नेहलता देशमुख]]. ([[इ.स. २०००|इ.स. २०००]])
* [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर.]] (इ.स. २००० ते [[इ.स. २००५]])
* डॉ. विजय खोले. (इ.स. २००५ ते [[इ.स. २००९]])
* डॉ.राजन वेळूकर. ([[इ.स. २०१०]] ते इ.स. २०१५) (सद्य)
* डॉ. [[संजय देशमुख]] ([[इ.स. २०१५]] ते [[इ.स. २०१७]])
==नामवंत विद्यार्थी==
* [[अजित आगरकर]]
== मुंबई विद्यापीठाचे गीत==
इदं सुन्दरं मन्दिर शारदाया<br>
मुम्बापुरीविश्वविद्यालयम्।<br>
कलाशाखवाणिज्यशाखाधिरूढा<br>
अमूढा विमुक्ता विहंगा वयम् ॥१॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥धृ॥ <br>
सत्यं वदामो धर्म चरामो<br>
नयामो नृणां दुःखभारं लयम्।<br>
स्वकार्ये रतानां सदा जागृतानां<br>
भवेत्किं भविष्येऽपि कस्मात्भयम् ॥२॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥<br>
युवा स्यात बलिष्ठो युवा स्यात गरिष्ठो<br>
युवा ध्येयनिष्ठोऽपि भूयात्स्वयम्।<br>
यदि स्यात्युवा राष्ट्रकर्तव्यनिष्ठः<br>
सम्मानयेत् तं ही लोकत्रयम् ॥३॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥ <br>
वंदामहे भारतं पूजनीयं<br>
स्वदेशात्परं नास्ति देवालयम्।<br>
अत्रैव सर्वेप्रतिष्ठापयामो<br>
ममत्वेन साधू समत्वं नयम् ॥४॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥
कवी - वसंत बापट
संगीत - प्रभाकर पंडित
{{sfn| टिकेकर, २००७|पृ. एकवीस}}
==संदर्भ आणि नोंदी==
<references/>
{{संदर्भसूची}}
== संदर्भयादी ==
*{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = अरुण
| आडनाव = टिकेकर
| title = ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची
| भाषा = मराठी
| प्रकाशक = पॉप्युलर प्रकाशन
| वर्ष = २००७
}}
==हे सुद्धा पहा==
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई विद्यापीठ| ]]
{{मुंबई}}
qp0k12bk7qgcxt06e71dk8fa05pwpds
2690184
2690183
2026-06-20T00:37:47Z
~2026-24679-89
182431
/* */
2690184
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विद्यापीठ
| image = File:Bombay University Garden.jpg
| [[नाव]] = मुंबई विद्यापीठ
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य = ''शीलवृतफला विद्या''
| ब्रीदवाक्याचा अर्थ = विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.
| स्थापना = [[जुलै १८]], [[इ.स. १८५७]]
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंह कोश्यारी]] (सप्टेंबर २०१९ पासून)
| कुलगुरू = सुहास पेडणेकर ( एप्रिल २०१८ पासून)
| विद्यार्थी =
| शहर = [[मुंबई]]
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| देश = [[भारत]]
| परिसर = [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]], [[सांताक्रूझ]]
| जुने नाव = बॉम्बे युनिव्हर्सिटी
| नियंत्रक = [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद|नॅक]], [[विद्यापीठ अनुदान आयोग|यू.जी.सी.]]
| संकेतस्थळ = [http://www.mu.ac.in mu.ac.in]
}}
'''मुंबई विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात जुन्या तीन [[विद्यापीठ|विद्यापीठांतील]] एक आहे. [[मद्रास]], [[कलकत्ता]] आणि [[मुंबई]] येथील विद्यापीठांची स्थापना [[इ.स. १८५७]] मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, [[इ.स. १८५७]] रोजी झाली.{{sfn| टिकेकर, २००७|पृ. तेवीस}}
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, [[ठाणे]], [[रत्नागिरी]], [[रायगड]] आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात.
== इतिहास ==
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "'''बॉंम्बे विद्यापीठ'''" (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली [[बॉंम्बे]] शहराचे नाव बदलून [[मुंबई]] करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
सर [[चार्ल्स वुडच्या]] इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार [[डॉ.जॉन विल्सन]] यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. [[मद्रास]] व [[कलकत्ता]] विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.
इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील [[सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई)|सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला]] इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.
पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला [[एल्फिन्स्टन महाविद्यालय|एल्फिन्स्टन महाविद्यालयाची]] इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.
==संकुलं==
मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या [[सांताक्रूझ]] विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाहीत.
===ग्रंथालय===
[[File:University of Mumbai library.jpg|right|thumb|250px| मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय]]
विद्यापीठाचे स्वतंत्र [[ग्रंथालय]] असून त्याला [[जवाहरलाल नेहरू]] ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
===मुख्य इमारत===
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा [[राजाबाई टॉवर]] आहे. [[लंडन]]मधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम [[इ.स. १८७०]] साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.हे
===इतर संस्था===
[[वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था]] (जुने नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-(VJTI)) आणि [[टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]] (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.
==क्रमवारी आणि श्रेणीकरण==
इ.स. २०१० साली [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद]] (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.<ref>[http://www.topuniversities.com/node/4188/ranking-details/world-university-rankings/2012 टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)]</ref><ref>[http://www.topuniversities.com/university-rankings/world-university-rankings/2010| टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)</ref>
== विद्यापीठाचे काही माजी कुलगुरू ==
* जॉन विल्सन.
* सर रेमंड वेस्ट.
* [[सर अलेक्झांडर ग्रांट]]
* विल्यम गायर. ([[इ.स. १८६९]])
* न्यायमूर्ती [[काशिनाथ त्रिंबक तेलंग]]. ([[इ.स. १८९२]] ते [[इ.स. १८९३]])
* [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]. (इ.स. १८९३ ते [[इ.स. १८९४]])
* रॅंग्लर [[रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे]].
* [[महामहोपाध्याय]] [[पांडुरंग वामन काणे]].
* [[डॉ.जॉन मथाई]]. ([[इ.स. १९५५]] ते [[इ.स. १९५७]])
* व्ही.आर.खानोलकर.( इ.स.१९६० ते इ.स.१९६३)
* [[डॉ.स्नेहलता देशमुख]]. ([[इ.स. २०००|इ.स. २०००]])
* [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर.]] (इ.स. २००० ते [[इ.स. २००५]])
* डॉ. विजय खोले. (इ.स. २००५ ते [[इ.स. २००९]])
* डॉ.राजन वेळूकर. ([[इ.स. २०१०]] ते इ.स. २०१५) (सद्य)
* डॉ. [[संजय देशमुख]] ([[इ.स. २०१५]] ते [[इ.स. २०१७]])
==नामवंत विद्यार्थी==
* [[अजित आगरकर]]
== मुंबई विद्यापीठाचे गीत==
इदं सुन्दरं मन्दिर शारदाया<br>
मुम्बापुरीविश्वविद्यालयम्।<br>
कलाशाखवाणिज्यशाखाधिरूढा<br>
अमूढा विमुक्ता विहंगा वयम् ॥१॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥धृ॥ <br>
सत्यं वदामो धर्म चरामो<br>
नयामो नृणां दुःखभारं लयम्।<br>
स्वकार्ये रतानां सदा जागृतानां<br>
भवेत्किं भविष्येऽपि कस्मात्भयम् ॥२॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥<br>
युवा स्यात बलिष्ठो युवा स्यात गरिष्ठो<br>
युवा ध्येयनिष्ठोऽपि भूयात्स्वयम्।<br>
यदि स्यात्युवा राष्ट्रकर्तव्यनिष्ठः<br>
सम्मानयेत् तं ही लोकत्रयम् ॥३॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥ <br>
वंदामहे भारतं पूजनीयं<br>
स्वदेशात्परं नास्ति देवालयम्।<br>
अत्रैव सर्वेप्रतिष्ठापयामो<br>
ममत्वेन साधू समत्वं नयम् ॥४॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥
कवी - वसंत बापट
संगीत - प्रभाकर पंडित
{{sfn| टिकेकर, २००७|पृ. एकवीस}}
==संदर्भ आणि नोंदी==
<references/>
{{संदर्भसूची}}
== संदर्भयादी ==
*{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = अरुण
| आडनाव = टिकेकर
| title = ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची
| भाषा = मराठी
| प्रकाशक = पॉप्युलर प्रकाशन
| वर्ष = २००७
}}
==हे सुद्धा पहा==
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई विद्यापीठ| ]]
{{मुंबई}}
s238mbyngr8cq3ivl72oa1a2q6fi121
2690185
2690184
2026-06-20T00:38:56Z
~2026-24679-89
182431
/* संकुल */
2690185
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विद्यापीठ
| image = File:Bombay University Garden.jpg
| [[नाव]] = मुंबई विद्यापीठ
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य = ''शीलवृतफला विद्या''
| ब्रीदवाक्याचा अर्थ = विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.
| स्थापना = [[जुलै १८]], [[इ.स. १८५७]]
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंह कोश्यारी]] (सप्टेंबर २०१९ पासून)
| कुलगुरू = सुहास पेडणेकर ( एप्रिल २०१८ पासून)
| विद्यार्थी =
| शहर = [[मुंबई]]
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| देश = [[भारत]]
| परिसर = [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]], [[सांताक्रूझ]]
| जुने नाव = बॉम्बे युनिव्हर्सिटी
| नियंत्रक = [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद|नॅक]], [[विद्यापीठ अनुदान आयोग|यू.जी.सी.]]
| संकेतस्थळ = [http://www.mu.ac.in mu.ac.in]
}}
'''मुंबई विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात जुन्या तीन [[विद्यापीठ|विद्यापीठांतील]] एक आहे. [[मद्रास]], [[कलकत्ता]] आणि [[मुंबई]] येथील विद्यापीठांची स्थापना [[इ.स. १८५७]] मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, [[इ.स. १८५७]] रोजी झाली.{{sfn| टिकेकर, २००७|पृ. तेवीस}}
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, [[ठाणे]], [[रत्नागिरी]], [[रायगड]] आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात.
== इतिहास ==
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "'''बॉंम्बे विद्यापीठ'''" (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली [[बॉंम्बे]] शहराचे नाव बदलून [[मुंबई]] करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
सर [[चार्ल्स वुडच्या]] इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार [[डॉ.जॉन विल्सन]] यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. [[मद्रास]] व [[कलकत्ता]] विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.
इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील [[सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई)|सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला]] इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.
पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला [[एल्फिन्स्टन महाविद्यालय|एल्फिन्स्टन महाविद्यालयाची]] इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.
==संकुल==
मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या [[सांताक्रूझ]] विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाहीत.
===ग्रंथालय===
[[File:University of Mumbai library.jpg|right|thumb|250px| मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय]]
विद्यापीठाचे स्वतंत्र [[ग्रंथालय]] असून त्याला [[जवाहरलाल नेहरू]] ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
===मुख्य इमारत===
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा [[राजाबाई टॉवर]] आहे. [[लंडन]]मधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम [[इ.स. १८७०]] साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.
===इतर संस्था===
[[वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था]] (जुने नाव: व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट)-(VJTI) आणि [[टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]] (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.
==क्रमवारी आणि श्रेणीकरण==
इ.स. २०१० साली [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद]] (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.<ref>[http://www.topuniversities.com/node/4188/ranking-details/world-university-rankings/2012 टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)]</ref><ref>[http://www.topuniversities.com/university-rankings/world-university-rankings/2010| टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)</ref>
== विद्यापीठाचे काही माजी कुलगुरू ==
* जॉन विल्सन.
* सर रेमंड वेस्ट.
* [[सर अलेक्झांडर ग्रांट]]
* विल्यम गायर. ([[इ.स. १८६९]])
* न्यायमूर्ती [[काशिनाथ त्रिंबक तेलंग]]. ([[इ.स. १८९२]] ते [[इ.स. १८९३]])
* [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]. (इ.स. १८९३ ते [[इ.स. १८९४]])
* रॅंग्लर [[रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे]].
* [[महामहोपाध्याय]] [[पांडुरंग वामन काणे]].
* [[डॉ.जॉन मथाई]]. ([[इ.स. १९५५]] ते [[इ.स. १९५७]])
* व्ही.आर.खानोलकर.( इ.स.१९६० ते इ.स.१९६३)
* [[डॉ.स्नेहलता देशमुख]]. ([[इ.स. २०००|इ.स. २०००]])
* [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर.]] (इ.स. २००० ते [[इ.स. २००५]])
* डॉ. विजय खोले. (इ.स. २००५ ते [[इ.स. २००९]])
* डॉ.राजन वेळूकर. ([[इ.स. २०१०]] ते इ.स. २०१५) (सद्य)
* डॉ. [[संजय देशमुख]] ([[इ.स. २०१५]] ते [[इ.स. २०१७]])
==नामवंत विद्यार्थी==
* [[अजित आगरकर]]
== मुंबई विद्यापीठाचे गीत==
इदं सुन्दरं मन्दिर शारदाया<br>
मुम्बापुरीविश्वविद्यालयम्।<br>
कलाशाखवाणिज्यशाखाधिरूढा<br>
अमूढा विमुक्ता विहंगा वयम् ॥१॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥धृ॥ <br>
सत्यं वदामो धर्म चरामो<br>
नयामो नृणां दुःखभारं लयम्।<br>
स्वकार्ये रतानां सदा जागृतानां<br>
भवेत्किं भविष्येऽपि कस्मात्भयम् ॥२॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥<br>
युवा स्यात बलिष्ठो युवा स्यात गरिष्ठो<br>
युवा ध्येयनिष्ठोऽपि भूयात्स्वयम्।<br>
यदि स्यात्युवा राष्ट्रकर्तव्यनिष्ठः<br>
सम्मानयेत् तं ही लोकत्रयम् ॥३॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥ <br>
वंदामहे भारतं पूजनीयं<br>
स्वदेशात्परं नास्ति देवालयम्।<br>
अत्रैव सर्वेप्रतिष्ठापयामो<br>
ममत्वेन साधू समत्वं नयम् ॥४॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥
कवी - वसंत बापट
संगीत - प्रभाकर पंडित
{{sfn| टिकेकर, २००७|पृ. एकवीस}}
==संदर्भ आणि नोंदी==
<references/>
{{संदर्भसूची}}
== संदर्भयादी ==
*{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = अरुण
| आडनाव = टिकेकर
| title = ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची
| भाषा = मराठी
| प्रकाशक = पॉप्युलर प्रकाशन
| वर्ष = २००७
}}
==हे सुद्धा पहा==
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई विद्यापीठ| ]]
{{मुंबई}}
14qfomy2r89yd852qz42v2d72jmtjwu
2690186
2690185
2026-06-20T00:40:49Z
~2026-24679-89
182431
/* विद्यापीठाचे काही माजी कुलगुरू */
2690186
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विद्यापीठ
| image = File:Bombay University Garden.jpg
| [[नाव]] = मुंबई विद्यापीठ
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य = ''शीलवृतफला विद्या''
| ब्रीदवाक्याचा अर्थ = विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.
| स्थापना = [[जुलै १८]], [[इ.स. १८५७]]
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंह कोश्यारी]] (सप्टेंबर २०१९ पासून)
| कुलगुरू = सुहास पेडणेकर ( एप्रिल २०१८ पासून)
| विद्यार्थी =
| शहर = [[मुंबई]]
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| देश = [[भारत]]
| परिसर = [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]], [[सांताक्रूझ]]
| जुने नाव = बॉम्बे युनिव्हर्सिटी
| नियंत्रक = [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद|नॅक]], [[विद्यापीठ अनुदान आयोग|यू.जी.सी.]]
| संकेतस्थळ = [http://www.mu.ac.in mu.ac.in]
}}
'''मुंबई विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात जुन्या तीन [[विद्यापीठ|विद्यापीठांतील]] एक आहे. [[मद्रास]], [[कलकत्ता]] आणि [[मुंबई]] येथील विद्यापीठांची स्थापना [[इ.स. १८५७]] मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, [[इ.स. १८५७]] रोजी झाली.{{sfn| टिकेकर, २००७|पृ. तेवीस}}
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, [[ठाणे]], [[रत्नागिरी]], [[रायगड]] आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात.
== इतिहास ==
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "'''बॉंम्बे विद्यापीठ'''" (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली [[बॉंम्बे]] शहराचे नाव बदलून [[मुंबई]] करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
सर [[चार्ल्स वुडच्या]] इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार [[डॉ.जॉन विल्सन]] यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. [[मद्रास]] व [[कलकत्ता]] विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.
इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील [[सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई)|सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला]] इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.
पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला [[एल्फिन्स्टन महाविद्यालय|एल्फिन्स्टन महाविद्यालयाची]] इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.
==संकुल==
मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या [[सांताक्रूझ]] विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाहीत.
===ग्रंथालय===
[[File:University of Mumbai library.jpg|right|thumb|250px| मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय]]
विद्यापीठाचे स्वतंत्र [[ग्रंथालय]] असून त्याला [[जवाहरलाल नेहरू]] ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
===मुख्य इमारत===
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा [[राजाबाई टॉवर]] आहे. [[लंडन]]मधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम [[इ.स. १८७०]] साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.
===इतर संस्था===
[[वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था]] (जुने नाव: व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट)-(VJTI) आणि [[टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]] (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.
==क्रमवारी आणि श्रेणीकरण==
इ.स. २०१० साली [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद]] (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.<ref>[http://www.topuniversities.com/node/4188/ranking-details/world-university-rankings/2012 टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)]</ref><ref>[http://www.topuniversities.com/university-rankings/world-university-rankings/2010| टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)</ref>
== विद्यापीठाचे काही माजी कुलगुरू ==
# जॉन विल्सन.
# सर रेमंड वेस्ट.
# [[सर अलेक्झांडर ग्रांट]]
# विल्यम गायर. ([[इ.स. १८६९]])
# न्यायमूर्ती [[काशिनाथ त्रिंबक तेलंग]]. ([[इ.स. १८९२]] ते [[इ.स. १८९३]])
# [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]. (इ.स. १८९३ ते [[इ.स. १८९४]])
# रॅंग्लर [[रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे]].
# [[महामहोपाध्याय]] [[पांडुरंग वामन काणे]].
# [[डॉ.जॉन मथाई]] ([[इ.स. १९५५]] ते [[इ.स. १९५७]])
# व्ही.आर.खानोलकर ( इ.स.१९६० ते इ.स.१९६३)
# [[डॉ.स्नेहलता देशमुख]] ([[इ.स. २०००|इ.स. २०००]])
# [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर]] (इ.स. २००० ते [[इ.स. २००५]])
# डॉ. विजय खोले (इ.स. २००५ ते [[इ.स. २००९]])
# डॉ. राजन वेळूकर ([[इ.स. २०१०]] ते इ.स. २०१५)
# डॉ. [[संजय देशमुख]] ([[इ.स. २०१५]] ते [[इ.स. २०१७]])
==नामवंत विद्यार्थी==
* [[अजित आगरकर]]
== मुंबई विद्यापीठाचे गीत==
इदं सुन्दरं मन्दिर शारदाया<br>
मुम्बापुरीविश्वविद्यालयम्।<br>
कलाशाखवाणिज्यशाखाधिरूढा<br>
अमूढा विमुक्ता विहंगा वयम् ॥१॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥धृ॥ <br>
सत्यं वदामो धर्म चरामो<br>
नयामो नृणां दुःखभारं लयम्।<br>
स्वकार्ये रतानां सदा जागृतानां<br>
भवेत्किं भविष्येऽपि कस्मात्भयम् ॥२॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥<br>
युवा स्यात बलिष्ठो युवा स्यात गरिष्ठो<br>
युवा ध्येयनिष्ठोऽपि भूयात्स्वयम्।<br>
यदि स्यात्युवा राष्ट्रकर्तव्यनिष्ठः<br>
सम्मानयेत् तं ही लोकत्रयम् ॥३॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥ <br>
वंदामहे भारतं पूजनीयं<br>
स्वदेशात्परं नास्ति देवालयम्।<br>
अत्रैव सर्वेप्रतिष्ठापयामो<br>
ममत्वेन साधू समत्वं नयम् ॥४॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥
कवी - वसंत बापट
संगीत - प्रभाकर पंडित
{{sfn| टिकेकर, २००७|पृ. एकवीस}}
==संदर्भ आणि नोंदी==
<references/>
{{संदर्भसूची}}
== संदर्भयादी ==
*{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = अरुण
| आडनाव = टिकेकर
| title = ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची
| भाषा = मराठी
| प्रकाशक = पॉप्युलर प्रकाशन
| वर्ष = २००७
}}
==हे सुद्धा पहा==
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई विद्यापीठ| ]]
{{मुंबई}}
awny1pcl3vlax61zjq0q8rmtcssann0
2690187
2690186
2026-06-20T00:41:04Z
~2026-24679-89
182431
/* विद्यापीठाचे माजी कुलगुरू */
2690187
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विद्यापीठ
| image = File:Bombay University Garden.jpg
| [[नाव]] = मुंबई विद्यापीठ
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य = ''शीलवृतफला विद्या''
| ब्रीदवाक्याचा अर्थ = विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.
| स्थापना = [[जुलै १८]], [[इ.स. १८५७]]
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंह कोश्यारी]] (सप्टेंबर २०१९ पासून)
| कुलगुरू = सुहास पेडणेकर ( एप्रिल २०१८ पासून)
| विद्यार्थी =
| शहर = [[मुंबई]]
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| देश = [[भारत]]
| परिसर = [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]], [[सांताक्रूझ]]
| जुने नाव = बॉम्बे युनिव्हर्सिटी
| नियंत्रक = [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद|नॅक]], [[विद्यापीठ अनुदान आयोग|यू.जी.सी.]]
| संकेतस्थळ = [http://www.mu.ac.in mu.ac.in]
}}
'''मुंबई विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात जुन्या तीन [[विद्यापीठ|विद्यापीठांतील]] एक आहे. [[मद्रास]], [[कलकत्ता]] आणि [[मुंबई]] येथील विद्यापीठांची स्थापना [[इ.स. १८५७]] मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, [[इ.स. १८५७]] रोजी झाली.{{sfn| टिकेकर, २००७|पृ. तेवीस}}
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, [[ठाणे]], [[रत्नागिरी]], [[रायगड]] आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात.
== इतिहास ==
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "'''बॉंम्बे विद्यापीठ'''" (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली [[बॉंम्बे]] शहराचे नाव बदलून [[मुंबई]] करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
सर [[चार्ल्स वुडच्या]] इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार [[डॉ.जॉन विल्सन]] यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. [[मद्रास]] व [[कलकत्ता]] विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.
इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील [[सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई)|सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला]] इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.
पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला [[एल्फिन्स्टन महाविद्यालय|एल्फिन्स्टन महाविद्यालयाची]] इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.
==संकुल==
मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या [[सांताक्रूझ]] विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाहीत.
===ग्रंथालय===
[[File:University of Mumbai library.jpg|right|thumb|250px| मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय]]
विद्यापीठाचे स्वतंत्र [[ग्रंथालय]] असून त्याला [[जवाहरलाल नेहरू]] ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
===मुख्य इमारत===
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा [[राजाबाई टॉवर]] आहे. [[लंडन]]मधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम [[इ.स. १८७०]] साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.
===इतर संस्था===
[[वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था]] (जुने नाव: व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट)-(VJTI) आणि [[टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]] (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.
==क्रमवारी आणि श्रेणीकरण==
इ.स. २०१० साली [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद]] (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.<ref>[http://www.topuniversities.com/node/4188/ranking-details/world-university-rankings/2012 टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)]</ref><ref>[http://www.topuniversities.com/university-rankings/world-university-rankings/2010| टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)</ref>
== विद्यापीठाचे माजी कुलगुरू ==
# जॉन विल्सन.
# सर रेमंड वेस्ट.
# [[सर अलेक्झांडर ग्रांट]]
# विल्यम गायर. ([[इ.स. १८६९]])
# न्यायमूर्ती [[काशिनाथ त्रिंबक तेलंग]]. ([[इ.स. १८९२]] ते [[इ.स. १८९३]])
# [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]. (इ.स. १८९३ ते [[इ.स. १८९४]])
# रॅंग्लर [[रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे]].
# [[महामहोपाध्याय]] [[पांडुरंग वामन काणे]].
# [[डॉ.जॉन मथाई]] ([[इ.स. १९५५]] ते [[इ.स. १९५७]])
# व्ही.आर.खानोलकर ( इ.स.१९६० ते इ.स.१९६३)
# [[डॉ.स्नेहलता देशमुख]] ([[इ.स. २०००|इ.स. २०००]])
# [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर]] (इ.स. २००० ते [[इ.स. २००५]])
# डॉ. विजय खोले (इ.स. २००५ ते [[इ.स. २००९]])
# डॉ. राजन वेळूकर ([[इ.स. २०१०]] ते इ.स. २०१५)
# डॉ. [[संजय देशमुख]] ([[इ.स. २०१५]] ते [[इ.स. २०१७]])
==नामवंत विद्यार्थी==
* [[अजित आगरकर]]
== मुंबई विद्यापीठाचे गीत==
इदं सुन्दरं मन्दिर शारदाया<br>
मुम्बापुरीविश्वविद्यालयम्।<br>
कलाशाखवाणिज्यशाखाधिरूढा<br>
अमूढा विमुक्ता विहंगा वयम् ॥१॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥धृ॥ <br>
सत्यं वदामो धर्म चरामो<br>
नयामो नृणां दुःखभारं लयम्।<br>
स्वकार्ये रतानां सदा जागृतानां<br>
भवेत्किं भविष्येऽपि कस्मात्भयम् ॥२॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥<br>
युवा स्यात बलिष्ठो युवा स्यात गरिष्ठो<br>
युवा ध्येयनिष्ठोऽपि भूयात्स्वयम्।<br>
यदि स्यात्युवा राष्ट्रकर्तव्यनिष्ठः<br>
सम्मानयेत् तं ही लोकत्रयम् ॥३॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥ <br>
वंदामहे भारतं पूजनीयं<br>
स्वदेशात्परं नास्ति देवालयम्।<br>
अत्रैव सर्वेप्रतिष्ठापयामो<br>
ममत्वेन साधू समत्वं नयम् ॥४॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥
कवी - वसंत बापट
संगीत - प्रभाकर पंडित
{{sfn| टिकेकर, २००७|पृ. एकवीस}}
==संदर्भ आणि नोंदी==
<references/>
{{संदर्भसूची}}
== संदर्भयादी ==
*{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = अरुण
| आडनाव = टिकेकर
| title = ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची
| भाषा = मराठी
| प्रकाशक = पॉप्युलर प्रकाशन
| वर्ष = २००७
}}
==हे सुद्धा पहा==
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई विद्यापीठ| ]]
{{मुंबई}}
h6qykieqy8ucjli3llrinleu9dhc8k5
2690188
2690187
2026-06-20T00:41:37Z
~2026-24679-89
182431
/* विद्यापीठ-गीत */
2690188
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विद्यापीठ
| image = File:Bombay University Garden.jpg
| [[नाव]] = मुंबई विद्यापीठ
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य = ''शीलवृतफला विद्या''
| ब्रीदवाक्याचा अर्थ = विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.
| स्थापना = [[जुलै १८]], [[इ.स. १८५७]]
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंह कोश्यारी]] (सप्टेंबर २०१९ पासून)
| कुलगुरू = सुहास पेडणेकर ( एप्रिल २०१८ पासून)
| विद्यार्थी =
| शहर = [[मुंबई]]
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| देश = [[भारत]]
| परिसर = [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]], [[सांताक्रूझ]]
| जुने नाव = बॉम्बे युनिव्हर्सिटी
| नियंत्रक = [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद|नॅक]], [[विद्यापीठ अनुदान आयोग|यू.जी.सी.]]
| संकेतस्थळ = [http://www.mu.ac.in mu.ac.in]
}}
'''मुंबई विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात जुन्या तीन [[विद्यापीठ|विद्यापीठांतील]] एक आहे. [[मद्रास]], [[कलकत्ता]] आणि [[मुंबई]] येथील विद्यापीठांची स्थापना [[इ.स. १८५७]] मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, [[इ.स. १८५७]] रोजी झाली.{{sfn| टिकेकर, २००७|पृ. तेवीस}}
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, [[ठाणे]], [[रत्नागिरी]], [[रायगड]] आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात.
== इतिहास ==
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "'''बॉंम्बे विद्यापीठ'''" (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली [[बॉंम्बे]] शहराचे नाव बदलून [[मुंबई]] करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
सर [[चार्ल्स वुडच्या]] इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार [[डॉ.जॉन विल्सन]] यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. [[मद्रास]] व [[कलकत्ता]] विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.
इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील [[सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई)|सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला]] इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.
पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला [[एल्फिन्स्टन महाविद्यालय|एल्फिन्स्टन महाविद्यालयाची]] इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.
==संकुल==
मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या [[सांताक्रूझ]] विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाहीत.
===ग्रंथालय===
[[File:University of Mumbai library.jpg|right|thumb|250px| मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय]]
विद्यापीठाचे स्वतंत्र [[ग्रंथालय]] असून त्याला [[जवाहरलाल नेहरू]] ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
===मुख्य इमारत===
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा [[राजाबाई टॉवर]] आहे. [[लंडन]]मधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम [[इ.स. १८७०]] साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.
===इतर संस्था===
[[वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था]] (जुने नाव: व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट)-(VJTI) आणि [[टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]] (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.
==क्रमवारी आणि श्रेणीकरण==
इ.स. २०१० साली [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद]] (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.<ref>[http://www.topuniversities.com/node/4188/ranking-details/world-university-rankings/2012 टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)]</ref><ref>[http://www.topuniversities.com/university-rankings/world-university-rankings/2010| टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)</ref>
== विद्यापीठाचे माजी कुलगुरू ==
# जॉन विल्सन.
# सर रेमंड वेस्ट.
# [[सर अलेक्झांडर ग्रांट]]
# विल्यम गायर. ([[इ.स. १८६९]])
# न्यायमूर्ती [[काशिनाथ त्रिंबक तेलंग]]. ([[इ.स. १८९२]] ते [[इ.स. १८९३]])
# [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]. (इ.स. १८९३ ते [[इ.स. १८९४]])
# रॅंग्लर [[रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे]].
# [[महामहोपाध्याय]] [[पांडुरंग वामन काणे]].
# [[डॉ.जॉन मथाई]] ([[इ.स. १९५५]] ते [[इ.स. १९५७]])
# व्ही.आर.खानोलकर ( इ.स.१९६० ते इ.स.१९६३)
# [[डॉ.स्नेहलता देशमुख]] ([[इ.स. २०००|इ.स. २०००]])
# [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर]] (इ.स. २००० ते [[इ.स. २००५]])
# डॉ. विजय खोले (इ.स. २००५ ते [[इ.स. २००९]])
# डॉ. राजन वेळूकर ([[इ.स. २०१०]] ते इ.स. २०१५)
# डॉ. [[संजय देशमुख]] ([[इ.स. २०१५]] ते [[इ.स. २०१७]])
==नामवंत विद्यार्थी==
* [[अजित आगरकर]]
== विद्यापीठ-गीत ==
इदं सुन्दरं मन्दिर शारदाया<br>
मुम्बापुरीविश्वविद्यालयम्।<br>
कलाशाखवाणिज्यशाखाधिरूढा<br>
अमूढा विमुक्ता विहंगा वयम् ॥१॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥धृ॥ <br>
सत्यं वदामो धर्म चरामो<br>
नयामो नृणां दुःखभारं लयम्।<br>
स्वकार्ये रतानां सदा जागृतानां<br>
भवेत्किं भविष्येऽपि कस्मात्भयम् ॥२॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥<br>
युवा स्यात बलिष्ठो युवा स्यात गरिष्ठो<br>
युवा ध्येयनिष्ठोऽपि भूयात्स्वयम्।<br>
यदि स्यात्युवा राष्ट्रकर्तव्यनिष्ठः<br>
सम्मानयेत् तं ही लोकत्रयम् ॥३॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥ <br>
वंदामहे भारतं पूजनीयं<br>
स्वदेशात्परं नास्ति देवालयम्।<br>
अत्रैव सर्वेप्रतिष्ठापयामो<br>
ममत्वेन साधू समत्वं नयम् ॥४॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥
कवी - वसंत बापट
संगीत - प्रभाकर पंडित
{{sfn| टिकेकर, २००७|पृ. एकवीस}}
==संदर्भ आणि नोंदी==
<references/>
{{संदर्भसूची}}
== संदर्भयादी ==
*{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = अरुण
| आडनाव = टिकेकर
| title = ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची
| भाषा = मराठी
| प्रकाशक = पॉप्युलर प्रकाशन
| वर्ष = २००७
}}
==हे सुद्धा पहा==
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई विद्यापीठ| ]]
{{मुंबई}}
m0ufqe08y6rvpugxvifcha6ceqrz2cd
2690189
2690188
2026-06-20T00:42:52Z
~2026-24679-89
182431
/* उपकेंद्र/संकुल */
2690189
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विद्यापीठ
| image = File:Bombay University Garden.jpg
| [[नाव]] = मुंबई विद्यापीठ
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य = ''शीलवृतफला विद्या''
| ब्रीदवाक्याचा अर्थ = विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.
| स्थापना = [[जुलै १८]], [[इ.स. १८५७]]
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंह कोश्यारी]] (सप्टेंबर २०१९ पासून)
| कुलगुरू = सुहास पेडणेकर ( एप्रिल २०१८ पासून)
| विद्यार्थी =
| शहर = [[मुंबई]]
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| देश = [[भारत]]
| परिसर = [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]], [[सांताक्रूझ]]
| जुने नाव = बॉम्बे युनिव्हर्सिटी
| नियंत्रक = [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद|नॅक]], [[विद्यापीठ अनुदान आयोग|यू.जी.सी.]]
| संकेतस्थळ = [http://www.mu.ac.in mu.ac.in]
}}
'''मुंबई विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात जुन्या तीन [[विद्यापीठ|विद्यापीठांतील]] एक आहे. [[मद्रास]], [[कलकत्ता]] आणि [[मुंबई]] येथील विद्यापीठांची स्थापना [[इ.स. १८५७]] मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, [[इ.स. १८५७]] रोजी झाली.{{sfn| टिकेकर, २००७|पृ. तेवीस}}
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, [[ठाणे]], [[रत्नागिरी]], [[रायगड]] आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात.
== इतिहास ==
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "'''बॉंम्बे विद्यापीठ'''" (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली [[बॉंम्बे]] शहराचे नाव बदलून [[मुंबई]] करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
सर [[चार्ल्स वुडच्या]] इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार [[डॉ.जॉन विल्सन]] यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. [[मद्रास]] व [[कलकत्ता]] विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.
इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील [[सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई)|सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला]] इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.
पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला [[एल्फिन्स्टन महाविद्यालय|एल्फिन्स्टन महाविद्यालयाची]] इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.
== उपकेंद्र/संकुल ==
मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या [[सांताक्रूझ]] विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाहीत.
===ग्रंथालय===
[[File:University of Mumbai library.jpg|right|thumb|250px| मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय]]
विद्यापीठाचे स्वतंत्र [[ग्रंथालय]] असून त्याला [[जवाहरलाल नेहरू]] ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
===मुख्य इमारत===
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा [[राजाबाई टॉवर]] आहे. [[लंडन]]मधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम [[इ.स. १८७०]] साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.
===इतर संस्था===
[[वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था]] (जुने नाव: व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट)-(VJTI) आणि [[टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]] (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.
==क्रमवारी आणि श्रेणीकरण==
इ.स. २०१० साली [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद]] (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.<ref>[http://www.topuniversities.com/node/4188/ranking-details/world-university-rankings/2012 टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)]</ref><ref>[http://www.topuniversities.com/university-rankings/world-university-rankings/2010| टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)</ref>
== विद्यापीठाचे माजी कुलगुरू ==
# जॉन विल्सन.
# सर रेमंड वेस्ट.
# [[सर अलेक्झांडर ग्रांट]]
# विल्यम गायर. ([[इ.स. १८६९]])
# न्यायमूर्ती [[काशिनाथ त्रिंबक तेलंग]]. ([[इ.स. १८९२]] ते [[इ.स. १८९३]])
# [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]. (इ.स. १८९३ ते [[इ.स. १८९४]])
# रॅंग्लर [[रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे]].
# [[महामहोपाध्याय]] [[पांडुरंग वामन काणे]].
# [[डॉ.जॉन मथाई]] ([[इ.स. १९५५]] ते [[इ.स. १९५७]])
# व्ही.आर.खानोलकर ( इ.स.१९६० ते इ.स.१९६३)
# [[डॉ.स्नेहलता देशमुख]] ([[इ.स. २०००|इ.स. २०००]])
# [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर]] (इ.स. २००० ते [[इ.स. २००५]])
# डॉ. विजय खोले (इ.स. २००५ ते [[इ.स. २००९]])
# डॉ. राजन वेळूकर ([[इ.स. २०१०]] ते इ.स. २०१५)
# डॉ. [[संजय देशमुख]] ([[इ.स. २०१५]] ते [[इ.स. २०१७]])
==नामवंत विद्यार्थी==
* [[अजित आगरकर]]
== विद्यापीठ-गीत ==
इदं सुन्दरं मन्दिर शारदाया<br>
मुम्बापुरीविश्वविद्यालयम्।<br>
कलाशाखवाणिज्यशाखाधिरूढा<br>
अमूढा विमुक्ता विहंगा वयम् ॥१॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥धृ॥ <br>
सत्यं वदामो धर्म चरामो<br>
नयामो नृणां दुःखभारं लयम्।<br>
स्वकार्ये रतानां सदा जागृतानां<br>
भवेत्किं भविष्येऽपि कस्मात्भयम् ॥२॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥<br>
युवा स्यात बलिष्ठो युवा स्यात गरिष्ठो<br>
युवा ध्येयनिष्ठोऽपि भूयात्स्वयम्।<br>
यदि स्यात्युवा राष्ट्रकर्तव्यनिष्ठः<br>
सम्मानयेत् तं ही लोकत्रयम् ॥३॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥ <br>
वंदामहे भारतं पूजनीयं<br>
स्वदेशात्परं नास्ति देवालयम्।<br>
अत्रैव सर्वेप्रतिष्ठापयामो<br>
ममत्वेन साधू समत्वं नयम् ॥४॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥
कवी - वसंत बापट
संगीत - प्रभाकर पंडित
{{sfn| टिकेकर, २००७|पृ. एकवीस}}
==संदर्भ आणि नोंदी==
<references/>
{{संदर्भसूची}}
== संदर्भयादी ==
*{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = अरुण
| आडनाव = टिकेकर
| title = ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची
| भाषा = मराठी
| प्रकाशक = पॉप्युलर प्रकाशन
| वर्ष = २००७
}}
==हे सुद्धा पहा==
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई विद्यापीठ| ]]
{{मुंबई}}
am5e11tnkfa4lfvjeqo39iuer8u29w4
2690190
2690189
2026-06-20T00:43:45Z
~2026-24679-89
182431
/* हे सुद्धा पहा */
2690190
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विद्यापीठ
| image = File:Bombay University Garden.jpg
| [[नाव]] = मुंबई विद्यापीठ
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य = ''शीलवृतफला विद्या''
| ब्रीदवाक्याचा अर्थ = विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.
| स्थापना = [[जुलै १८]], [[इ.स. १८५७]]
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंह कोश्यारी]] (सप्टेंबर २०१९ पासून)
| कुलगुरू = सुहास पेडणेकर ( एप्रिल २०१८ पासून)
| विद्यार्थी =
| शहर = [[मुंबई]]
| राज्य = [[महाराष्ट्र]]
| देश = [[भारत]]
| परिसर = [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]], [[सांताक्रूझ]]
| जुने नाव = बॉम्बे युनिव्हर्सिटी
| नियंत्रक = [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद|नॅक]], [[विद्यापीठ अनुदान आयोग|यू.जी.सी.]]
| संकेतस्थळ = [http://www.mu.ac.in mu.ac.in]
}}
'''मुंबई विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात जुन्या तीन [[विद्यापीठ|विद्यापीठांतील]] एक आहे. [[मद्रास]], [[कलकत्ता]] आणि [[मुंबई]] येथील विद्यापीठांची स्थापना [[इ.स. १८५७]] मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, [[इ.स. १८५७]] रोजी झाली.{{sfn| टिकेकर, २००७|पृ. तेवीस}}
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, [[ठाणे]], [[रत्नागिरी]], [[रायगड]] आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात.
== इतिहास ==
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "'''बॉंम्बे विद्यापीठ'''" (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली [[बॉंम्बे]] शहराचे नाव बदलून [[मुंबई]] करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
सर [[चार्ल्स वुडच्या]] इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार [[डॉ.जॉन विल्सन]] यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. [[मद्रास]] व [[कलकत्ता]] विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.
इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील [[सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई)|सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला]] इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.
पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला [[एल्फिन्स्टन महाविद्यालय|एल्फिन्स्टन महाविद्यालयाची]] इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.
== उपकेंद्र/संकुल ==
मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या [[सांताक्रूझ]] विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाहीत.
===ग्रंथालय===
[[File:University of Mumbai library.jpg|right|thumb|250px| मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय]]
विद्यापीठाचे स्वतंत्र [[ग्रंथालय]] असून त्याला [[जवाहरलाल नेहरू]] ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
===मुख्य इमारत===
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा [[राजाबाई टॉवर]] आहे. [[लंडन]]मधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम [[इ.स. १८७०]] साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.
===इतर संस्था===
[[वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था]] (जुने नाव: व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट)-(VJTI) आणि [[टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]] (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.
==क्रमवारी आणि श्रेणीकरण==
इ.स. २०१० साली [[राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद]] (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.<ref>[http://www.topuniversities.com/node/4188/ranking-details/world-university-rankings/2012 टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)]</ref><ref>[http://www.topuniversities.com/university-rankings/world-university-rankings/2010| टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स] (इंग्लिश मजकूर)</ref>
== विद्यापीठाचे माजी कुलगुरू ==
# जॉन विल्सन.
# सर रेमंड वेस्ट.
# [[सर अलेक्झांडर ग्रांट]]
# विल्यम गायर. ([[इ.स. १८६९]])
# न्यायमूर्ती [[काशिनाथ त्रिंबक तेलंग]]. ([[इ.स. १८९२]] ते [[इ.स. १८९३]])
# [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]. (इ.स. १८९३ ते [[इ.स. १८९४]])
# रॅंग्लर [[रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे]].
# [[महामहोपाध्याय]] [[पांडुरंग वामन काणे]].
# [[डॉ.जॉन मथाई]] ([[इ.स. १९५५]] ते [[इ.स. १९५७]])
# व्ही.आर.खानोलकर ( इ.स.१९६० ते इ.स.१९६३)
# [[डॉ.स्नेहलता देशमुख]] ([[इ.स. २०००|इ.स. २०००]])
# [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर]] (इ.स. २००० ते [[इ.स. २००५]])
# डॉ. विजय खोले (इ.स. २००५ ते [[इ.स. २००९]])
# डॉ. राजन वेळूकर ([[इ.स. २०१०]] ते इ.स. २०१५)
# डॉ. [[संजय देशमुख]] ([[इ.स. २०१५]] ते [[इ.स. २०१७]])
==नामवंत विद्यार्थी==
* [[अजित आगरकर]]
== विद्यापीठ-गीत ==
इदं सुन्दरं मन्दिर शारदाया<br>
मुम्बापुरीविश्वविद्यालयम्।<br>
कलाशाखवाणिज्यशाखाधिरूढा<br>
अमूढा विमुक्ता विहंगा वयम् ॥१॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥धृ॥ <br>
सत्यं वदामो धर्म चरामो<br>
नयामो नृणां दुःखभारं लयम्।<br>
स्वकार्ये रतानां सदा जागृतानां<br>
भवेत्किं भविष्येऽपि कस्मात्भयम् ॥२॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥<br>
युवा स्यात बलिष्ठो युवा स्यात गरिष्ठो<br>
युवा ध्येयनिष्ठोऽपि भूयात्स्वयम्।<br>
यदि स्यात्युवा राष्ट्रकर्तव्यनिष्ठः<br>
सम्मानयेत् तं ही लोकत्रयम् ॥३॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥ <br>
वंदामहे भारतं पूजनीयं<br>
स्वदेशात्परं नास्ति देवालयम्।<br>
अत्रैव सर्वेप्रतिष्ठापयामो<br>
ममत्वेन साधू समत्वं नयम् ॥४॥<br>
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥
कवी - वसंत बापट
संगीत - प्रभाकर पंडित
{{sfn| टिकेकर, २००७|पृ. एकवीस}}
==संदर्भ आणि नोंदी==
<references/>
{{संदर्भसूची}}
== संदर्भयादी ==
*{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = अरुण
| आडनाव = टिकेकर
| title = ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची
| भाषा = मराठी
| प्रकाशक = पॉप्युलर प्रकाशन
| वर्ष = २००७
}}
==हे सुद्धा पहा==
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई विद्यापीठ]]
* [[वझे महाविद्यालय]]
{{मुंबई}}
8dmc6evqasx840q8tlsoubulhnxwvhx
साचा:गुजरात - जिल्हे
10
6569
2690077
2545106
2026-06-19T15:43:47Z
अभय नातू
206
नवीन नाव
2690077
wikitext
text/x-wiki
{{Navbox
|name = गुजरात - जिल्हे
|state = {{{state<includeonly>|collapsed</includeonly>}}}
|title = [[गुजरात]]मधील [[गुजरातमधील जिल्हे|जिल्हे]]
|image =
|listclass = hlist
|liststyle = background:transparent; text-align:left/center; border-left:0px solid gray;
|list1 = [[अमरेली जिल्हा|अमरेली]] {{*}}[[अरवली जिल्हा|अरवली]] {{*}}[[अहमदाबाद जिल्हा|अहमदाबाद]] {{*}}[[आणंद जिल्हा|आणंद]] {{*}}[[कच्छ जिल्हा|कच्छ]] {{*}}[[खेडा जिल्हा|खेडा]] {{*}}[[गांधीनगर जिल्हा|गांधीनगर]] {{*}}[[गीर सोमनाथ जिल्हा|गीर सोमनाथ]] {{*}}[[छोटा उदेपूर जिल्हा|छोटा उदेपूर]] {{*}}[[जामनगर जिल्हा|जामनगर]] {{*}}[[जुनागढ जिल्हा|जुनागढ]] {{*}}[[डांग जिल्हा|डांग]] {{*}}[[तापी जिल्हा|तापी]] {{*}}[[दाहोद जिल्हा|दाहोद]] {{*}}[[देवभूमी द्वारका जिल्हा|देवभूमी द्वारका]] {{*}}[[नर्मदा जिल्हा|नर्मदा]] {{*}}[[नवसारी जिल्हा|नवसारी]] {{*}}[[पंचमहाल जिल्हा|पंचमहाल]] {{*}}[[पाटण जिल्हा|पाटण]] {{*}}[[पोरबंदर जिल्हा|पोरबंदर]] {{*}}[[बनासकांठा जिल्हा|बनासकांठा]] {{*}}[[बोटाद जिल्हा|बोटाद]] {{*}}[[भरूच जिल्हा|भरूच]] {{*}}[[भावनगर जिल्हा|भावनगर]] {{*}}[[महीसागर जिल्हा|महीसागर]] {{*}}[[महेसाणा जिल्हा|महेसाणा]] {{*}}[[मोरबी जिल्हा|मोरबी]] {{*}}[[राजकोट जिल्हा|राजकोट]] {{*}} [[वडोदरा जिल्हा|वडोदरा]] {{*}}[[वलसाड जिल्हा|वलसाड]] {{*}} [[वाव-थराद जिल्हा|वाव-थराद]] {{*}} [[साबरकांठा जिल्हा|साबरकांठा]] {{*}}[[सुरत जिल्हा|सुरत]] {{*}}[[सुरेंद्रनगर जिल्हा|सुरेंद्रनगर]]
}}
<noinclude>[[वर्ग:गुजरातमधील जिल्हे|D]]
[[वर्ग:गुजरात मार्गक्रमण साचे]]
[[वर्ग:भारतीय मार्गक्रमण साचे|{{PAGENAME}}]]</noinclude>
cr2rmsdx711wrqm3uehwflj0weu0z15
वर्धा जिल्हा
0
6725
2690220
2430255
2026-06-20T04:33:10Z
~2026-24679-89
182431
/* */
2690220
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = वर्धा जिल्हा
|स्थानिक_नाव = वर्धाजिल्हा
|चित्र_नकाशा = Wardha_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश =20'50"N-78'36"E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नागपूर विभाग]] (पूर्व विदर्भ)
|मुख्यालयाचे_नाव = [[वर्धा]]
|तालुक्यांची_नावे = १.[[आर्वी]],२.[[आष्टी]],३.[[सेलू]],४.[[समुद्रपुर]],५.[[कारंजा, वर्धा जिल्हा]] ६[[देवळी]],७.[[वर्धा तालुका|वर्धा]],८.[[हिंगणघाट]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६३१०
|लोकसंख्या_एकूण =१२,९६,१५७
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता =२०५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =८७.२२%
|लिंग_गुणोत्तर =१.०६
|प्रमुख_शहरे =
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = राहुल कर्डिले (२०२३)
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[वर्धा (लोकसभा मतदारसंघ)|वर्धा]]
|खासदारांची_नावे = [[अमर काळे ]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
१.[[वर्धा विधानसभा मतदारसंघ|वर्धा]], २.[[हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ|हिंगणघाट]],
३.[[देवळी विधानसभा मतदारसंघ|देवळी]], ४.[[आर्वी विधानसभा मतदारसंघ|आर्वी]]
|पर्जन्यमान_मिमी =१०६२.८०
|संकेतस्थळ = [http://wardha.nic.in/] जिल्ह्याचे अधिकृत
|}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=वर्धा}}
'''वर्धा जिल्हा''' [[भारत]]ातील [[महाराष्ट्र]] राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला '''गांधी जिल्हा''' म्हणून ओळखला जातो.
== चतुःसीमा ==
वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], पश्चिमेस [[अमरावती जिल्हा]] आणि दक्षिणेस [[यवतमाळ जिल्हा]] व [[चंद्रपूर जिल्हा]] आहे. वर्धा नदी ही [[अमरावती जिल्हा]], [[यवतमाळ जिल्हा]] व [[चंद्रपूर जिल्हा]] या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[आर्वी]]
* [[आष्टी]]
* [[सेलू]]
* [[समुद्रपुर]]
* [[कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा|कारंजा (घाडगे)]]
* [[देवळी]]
* [[वर्धा तालुका|वर्धा]]
* [[हिंगणघाट]]
== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ==
* [[वर्धा विधानसभा मतदारसंघ|वर्धा]],
* [[हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ|हिंगणघाट]],
* [[देवळी विधानसभा मतदारसंघ|देवळी]],
* [[आर्वी विधानसभा मतदारसंघ|आर्वी]]
== शेतकऱ्यांच्या आत्महत्या ==
{{जागतिक}}
सततच्या नापिकीला व निसर्गाच्या प्रकोपाला कंटाळून या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत:<ref name="epaper.lokmat">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9| title = 'खरिपात ३४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या'(लोकमत,नागपूर,पान क्र. ३)| भाषा = मराठी| access-date = 2013-11-07| archive-date = 2013-10-23| archive-url = https://web.archive.org/web/20131023143051/http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9| url-status = dead}}</ref>
{| class="wikitable sortable"
|-
!इसवी सन
!शेतकऱ्यांच्या<br />आत्महत्या
|-
|२००१
|३
|-
|२००२
|२४
|-
|२००३
|१४
|-
|२००४
|२९
|-
|२००५
|२६
|-
|२००६
|१५४
|-
|२००७
|१२८
|-
|२००८
|८७
|-
|२००९
|१००
|-
|२०१०
|१२६
|-
|२०११
|११३
|-
|२०१२
|१०९
|-
|२०१३<br />(ऑक्टो.पर्यंत)
|६८
|-
|'''एकूण'''
|'''९८१'''
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = [[वर्धा जिल्हा]]
|उत्तर =
|ईशान्य = [[नागपूर जिल्हा]]
|पूर्व =
|आग्नेय = [[चंद्रपूर जिल्हा]]
|दक्षिण =
|नैऋत्य = [[यवतमाळ जिल्हा]]
|पश्चिम =
|वायव्य = [[अमरावती जिल्हा]]
}}
[[वर्ग:वर्धा जिल्हा|*]]
[[वर्ग:नागपूर विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
bxvvmpi93lwbiu66vw1zqfpj5hxxmrl
2690221
2690220
2026-06-20T04:33:39Z
~2026-24679-89
182431
/* */
2690221
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = वर्धा जिल्हा
|स्थानिक_नाव = गांधी जिल्हा
|चित्र_नकाशा = Wardha_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश =20'50"N-78'36"E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नागपूर विभाग]] (पूर्व विदर्भ)
|मुख्यालयाचे_नाव = [[वर्धा]]
|तालुक्यांची_नावे = १.[[आर्वी]],२.[[आष्टी]],३.[[सेलू]],४.[[समुद्रपुर]],५.[[कारंजा, वर्धा जिल्हा]] ६[[देवळी]],७.[[वर्धा तालुका|वर्धा]],८.[[हिंगणघाट]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६३१०
|लोकसंख्या_एकूण =१२,९६,१५७
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता =२०५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =८७.२२%
|लिंग_गुणोत्तर =१.०६
|प्रमुख_शहरे =
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = राहुल कर्डिले (२०२३)
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[वर्धा (लोकसभा मतदारसंघ)|वर्धा]]
|खासदारांची_नावे = [[अमर काळे ]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
१.[[वर्धा विधानसभा मतदारसंघ|वर्धा]], २.[[हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ|हिंगणघाट]],
३.[[देवळी विधानसभा मतदारसंघ|देवळी]], ४.[[आर्वी विधानसभा मतदारसंघ|आर्वी]]
|पर्जन्यमान_मिमी =१०६२.८०
|संकेतस्थळ = [http://wardha.nic.in/] जिल्ह्याचे अधिकृत
|}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=वर्धा}}
'''वर्धा जिल्हा''' [[भारत]]ातील [[महाराष्ट्र]] राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला '''गांधी जिल्हा''' म्हणून ओळखला जातो.
== चतुःसीमा ==
वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], पश्चिमेस [[अमरावती जिल्हा]] आणि दक्षिणेस [[यवतमाळ जिल्हा]] व [[चंद्रपूर जिल्हा]] आहे. वर्धा नदी ही [[अमरावती जिल्हा]], [[यवतमाळ जिल्हा]] व [[चंद्रपूर जिल्हा]] या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[आर्वी]]
* [[आष्टी]]
* [[सेलू]]
* [[समुद्रपुर]]
* [[कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा|कारंजा (घाडगे)]]
* [[देवळी]]
* [[वर्धा तालुका|वर्धा]]
* [[हिंगणघाट]]
== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ==
* [[वर्धा विधानसभा मतदारसंघ|वर्धा]],
* [[हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ|हिंगणघाट]],
* [[देवळी विधानसभा मतदारसंघ|देवळी]],
* [[आर्वी विधानसभा मतदारसंघ|आर्वी]]
== शेतकऱ्यांच्या आत्महत्या ==
{{जागतिक}}
सततच्या नापिकीला व निसर्गाच्या प्रकोपाला कंटाळून या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत:<ref name="epaper.lokmat">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9| title = 'खरिपात ३४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या'(लोकमत,नागपूर,पान क्र. ३)| भाषा = मराठी| access-date = 2013-11-07| archive-date = 2013-10-23| archive-url = https://web.archive.org/web/20131023143051/http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9| url-status = dead}}</ref>
{| class="wikitable sortable"
|-
!इसवी सन
!शेतकऱ्यांच्या<br />आत्महत्या
|-
|२००१
|३
|-
|२००२
|२४
|-
|२००३
|१४
|-
|२००४
|२९
|-
|२००५
|२६
|-
|२००६
|१५४
|-
|२००७
|१२८
|-
|२००८
|८७
|-
|२००९
|१००
|-
|२०१०
|१२६
|-
|२०११
|११३
|-
|२०१२
|१०९
|-
|२०१३<br />(ऑक्टो.पर्यंत)
|६८
|-
|'''एकूण'''
|'''९८१'''
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = [[वर्धा जिल्हा]]
|उत्तर =
|ईशान्य = [[नागपूर जिल्हा]]
|पूर्व =
|आग्नेय = [[चंद्रपूर जिल्हा]]
|दक्षिण =
|नैऋत्य = [[यवतमाळ जिल्हा]]
|पश्चिम =
|वायव्य = [[अमरावती जिल्हा]]
}}
[[वर्ग:वर्धा जिल्हा|*]]
[[वर्ग:नागपूर विभागातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
2ij2pe6fl89ic56upc8zi5q8q1vz0lt
धनगर समाज
0
9273
2690242
2685519
2026-06-20T06:44:31Z
Dhangar history
184421
2690242
wikitext
text/x-wiki
[[चित्र:धनगर.jpg|thumb|right|17 व्या शतकातील ( धनगर योद्धा).]]
'''धनगर समाज हा १०८ कुळी मेंढपाळ ''' एक '''[[हिंदू]]''' जो प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो असा समाज आहे.{{संदर्भ}} हे क्षत्रिय धनगर लोक [[मध्य प्रदेश]], [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[गोवा]], [[आंध्र प्रदेश]], [[अरुणाचल प्रदेश]], [[आसाम]], [[बिहार]], [[मध्य प्रदेश|मध्यप्रदेश]], [[तेलंगणा]] राज्यांत राहतात.{{संदर्भ}}
* [[मल्हारराव होळकर]], [[अहिल्यादेवी होळकर]], सरदार यशवंतराव होळकर हे या समाजातील ज्ञात व्यक्ती होते.{{संदर्भ}}
* या समाजाचे खंडोबा हा आराध्य दैवत आहेत.
== आरक्षणप्रश्न ==
सामाजिक परिस्थिती नुसार वेगवेगळ्या राज्यांत धनगर समाजाला दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचे प्रमाण वेगवेगळे आहे.{{संदर्भ}} [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>त धनगर समाज हा [[महाराष्ट्रातील आरक्षण|भटक्या जाती–क]] (एनटी-सी) या प्रवर्गात मोडतो.
* त्यांना सामाजिक व शैक्षणिक आरक्षण ३.५% दिलेले आहे.{{संदर्भ}}
Oron-धनगड़ (उच्चार:ड़ चा र) अनुसूचित जमातीच्या सूचीच्या Sr.No.- 36 वर दिसणारी अनुसूचित जमाती आहे.
* ''धनगर'' म्हणून ओळखला जाणारा आणखी एक समुदाय आहे, ज्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे गुरे पाळणे आणि लोकरीचे विणणे.
'''धनगर''' मेंढपाळ असलेल्या धनगरांना महाराष्ट्र राज्यात भटक्या जमाती म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
** धनगर जमातीच्या परंपरा, डोंगर दर्यात असलेले राहणीमान बिरोबा सारखे स्वतंत्र दैवत, सामाजिक मागासलेपण, अशा कारणांमुळे धनगर जमात आदिवासी असल्याचा दावा केला जातो.
ST आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी समाजातून मागणी आहे.
== '''इतिहास''' ==
'''[[अहिल्यादेवी होळकर|पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर]]''' (३१ मे, १७२५ - १३ ऑगस्ट, १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) या भारतातील, [[माळव्याच्या]] '''तत्त्वज्ञानी महाराणी''' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्यादेवींनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.
* पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते.
* स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. [[मल्हारराव होळकर]] पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते.
आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, यवढच नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखंल प्रसिंध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्यादेवींना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.
* इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" असे म्हणले आहे.[१] थोडक्यात अहिल्यादेवी यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हटले आहे की, ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिला जाईल.{{संदर्भयादी}}
== संस्कृती ==
धनगर समाजातील लोक हे हातात कुऱ्हाड, पाठीवर घोंगड, हातात कड, कोल्हापुरी चप्पल वापरतात.{{संदर्भ}} '''जय मल्हार''' ''यळकोट यळकोट जय मल्हार'', '''बिरोबाच्या नावानं चांगभलं''' हे समाजाचे ब्रीदवाक्य आहे.{{संदर्भ}} धनगर समाजामध्ये हा सगळ्या धनगरांच्या देवळात ''भंडारा'' उधळला जातो.{{संदर्भ}}
ही लोक धनगरी ओवी गातात व गजी नृत्य केले जाते.
* ''बापू बिरू वाटेगावकर'', ''धनगरवाडा'', ख्वाडा, ''बाळू मामांची गाथा'' या चित्रपटांतून आणि ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'', ''जय मल्हार'', ''श्री संत बाळूमामा'' या नाट्यकलांत धनगर समाजाची संस्कृती दर्शवलेली आहे.{{संदर्भ}}
== प्रसिद्ध व्यक्तिमत्व ==
# [[राम शिंदे|प्रा.राम शिंदे]], सभापती-महाराष्ट्र वि.प.
# [[गणपतराव देशमुख]], १०वेळा आमदार
# [[अण्णा डांगे]], माजी मंत्री
# [[महादेव जानकर]], पक्षाध्यक्ष-रासप
# [[दत्तात्रय भरणे]], कॅबिनेट मंत्री
# [[गोपीचंद पडळकर]], वि.स.स.
# [[विकास महात्मे]], माजी खासदार
# [[रविकांत तुपकर]], शेतकरी नेते
# [[ना.धो.महानोर]], कवी, गीतकार
# [[धनराज धनगर|प्रा.डाॅ. धनराज धनगर]], संपादक, कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत
# [[डाॅ. स्वाती सोनवणे-लवंगे]], प्रकाशक, संपादक
# [[डाॅ. भारती सोनवणे - निळे]], लेखिका, समकालीन साहित्याच्या अभ्यासक
# [[प्रा.लक्ष्मण हाके ]], ओबीसी चळवळीचे नेते
# [[दिपक बोऱ्हाडे]], धनगर एस.टी. आरक्षण चळवळीचे नेते
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील मागासवर्गीय जाती]]
bsnvtchlx42wvcgqcqm8v4wpb85co3x
2690243
2690242
2026-06-20T07:10:59Z
Dhangar history
184421
2690243
wikitext
text/x-wiki
'''धनगर समाज हा १०८ कुळांनी बनलेला शेतकरी आणि पशुपालक योद्धा आणि धार्मिक परंपरा असलेला समाज आहे '''
हे लोक [[मध्य प्रदेश]], [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[गोवा]], [[आंध्र प्रदेश|गुजरात,]] [[मध्य प्रदेश|मध्यप्रदेश]], [[तेलंगणा]] राज्यांत राहतात.{{संदर्भ}}
* [[मल्हारराव होळकर]], [[अहिल्यादेवी होळकर]], सरदार यशवंतराव होळकर हे या समाजातील ज्ञात व्यक्ती होते.{{संदर्भ}}
* या समाजाचे खंडोबा हा आराध्य दैवत आहेत.
== आरक्षणप्रश्न ==
सामाजिक परिस्थिती नुसार वेगवेगळ्या राज्यांत धनगर समाजाला दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचे प्रमाण वेगवेगळे आहे.{{संदर्भ}} [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>त धनगर समाज हा [[महाराष्ट्रातील आरक्षण|भटक्या जाती–क]] (एनटी-सी) या प्रवर्गात मोडतो.
* त्यांना सामाजिक व शैक्षणिक आरक्षण ३.५% दिलेले आहे.{{संदर्भ}}
Oron-धनगड़ (उच्चार:ड़ चा र) अनुसूचित जमातीच्या सूचीच्या Sr.No.- 36 वर दिसणारी अनुसूचित जमाती आहे.
* ''धनगर'' म्हणून ओळखला जाणारा आणखी एक समुदाय आहे, ज्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे गुरे पाळणे आणि लोकरीचे विणणे.
'''धनगर''' मेंढपाळ असलेल्या धनगरांना महाराष्ट्र राज्यात भटक्या जमाती म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
** धनगर जमातीच्या परंपरा, डोंगर दर्यात असलेले राहणीमान बिरोबा सारखे स्वतंत्र दैवत, सामाजिक मागासलेपण, अशा कारणांमुळे धनगर जमात आदिवासी असल्याचा दावा केला जातो.
ST आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी समाजातून मागणी आहे.
== '''इतिहास''' ==
'''[[अहिल्यादेवी होळकर|पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर]]''' (३१ मे, १७२५ - १३ ऑगस्ट, १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) या भारतातील, [[माळव्याच्या]] '''तत्त्वज्ञानी महाराणी''' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्यादेवींनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.
* पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते.
* स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. [[मल्हारराव होळकर]] पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते.
आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, यवढच नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखंल प्रसिंध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्यादेवींना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.
* इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" असे म्हणले आहे.[१] थोडक्यात अहिल्यादेवी यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हटले आहे की, ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिला जाईल.{{संदर्भयादी}}
== संस्कृती ==
धनगर समाजातील लोक हे हातात कुऱ्हाड, पाठीवर घोंगड, हातात कड, कोल्हापुरी चप्पल वापरतात.{{संदर्भ}} '''जय मल्हार''' ''यळकोट यळकोट जय मल्हार'', '''बिरोबाच्या नावानं चांगभलं''' हे समाजाचे ब्रीदवाक्य आहे.{{संदर्भ}} धनगर समाजामध्ये हा सगळ्या धनगरांच्या देवळात ''भंडारा'' उधळला जातो.{{संदर्भ}}
ही लोक धनगरी ओवी गातात व गजी नृत्य केले जाते.
* ''बापू बिरू वाटेगावकर'', ''धनगरवाडा'', ख्वाडा, ''बाळू मामांची गाथा'' या चित्रपटांतून आणि ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'', ''जय मल्हार'', ''श्री संत बाळूमामा'' या नाट्यकलांत धनगर समाजाची संस्कृती दर्शवलेली आहे.{{संदर्भ}}
== प्रसिद्ध व्यक्तिमत्व ==
# [[राम शिंदे|प्रा.राम शिंदे]], सभापती-महाराष्ट्र वि.प.
# [[गणपतराव देशमुख]], १०वेळा आमदार
# [[अण्णा डांगे]], माजी मंत्री
# [[महादेव जानकर]], पक्षाध्यक्ष-रासप
# [[दत्तात्रय भरणे]], कॅबिनेट मंत्री
# [[गोपीचंद पडळकर]], वि.स.स.
# [[विकास महात्मे]], माजी खासदार
# [[रविकांत तुपकर]], शेतकरी नेते
# [[ना.धो.महानोर]], कवी, गीतकार
# [[धनराज धनगर|प्रा.डाॅ. धनराज धनगर]], संपादक, कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत
# [[डाॅ. स्वाती सोनवणे-लवंगे]], प्रकाशक, संपादक
# [[डाॅ. भारती सोनवणे - निळे]], लेखिका, समकालीन साहित्याच्या अभ्यासक
# [[प्रा.लक्ष्मण हाके ]], ओबीसी चळवळीचे नेते
# [[दिपक बोऱ्हाडे]], धनगर एस.टी. आरक्षण चळवळीचे नेते
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील मागासवर्गीय जाती]]
i1q46jdyp3xisqdt97nziqxoehlx6pu
2690245
2690243
2026-06-20T07:13:08Z
Dhangar history
184421
2690245
wikitext
text/x-wiki
'''धनगर समाज हा १०८ कुळांनी बनलेला शेतकरी आणि पशुपालक योद्धा आणि धार्मिक परंपरा असलेला समाज आहे '''
हे लोक [[मध्य प्रदेश]], [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[गोवा]], [[आंध्र प्रदेश|गुजरात,]] [[मध्य प्रदेश|मध्यप्रदेश]], [[तेलंगणा]] राज्यांत राहतात.{{संदर्भ}}
== '''इतिहास''' ==
'''[[अहिल्यादेवी होळकर|पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर]]''' (३१ मे, १७२५ - १३ ऑगस्ट, १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) या भारतातील, [[माळव्याच्या]] '''तत्त्वज्ञानी महाराणी''' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्यादेवींनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.
* पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते.
* स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. [[मल्हारराव होळकर]] पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते.
आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, यवढच नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखंल प्रसिंध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्यादेवींना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.
* इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" असे म्हणले आहे.[१] थोडक्यात अहिल्यादेवी यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हटले आहे की, ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिला जाईल.{{संदर्भयादी}}
== संस्कृती ==
धनगर समाजातील लोक हे हातात कुऱ्हाड, पाठीवर घोंगड, हातात कड, कोल्हापुरी चप्पल वापरतात.{{संदर्भ}} '''जय मल्हार''' ''यळकोट यळकोट जय मल्हार'', '''बिरोबाच्या नावानं चांगभलं''' हे समाजाचे ब्रीदवाक्य आहे.{{संदर्भ}} धनगर समाजामध्ये हा सगळ्या धनगरांच्या देवळात ''भंडारा'' उधळला जातो.{{संदर्भ}}
ही लोक धनगरी ओवी गातात व गजी नृत्य केले जाते.
* ''बापू बिरू वाटेगावकर'', ''धनगरवाडा'', ख्वाडा, ''बाळू मामांची गाथा'' या चित्रपटांतून आणि ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'', ''जय मल्हार'', ''श्री संत बाळूमामा'' या नाट्यकलांत धनगर समाजाची संस्कृती दर्शवलेली आहे.{{संदर्भ}}
== प्रसिद्ध व्यक्तिमत्व ==
# [[राम शिंदे|प्रा.राम शिंदे]], सभापती-महाराष्ट्र वि.प.
# [[गणपतराव देशमुख]], १०वेळा आमदार
# [[अण्णा डांगे]], माजी मंत्री
# [[महादेव जानकर]], पक्षाध्यक्ष-रासप
# [[दत्तात्रय भरणे]], कॅबिनेट मंत्री
# [[गोपीचंद पडळकर]], वि.स.स.
# [[विकास महात्मे]], माजी खासदार
# [[रविकांत तुपकर]], शेतकरी नेते
# [[ना.धो.महानोर]], कवी, गीतकार
# [[धनराज धनगर|प्रा.डाॅ. धनराज धनगर]], संपादक, कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत
# [[डाॅ. स्वाती सोनवणे-लवंगे]], प्रकाशक, संपादक
# [[डाॅ. भारती सोनवणे - निळे]], लेखिका, समकालीन साहित्याच्या अभ्यासक
# [[प्रा.लक्ष्मण हाके ]], ओबीसी चळवळीचे नेते
# [[दिपक बोऱ्हाडे]], धनगर एस.टी. आरक्षण चळवळीचे नेते
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील मागासवर्गीय जाती]]
so5s4rw0h9es57elmnvtv2qbbwm4vh0
2690251
2690245
2026-06-20T07:16:54Z
~2026-36055-15
184467
2690251
wikitext
text/x-wiki
'''धनगर समाज हा १०८ कुळांनी बनलेला शेतकरी आणि पशुपालक योद्धा आणि धार्मिक परंपरा असलेला समाज आहे '''
हे लोक [[मध्य प्रदेश]], [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[गोवा]], [[आंध्र प्रदेश|गुजरात,]] [[मध्य प्रदेश|मध्यप्रदेश]], [[तेलंगणा]] राज्यांत राहतात.{{संदर्भ}}
== '''इतिहास''' ==
'''[[अहिल्यादेवी होळकर|पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर]]''' (३१ मे, १७२५ - १३ ऑगस्ट, १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) या भारतातील, [[माळव्याच्या]] '''तत्त्वज्ञानी महाराणी''' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्यादेवींनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.
* पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते.
* स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. [[मल्हारराव होळकर]] पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते.
आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, यवढच नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखंल प्रसिंध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्यादेवींना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.
* इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" असे म्हणले आहे.[१] थोडक्यात अहिल्यादेवी यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हटले आहे की, ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिला जाईल.{{संदर्भयादी}}
== संस्कृती ==
धनगर समाजातील लोक हे हातात कुऱ्हाड, पाठीवर घोंगड, हातात कड, कोल्हापुरी चप्पल वापरतात.{{संदर्भ}} '''जय मल्हार''' ''यळकोट यळकोट जय मल्हार'', '''बिरोबाच्या नावानं चांगभलं''' हे समाजाचे ब्रीदवाक्य आहे.{{संदर्भ}} धनगर समाजामध्ये हा सगळ्या धनगरांच्या देवळात ''भंडारा'' उधळला जातो.{{संदर्भ}}
ही लोक धनगरी ओवी गातात व गजी नृत्य केले जाते.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील मागासवर्गीय जाती]]
a15mdcrcimwn66g38svgyik4ztjiv38
हुजूर साहेब
0
9949
2690094
2682895
2026-06-19T16:24:46Z
~2026-24679-89
182431
/* */
2690094
wikitext
text/x-wiki
<div align=center class="boilerplate metadata" id="stub">
<table cellpadding="5" cellspacing="0" style="background-color: transparent;">
<tr><td>[[Image:India, bihar, tara, 1100-1200.JPG|48px| ]]</td>
<td>[[इतिहास|इतिहासाशी संबंधीत]] हा [[विकिपीडिआ:अपूर्ण लेख|लेख अपूर्ण]] आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी [{{SERVER}}{{localurl:{{NAMESPACE}}:हुजूर साहिब नांदेड|action=edit}} येथे टिचकी द्या].
<br/>'विकिपीडिआ' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी [[विकिपीडिआ साहाय्यःसंपादन|मदतीचा लेख]] येथे उपलब्ध आहे.
</td></tr>
</table></div>
[[नांदेड]] येथील [[गुरुद्वारा]] '''तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब''' या भल्यामोठ्या नावांने पण ओळखला जातो. येथे शीख धर्मियांचे १०वे गुरू श्री [[गुरू गोविंदसिंह]]जी यांची समाधी आहे.
* गुरूद्वाऱ्याची सध्याची इमारत [[महाराजा रणजीत सिंग]] यांनी [[इ.स. १८३०]] मध्ये बांधली. हे शीखांच्या पाच तक्तांपैकी एक आहे.
** येथेच [[गुरू ग्रंथ साहिब]] या ग्रंथाला गुरुचा दर्जा प्राप्त झाला.
हा गुरुद्वारा श्री. गुरू गोविंदसिंघ यांच्या समाधीवर बांधलेला आहे. गुरूद्वाऱ्याच्या आतल्या खोलीला '''अंगीथा साहिब''' असे म्हणले जाते. या गुरूद्वाऱ्याचे बांधकाम इ. सन १८३२ ते १८३७ मध्ये झाले आहे.
[[वर्ग:नांदेड]]
[[वर्ग:शीख धर्म]]
a1yne1o3b4g3r8eozmy60ssd18i62x3
मिरज
0
11701
2690291
2506456
2026-06-20T10:49:46Z
~2026-35754-00
184470
/* जवळील शहरे */
2690291
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = शहर
|स्थानिक_नाव = मिरज
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|आकाशदेखावा = Mirajmarketnorth.jpg
|आकाशदेखावा_शीर्षक =
|जिल्हा = सांगली
|तालुका = मिरज
|प्रशासन = सांगली, मिरज आणि कुपवाड म.न.पा
|अक्षांश = 16.82
| रेखांश = 74.64
|क्षेत्रफळ_एकूण =
|उंची =
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
}}
'''मिरज''' हे दक्षिण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे आणि [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.सांगली जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर आहे. मिरज एक महानगरपालिका सुद्धा आहे. मिरजेचा इतिहास गेल्या एक हजार वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
मिरज हे एक महत्त्वाचे [[मिरज रेल्वे स्थानक|रेल्वे जंक्शन]] आहे.दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही पश्चिम महाराष्ट्रात मिरज शहर सर्वात प्रसिद्ध आहे.
मिरज शहरात [[वानलेस मेमोरियल रुग्णालय]], [[वानलेस उरो रुग्णालय]], मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे सिद्धिविनायक कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमधूनही अनेक लोक औषध उपचारासाठी मिरजेला येतात. यामुळेच मिरजेला आरोग्य पंढरी म्हटली जाते.
मिरज शहर हे विविध प्रकारच्या [[तंतुवाद्ये|तंतुवाद्यांच्या]] निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक [[अब्दुल करीम खॉं|उस्ताद अब्दुल करीम खान]] यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो.मिरजेतील उरूस प्रसिद्ध आहे.
मिरासाहेब दर्गा, मिरज
मिरसाहेब दर्गा ही मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळ स्थित मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी एक सामान्य उपासना केंद्र आहे.
हजरात मीरासाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमासुद्दीन हुसैन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी सकाळी हजारो लोक दरगाहकडे येतात. हजरत मीरासाहेब त्यांच्या काळातील एक सुफी संत होते. असे म्हणले जाते की अल्लाहच्या आज्ञेवरून ते मक्का (सौदी अरेबिया) येथून भारतात आले होते. त्यांनी आपल्या जीवनातून इस्लामचा प्रचार केला. दरवर्षी साजरा होणाऱ्या सणात लाखो लोक याठिकाणी भेट देतात व त्यांच्या शुभेच्छा देतात.
== इतिहास ==
मिरज सीनियर (थोरली पाती) हे संस्थान दिनांक ८ मार्च १९४८ रोजी उर्वरित भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. मिरज शहर हे <br />
१. इ.स. १०२४ पासून शिलाहार राजवंशातील नरसिंहाच्या नियत्रणाखाली होते. <br />
२. इ.स. १२१६-१३१६ याकाळात ते देवगिरीच्या यादववंशाच्या राज्याचा भाग होते.<br />
३. इ.स. १३९५ मध्ये मिरज शहर बहामनी राज्यात सामील झाले.<br />
४. इ.स. १३९१-१४०३ या काळात येतेहे राणी दुर्गा देवीची कारकीर्द होती.<br />.
५. इ.स. १४२३मध्ये हे शहर मलिक इमाद उल मुल्कच्या ताब्यात गेले.<br />
६. इ.स. १४९४मध्ये बहादूर गिलानीने बंड केले.<br />.
७. इ.स. १६६०मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे मिरजेत दोन महिने वास्तव्य होते.<br />
८. इ.स. १६८०त संताजी घोरपडे मिरजचे देशमुख होते.<br />
९. इ.स. १६८६मध्ये मिरज औरंगजेबाच्या हातात गेले.<br />
१०.इ.स. १७३०मध्ये पंत प्रतिनिधींनी परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आणले.
<br />.
== भूगोल ==
== प्रमुख भाग ==
* ब्राम्हणपुरी - हा भाग शहराचा मध्यवर्ती रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो. पूर्वी या ठिकाणी मोठमोठाले वाडे होते, परंतु वाढत्या शहरीकरणाच्या, विकासाच्या व जागेच्या टंचाईच्या ओघात ह्या वाड्यांची जागा अपार्टमेंट्सनी घेतली आहे.
* किल्ला भाग - हा भाग देखील महत्त्वाचा आहे किल्ला आहे. यामध्ये प्रसिंद्ध आहे. पूर्वी येथे भुईकोट किल्ला होता परंतु तो सध्या अस्तित्वात नाही.
== उपनगरे ==
* [[कृपामयी]]
* [[खोतनगर]]
* [[गगनगिरीनगर]]
* [[चंदनवाडी, टिळकनगर]]
* [[दत्तकॉलनी, इंदिरानगर]]
* [[बेथलनगर]]
* [[भारतनगर]]
* [[माणिकनगर]]
* [[वड्डी]]
* [[वानलेसवाडी]]
* [[समतानगर]]
* [[सुभाषनगर)]]
* [[किल्ला भाग]]
== हवामान ==
{{Weather box
|location = मिरज
|metric first = Yes
|single line = Yes
|Jan high C = 30.5
|Feb high C = 32.8
|Mar high C = 36.1
|Apr high C = 37.9
|May high C = 37.5
|Jun high C = 31.5
|Jul high C = 27.9
|Aug high C = 28.2
|Sep high C = 29.2
|Oct high C = 31.0
|Nov high C = 30.1
|Dec high C = 29.5
|Jan low C = 14.1
|Feb low C = 15.2
|Mar low C = 18.5
|Apr low C = 21.5
|May low C = 22.7
|Jun low C = 22.3
|Jul low C = 21.7
|Aug low C = 21.2
|Sep low C = 20.2
|Oct low C = 20.1
|Nov low C = 17.3
|Dec low C = 14.3
|Jan precipitation mm = 4.1
|Feb precipitation mm = 0.5
|Mar precipitation mm = 3.8
|Apr precipitation mm = 32.0
|May precipitation mm = 56.4
|Jun precipitation mm = 70.4
|Jul precipitation mm = 110.0
|Aug precipitation mm = 110.7
|Sep precipitation mm = 105.2
|Oct precipitation mm = 95.8
|Nov precipitation mm = 41.1
|Dec precipitation mm = 5.1
|source = [http://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/SANGLI/gen_climate.html] "Government of Maharashtra"
|date = June 2012
}}
=== जैवविविधता ===
मिरज परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे.
== अर्थकारण ==
== बाजारपेठ ==
* [[लक्ष्मी मार्केट]] - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने, हॉटेले, त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केटची इमारत अतिशय भव्य व ब्रिटिशकालीन आहे.
*[[अत्तार् ट्रेड्रर्स]] - शनिवार पेठेतील विश्वसनिय नाव असलेले कन्फेक्शनरी ( बेकरी बटर कुकीज, बेकरी चॉकलेट बिस्किटे, नमकीन आणि स्नॅक्स) दुकान्
=== नागरी प्रशासन ===
शहरातील प्रशासन सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिकेमार्फत होते व याचे मुख्यालय सांगली येथे आहे.या महानगरपालिकेमार्फत दररोज शहराची स्वच्छता केली जाते.सर्व सण उत्सवांना स्वच्छता केली जाते. पालिकेचा कारभार सुरळीत सुरू असतो. नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात.
=== जिल्हा प्रशासन ===
सांगली जिल्हापरिषद
== वाहतूक व्यवस्था ==
===रेल्वे वाहतूक===
मिरज हे [[मध्य रेल्वे]]च्या [[पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग]]ावरील एक महत्त्वाचे व पश्चिम महाराष्ट्रातील मोठे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथे संगम होता.
स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८ पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला ते हुबळीशी जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सांगली- सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेज रुळावर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.
===रस्ते वाहतूक===
[[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या]] सांगली विभागतील मिरज बसस्थानकामध्ये हिरकणी,निमआराम,शयनयान आसनी व शिवशाही बसेस मिरजेला महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडतात. शहरांतर्गत वाहतूकीसाठी शहरी परिवहन बसेस सांगली, मिरज, कुपवाड,जयसिंगपूर, माधवनगर,अहिल्रियानगर उपलब्ध आहेत.मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे मिरज मध्ये कोणत्याही वाहतूकीच्या अडचणी निर्माण होत नाहीत.आता येथून शासनातर्फे 'शिवशाही' ही वातानुकुलीत बससेवा सुरू झाली आहे.या वातानुकुलीत बससेवेद्वारे सांगली मुंबई,पुणे,औरंगाबाद,शेगांव, नाशिक,सोलापूर,लातूर,नांदेड या शहरांना जोडले गेले आहे. रत्नागिरी ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला असून तो मिरज शहरामधून जातो
बस व ऑटो(रिक्षा) ही वाहतूकीची प्रमुख साधने आहेत.खाजगी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मिरज शहरामध्ये वाहतूकीचे नियम हे पाळले जातात.
== लोकजीवन ==
येथील लोक मराठी भाषिक आहेत. बरेचजण वाद्यांचा व्यवसाय करतात. हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती लोक इथे प्रामुख्याने राहतात.मिरज मध्ये मिरज उरुस दरवर्षी १५ दिवस भरतो, दर्गा भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एक हा मिरासाहेब दर्गा.
== संस्कृती ==
=== रंगभूमी ===
मिरजेतील लक्ष्मी मार्केटपासून पूर्वेस बालगंधर्व नाट्य मंदिर आहे.
पं. [[विष्णू दिगंबर पलुसकर]], उस्ताद [[अब्दुल करीम खान]], पंडित निकालके. [[भातखंडे]], [[हिराबाई बडोदेकर]] आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.. बाल गंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरजेतील हंसप्रभा रंगमंचावर लावले होते. त्यांच्या नावाचे नवनिर्मित [[बालगंधर्व]] नाट्यगृह मिरजेत आहे. उस्ताद [[अब्दुल करीम खान]] यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब वार्षिक संगीत महोत्सव साजरा होतो.मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.
=== चित्रपटगृहे ===
मिरज येथे चित्रपट व्यवसाय ही चालतो. शहरात अनेक चित्रपटगृहे आहेत.
या शहरास तालुका असल्यामुळे चित्रपट व्यवसायास त्याचा फायदा झालेला आहे.
* एस.टी.स्टॅन्ड परिसरात अमर टोकीज हे मिरजेतील प्रसिद्ध चित्रपटगृह आहे.
* लक्ष्मी मार्केट परिसरातील देवल सिनेमागृह.
* महात्मा गांधी रोडचे आशा सिनेमागृह.
* माधव टॉकीज
* मंगल टॉकीज
=== धर्म- अध्यात्म ===
अपवाद वगळता सर्व धर्मीय लोक इथे गुण्या गोविंदाने राहतात.
=== खवय्येगिरी ===
मिरजेमधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड, सांगली-मिरज रोड या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने आहेत. मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई पेढ्यांसाठी व मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. मिरजेमधील शिवाजी रोडवरील हॉटेले आणि पंढरपूर रोडचे ढाबे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
== प्रसारमाध्यमे ==
== शिक्षण ==
== प्राथमिक व विशेष शिक्षण ==
* UB's English School
== महाविद्यालये ==
* कन्या महाविद्यालय
* शिक्षण महर्षि डॉ बापूजी साळुंखे महाविद्यालय
* मिरज महाविद्यालय
* वसंतदादा पाटील मॅनेजमेंट महाविद्यालय
* संजय भोकरे इंजिनिअरिंग महाविद्यालय
=== संशोधन संस्था ===
== जवळील शहरे ==
आरग, वड्डी, [[सांगली]], [[कुपवाड]], [[इनाम धामणी]], मालगांव, टाकळी,सुभाषनगर,बोलवाड, मल्लेवाडी
[[अंकली]], [[मौजे डिग्रज]], बेळंकी, सलगरे, शिपुर, एरंडोली, सोनी म्हैसाळ
=== लष्करी शिक्षण व संशोधन संस्था ===
== खेळ ==
क्रिकेट
फुटबॉल
== पर्यटन स्थळे ==
पूर्वी मिरजेत भरपूर पर्यटन स्थळे होती. मिरजेच्या पूर्वेस असणाऱ्या बेळंकी गावांत अजूनही काही ऐतिहासिक स्थळ आहेत ,
प्राचीन विहीर ही बेळंकीच्या gangatek (गंगाटेक) येथे आहे . स्थानिक लोकांच्या मते ही विहीर रामाने वनवासाच्या वेळी सीतेसाठी बनवली होती. अत्यंत दुष्काळी वातावरणात देखील या विहिरीचं पाणी कमी होत नाही .
उत्तरेस पन्हाळाचे काम चालू होतं . शिवाजी महाराज स्वतः या ठिकाणी आले होते . बांधकामाचे काही अवशेष इथे अजूनही सापडतात.
1000 वर्षांपूर्वी बांधलेले सिद्धेश्वर मंदिर आहे.
== संदर्भ ==
== बाह्य दुवे ==
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:मिरज]]
s923br7lho8cz0q6dhzo81dwrob085v
2690292
2690291
2026-06-20T10:52:21Z
~2026-35754-00
184470
/* उपनगरे */
2690292
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = शहर
|स्थानिक_नाव = मिरज
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|आकाशदेखावा = Mirajmarketnorth.jpg
|आकाशदेखावा_शीर्षक =
|जिल्हा = सांगली
|तालुका = मिरज
|प्रशासन = सांगली, मिरज आणि कुपवाड म.न.पा
|अक्षांश = 16.82
| रेखांश = 74.64
|क्षेत्रफळ_एकूण =
|उंची =
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
}}
'''मिरज''' हे दक्षिण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे आणि [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.सांगली जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर आहे. मिरज एक महानगरपालिका सुद्धा आहे. मिरजेचा इतिहास गेल्या एक हजार वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
मिरज हे एक महत्त्वाचे [[मिरज रेल्वे स्थानक|रेल्वे जंक्शन]] आहे.दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही पश्चिम महाराष्ट्रात मिरज शहर सर्वात प्रसिद्ध आहे.
मिरज शहरात [[वानलेस मेमोरियल रुग्णालय]], [[वानलेस उरो रुग्णालय]], मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे सिद्धिविनायक कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमधूनही अनेक लोक औषध उपचारासाठी मिरजेला येतात. यामुळेच मिरजेला आरोग्य पंढरी म्हटली जाते.
मिरज शहर हे विविध प्रकारच्या [[तंतुवाद्ये|तंतुवाद्यांच्या]] निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक [[अब्दुल करीम खॉं|उस्ताद अब्दुल करीम खान]] यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो.मिरजेतील उरूस प्रसिद्ध आहे.
मिरासाहेब दर्गा, मिरज
मिरसाहेब दर्गा ही मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळ स्थित मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी एक सामान्य उपासना केंद्र आहे.
हजरात मीरासाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमासुद्दीन हुसैन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी सकाळी हजारो लोक दरगाहकडे येतात. हजरत मीरासाहेब त्यांच्या काळातील एक सुफी संत होते. असे म्हणले जाते की अल्लाहच्या आज्ञेवरून ते मक्का (सौदी अरेबिया) येथून भारतात आले होते. त्यांनी आपल्या जीवनातून इस्लामचा प्रचार केला. दरवर्षी साजरा होणाऱ्या सणात लाखो लोक याठिकाणी भेट देतात व त्यांच्या शुभेच्छा देतात.
== इतिहास ==
मिरज सीनियर (थोरली पाती) हे संस्थान दिनांक ८ मार्च १९४८ रोजी उर्वरित भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. मिरज शहर हे <br />
१. इ.स. १०२४ पासून शिलाहार राजवंशातील नरसिंहाच्या नियत्रणाखाली होते. <br />
२. इ.स. १२१६-१३१६ याकाळात ते देवगिरीच्या यादववंशाच्या राज्याचा भाग होते.<br />
३. इ.स. १३९५ मध्ये मिरज शहर बहामनी राज्यात सामील झाले.<br />
४. इ.स. १३९१-१४०३ या काळात येतेहे राणी दुर्गा देवीची कारकीर्द होती.<br />.
५. इ.स. १४२३मध्ये हे शहर मलिक इमाद उल मुल्कच्या ताब्यात गेले.<br />
६. इ.स. १४९४मध्ये बहादूर गिलानीने बंड केले.<br />.
७. इ.स. १६६०मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे मिरजेत दोन महिने वास्तव्य होते.<br />
८. इ.स. १६८०त संताजी घोरपडे मिरजचे देशमुख होते.<br />
९. इ.स. १६८६मध्ये मिरज औरंगजेबाच्या हातात गेले.<br />
१०.इ.स. १७३०मध्ये पंत प्रतिनिधींनी परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आणले.
<br />.
== भूगोल ==
== प्रमुख भाग ==
* ब्राम्हणपुरी - हा भाग शहराचा मध्यवर्ती रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो. पूर्वी या ठिकाणी मोठमोठाले वाडे होते, परंतु वाढत्या शहरीकरणाच्या, विकासाच्या व जागेच्या टंचाईच्या ओघात ह्या वाड्यांची जागा अपार्टमेंट्सनी घेतली आहे.
* किल्ला भाग - हा भाग देखील महत्त्वाचा आहे किल्ला आहे. यामध्ये प्रसिंद्ध आहे. पूर्वी येथे भुईकोट किल्ला होता परंतु तो सध्या अस्तित्वात नाही.
== उपनगरे ==
* [[कृपामयी]]
* [[खोतनगर]]
* [[गगनगिरीनगर]]
* [[चंदनवाडी, टिळकनगर]]
* [[दत्तकॉलनी, इंदिरानगर]]
* [[बेथलनगर]]
* [[भारतनगर]]
* [[माणिकनगर]]
* [[वड्डी]]
* [[वानलेसवाडी]]
* [[समतानगर]]
* [[सुभाषनगर)]]
* [[किल्ला भाग]]
* दर्गाह मोहल्ला
== हवामान ==
{{Weather box
|location = मिरज
|metric first = Yes
|single line = Yes
|Jan high C = 30.5
|Feb high C = 32.8
|Mar high C = 36.1
|Apr high C = 37.9
|May high C = 37.5
|Jun high C = 31.5
|Jul high C = 27.9
|Aug high C = 28.2
|Sep high C = 29.2
|Oct high C = 31.0
|Nov high C = 30.1
|Dec high C = 29.5
|Jan low C = 14.1
|Feb low C = 15.2
|Mar low C = 18.5
|Apr low C = 21.5
|May low C = 22.7
|Jun low C = 22.3
|Jul low C = 21.7
|Aug low C = 21.2
|Sep low C = 20.2
|Oct low C = 20.1
|Nov low C = 17.3
|Dec low C = 14.3
|Jan precipitation mm = 4.1
|Feb precipitation mm = 0.5
|Mar precipitation mm = 3.8
|Apr precipitation mm = 32.0
|May precipitation mm = 56.4
|Jun precipitation mm = 70.4
|Jul precipitation mm = 110.0
|Aug precipitation mm = 110.7
|Sep precipitation mm = 105.2
|Oct precipitation mm = 95.8
|Nov precipitation mm = 41.1
|Dec precipitation mm = 5.1
|source = [http://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/SANGLI/gen_climate.html] "Government of Maharashtra"
|date = June 2012
}}
=== जैवविविधता ===
मिरज परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे.
== अर्थकारण ==
== बाजारपेठ ==
* [[लक्ष्मी मार्केट]] - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने, हॉटेले, त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केटची इमारत अतिशय भव्य व ब्रिटिशकालीन आहे.
*[[अत्तार् ट्रेड्रर्स]] - शनिवार पेठेतील विश्वसनिय नाव असलेले कन्फेक्शनरी ( बेकरी बटर कुकीज, बेकरी चॉकलेट बिस्किटे, नमकीन आणि स्नॅक्स) दुकान्
=== नागरी प्रशासन ===
शहरातील प्रशासन सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिकेमार्फत होते व याचे मुख्यालय सांगली येथे आहे.या महानगरपालिकेमार्फत दररोज शहराची स्वच्छता केली जाते.सर्व सण उत्सवांना स्वच्छता केली जाते. पालिकेचा कारभार सुरळीत सुरू असतो. नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात.
=== जिल्हा प्रशासन ===
सांगली जिल्हापरिषद
== वाहतूक व्यवस्था ==
===रेल्वे वाहतूक===
मिरज हे [[मध्य रेल्वे]]च्या [[पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग]]ावरील एक महत्त्वाचे व पश्चिम महाराष्ट्रातील मोठे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथे संगम होता.
स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८ पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला ते हुबळीशी जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सांगली- सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेज रुळावर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.
===रस्ते वाहतूक===
[[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या]] सांगली विभागतील मिरज बसस्थानकामध्ये हिरकणी,निमआराम,शयनयान आसनी व शिवशाही बसेस मिरजेला महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडतात. शहरांतर्गत वाहतूकीसाठी शहरी परिवहन बसेस सांगली, मिरज, कुपवाड,जयसिंगपूर, माधवनगर,अहिल्रियानगर उपलब्ध आहेत.मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे मिरज मध्ये कोणत्याही वाहतूकीच्या अडचणी निर्माण होत नाहीत.आता येथून शासनातर्फे 'शिवशाही' ही वातानुकुलीत बससेवा सुरू झाली आहे.या वातानुकुलीत बससेवेद्वारे सांगली मुंबई,पुणे,औरंगाबाद,शेगांव, नाशिक,सोलापूर,लातूर,नांदेड या शहरांना जोडले गेले आहे. रत्नागिरी ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला असून तो मिरज शहरामधून जातो
बस व ऑटो(रिक्षा) ही वाहतूकीची प्रमुख साधने आहेत.खाजगी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मिरज शहरामध्ये वाहतूकीचे नियम हे पाळले जातात.
== लोकजीवन ==
येथील लोक मराठी भाषिक आहेत. बरेचजण वाद्यांचा व्यवसाय करतात. हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती लोक इथे प्रामुख्याने राहतात.मिरज मध्ये मिरज उरुस दरवर्षी १५ दिवस भरतो, दर्गा भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एक हा मिरासाहेब दर्गा.
== संस्कृती ==
=== रंगभूमी ===
मिरजेतील लक्ष्मी मार्केटपासून पूर्वेस बालगंधर्व नाट्य मंदिर आहे.
पं. [[विष्णू दिगंबर पलुसकर]], उस्ताद [[अब्दुल करीम खान]], पंडित निकालके. [[भातखंडे]], [[हिराबाई बडोदेकर]] आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.. बाल गंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरजेतील हंसप्रभा रंगमंचावर लावले होते. त्यांच्या नावाचे नवनिर्मित [[बालगंधर्व]] नाट्यगृह मिरजेत आहे. उस्ताद [[अब्दुल करीम खान]] यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब वार्षिक संगीत महोत्सव साजरा होतो.मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.
=== चित्रपटगृहे ===
मिरज येथे चित्रपट व्यवसाय ही चालतो. शहरात अनेक चित्रपटगृहे आहेत.
या शहरास तालुका असल्यामुळे चित्रपट व्यवसायास त्याचा फायदा झालेला आहे.
* एस.टी.स्टॅन्ड परिसरात अमर टोकीज हे मिरजेतील प्रसिद्ध चित्रपटगृह आहे.
* लक्ष्मी मार्केट परिसरातील देवल सिनेमागृह.
* महात्मा गांधी रोडचे आशा सिनेमागृह.
* माधव टॉकीज
* मंगल टॉकीज
=== धर्म- अध्यात्म ===
अपवाद वगळता सर्व धर्मीय लोक इथे गुण्या गोविंदाने राहतात.
=== खवय्येगिरी ===
मिरजेमधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड, सांगली-मिरज रोड या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने आहेत. मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई पेढ्यांसाठी व मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. मिरजेमधील शिवाजी रोडवरील हॉटेले आणि पंढरपूर रोडचे ढाबे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
== प्रसारमाध्यमे ==
== शिक्षण ==
== प्राथमिक व विशेष शिक्षण ==
* UB's English School
== महाविद्यालये ==
* कन्या महाविद्यालय
* शिक्षण महर्षि डॉ बापूजी साळुंखे महाविद्यालय
* मिरज महाविद्यालय
* वसंतदादा पाटील मॅनेजमेंट महाविद्यालय
* संजय भोकरे इंजिनिअरिंग महाविद्यालय
=== संशोधन संस्था ===
== जवळील शहरे ==
आरग, वड्डी, [[सांगली]], [[कुपवाड]], [[इनाम धामणी]], मालगांव, टाकळी,सुभाषनगर,बोलवाड, मल्लेवाडी
[[अंकली]], [[मौजे डिग्रज]], बेळंकी, सलगरे, शिपुर, एरंडोली, सोनी म्हैसाळ
=== लष्करी शिक्षण व संशोधन संस्था ===
== खेळ ==
क्रिकेट
फुटबॉल
== पर्यटन स्थळे ==
पूर्वी मिरजेत भरपूर पर्यटन स्थळे होती. मिरजेच्या पूर्वेस असणाऱ्या बेळंकी गावांत अजूनही काही ऐतिहासिक स्थळ आहेत ,
प्राचीन विहीर ही बेळंकीच्या gangatek (गंगाटेक) येथे आहे . स्थानिक लोकांच्या मते ही विहीर रामाने वनवासाच्या वेळी सीतेसाठी बनवली होती. अत्यंत दुष्काळी वातावरणात देखील या विहिरीचं पाणी कमी होत नाही .
उत्तरेस पन्हाळाचे काम चालू होतं . शिवाजी महाराज स्वतः या ठिकाणी आले होते . बांधकामाचे काही अवशेष इथे अजूनही सापडतात.
1000 वर्षांपूर्वी बांधलेले सिद्धेश्वर मंदिर आहे.
== संदर्भ ==
== बाह्य दुवे ==
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:मिरज]]
mooowfwb7ykpfxhcj7u5loqwbovgm6l
मुंबादेवी मंदिर
0
13672
2690285
2681127
2026-06-20T08:00:25Z
~2026-24679-89
182431
/* */
2690285
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''मुंबादेवी''' ही [[मुंबई]]ची [[ग्रामदेवता]] आहे. [[मुंबई]]चे नाव मुंबादेवी या देवीवरूनच पडले. (मुळात मुंबादेवी ही [[मासे]] पकडणाऱ्या [[कोळी|कोळ्यांची]] देवता होती.) तिचे देऊळ [[मुंबई]]च्या सध्या [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]] भागात होते. जेव्हा इंग्रजांनी तेथे [[व्हिक्टोरिया टर्मिनस]] हे रेल्वे स्थानक बांधायचे ठरवले तेव्हा बांधकामाला अडथळा ठरलेले ते [[देऊळ]] त्यांनी काढून टाकले आणि [[मुंबई]]च्या [[काळबादेवी]]-[[भुलेश्वर]] भागात मुंबादेवीचे सध्याचे मंदिर बांधून दिले. मुंबा देवी मंदिर हे [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], भारतातील एक जुने मंदिर आहे, जे देवी (देवी माता)च्या स्थानिक अवतार मुंबाला समर्पित आहे. मराठी मुंबा [[संस्कृत भाषा|संस्कृतमधून]] आला आहे. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवी आहे. देवी मुंबादेवीला समर्पित [[हिंदू]] संप्रदाय १५ व्या शतकापासून प्रमाणित आहेत, असे म्हणले जाते की हे मंदिर [[१६७५]] मध्ये पूर्वीच्या [[बोरी बंदर]] खाडीच्या मुख्य लँडिंग साइटजवळ [[सेंट जॉर्ज]] किल्ल्याच्या उत्तर भिंतीजवळ बांधले गेले होते, [[मुंबा]] नावाच्या एका [[हिंदू]] महिलेने. खाडी आणि किल्ले आता अशा बिंदूपर्यंत खराब झाले आहेत जिथे ते शहराच्या भूतकाळाची आठवण करून देणारे आहेत. दुसरीकडे, मंदिर अजूनही सक्रिय आहे.
मुंबा ही देवी [[मराठी भाषा|मराठी]] भाषिक [[आगरी]] (मीठ गोळा करणारे) आणि [[कोळी]] (मच्छीमार) यांची संरक्षक होती, ते मुंबईच्या सात बेटांचे [[मूळ रहिवासी]] होते. मंदिरातील काळ्या पाषाणातील शिल्पाप्रमाणे तिचे चित्रण करण्यात आले आहे. मुंबाची एक व्युत्पत्ती जी लोकप्रिय आहे ती म्हणजे "[[महा अंबा]]" किंवा "ग्रेट मदर" ही हिंदू माता देवीसाठी भारतातील अनेक प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. दक्षिण मुंबईतील [[भुलेश्वर]] भागात असलेले हे मंदिर स्टील आणि कपड्यांच्या बाजारपेठेच्या मध्यभागी आहे. हे हिंदूंसाठी एक पवित्र [[तीर्थस्थळे|तीर्थक्षेत्र]] आणि पूजास्थान आहे आणि त्यामुळे दररोज शेकडो लोक भेट देतात. मुंबईच्या अभ्यागतांना मंदिरात आदरांजली वाहणे असामान्य नाही आणि हे मुंबईच्या पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे.
==इतिहास==
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|left|180px|मुंबादेवीचे देऊळ.]]
हे मंदिर अंबा देवीच्या सन्मानार्थ बांधले गेले. मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. पहिले मुंबादेवी मंदिर [[बोरी बंदर]] येथे होते आणि ते १७३९ ते १७७० च्या दरम्यान नष्ट झाल्याचे मानले जाते. विनाशानंतर भुलेश्वर येथे त्याच ठिकाणी नवीन मंदिर उभारण्यात आले. देवी पृथ्वी मातेचे रूप धारण करते आणि अजूनही उत्तर भारत-गंगेच्या मैदानातील आणि दक्षिण भारतातील हिंदू लोकसंख्येद्वारे तिची पूजा केली जाते. पूर्वी [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस|व्हिक्टोरिया टर्मिनस]] स्टेशन जेथे कोळी मच्छिमारांनी बांधले होते त्या ठिकाणी बांधलेले मूळ मंदिर १७३७ च्या सुमारास पाडण्यात आले आणि फणसी तलाव येथे नवीन मंदिर उभारण्यात आले. आधुनिक देवळामध्ये चांदीचा मुकुट, नाकातली नथ (स्टड) आणि सोन्याचा हार घातलेल्या मुंबादेवीची प्रतिमा आहे. डावीकडे मोरावर बसलेली अन्नपूर्णेची दगडी आकृती आहे. मंदिरासमोर देवीचा वाहक वाघ आहे.
शहराचे सध्याचे नाव मुंबादेवी देवीवरून पडले आहे. हे मंदिर स्वतःच प्रभावशाली नाही परंतु शहराची संरक्षक देवता मुंबा देवीला समर्पित असल्यामुळे हे एक महत्त्वाचे स्थान आहे. शहराचे आंतरराष्ट्रीय नाव बॉम्बे आहे. 'बॉम्बे' ही पोर्तुगीज नावाची इंग्रजी आवृत्ती आहे ज्याचा उपयोग ब्रिटिशांनी १७ व्या शतकात शहराचा ताबा घेतला तेव्हा त्यांनी केला होता. शहराचे नाव बॉम बहिया, म्हणजे 'गुड बे' असे होते.
==दंतकथा==
हे मंदिर देवी पार्वती (गौरी) तिच्या मच्छीमार रूपात समर्पित आहे. महाकालीचे रूप धारण करण्यासाठी, देवी पार्वतीला चिकाटी आणि एकाग्रता प्राप्त करावी लागली. त्यावेळी भगवान शिव (देवी पार्वतीचा पती) यांनी देवी पार्वतीला मासेमारीच्या रूपात पुनर्जन्म घेण्याचा आग्रह केला ज्याद्वारे ती चिकाटी आणि एकाग्रतेची क्षमता प्राप्त करू शकते कारण कोळी मासेमारी शिकत असताना हे दोन्ही गुण प्राप्त करतात. देवी पार्वती नंतर मच्छीमार स्त्रीच्या रूपात अवतरली आणि मच्छीमारांच्या जागी (सध्याचे स्थान-मुंबई) आश्रय घेतला. देवी पार्वती तिच्या लहान वयात मत्स्य म्हणून ओळखली जात होती आणि नंतर तिला तिच्या मच्छीमार रूपात मुंबा म्हणून ओळखले जाऊ लागले. मच्छिमारांच्या मार्गदर्शनाखाली चिकाटी आणि एकाग्रता शिकण्यात मुंबाने स्वतःला समर्पित केले कारण ते एकाग्रता आणि चिकाटीने मासे पकडण्याच्या त्यांच्या व्यवसायात उत्सुक होते. जेव्हा मुंबाने चिकाटी आणि एकाग्रतेच्या तंत्रात प्रभुत्व मिळवले, तेव्हा ती जिथून आली होती तिथून तिच्या घरी परतण्याची वेळ आली. भगवान शिव मच्छीमाराच्या रूपात आले आणि त्यांनी मुंबाशी लग्न केले, ती खरोखर कोण होती हे ओळखून. नंतर मच्छीमारांनी तिला तिथे कायमचे राहण्याची विनंती केली आणि म्हणून ती ग्रामदेवी (ग्रामदेवता) बनली. तिथल्या लोकांकडून तिला "आई" असे संबोधले जात असल्याने तिला मुंबा आई म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि तिच्यावरून मुंबई हे नाव पडले.
झवेरी बाजाराच्या उत्तरेकडील टोकापासून उजवीकडे मुंबादेवी रस्ता आहे. हा एक अरुंद रस्ता आहे ज्यामध्ये हिंदू धर्माशी संबंधित वस्तू - तांब्याच्या बांगड्या, अंगठ्या, रुद्राक्ष माळ, पितळी शिवलिंग, देवतांची छायाचित्रे, उदबत्त्या, केशर इत्यादींच्या विक्रीचे स्टॉल आहेत. गेरूचे कपडे घातलेले साधू रस्त्यावरून उडत होते, त्यांच्या कपाळावर राखेची पेस्ट आणि सिंदूर लावलेला होता.
मुंबादेवी रोड ते पी.डिमेलो रोडला पूर्वीचे [[मशीद बंदर रोड]] हे नाव बदलून [[युसुफ मेहेरअली]]रोड असे नाव देण्यात आले आहे.<ref>महाराष्ट्र टाईप, मुंबई टाईम्स, मंगळवार,२४ डिसेंबर २०२४</ref>
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{मुंबई}}
[[वर्ग:मुंबईतील धार्मिक स्थळे]]
gtirem3jprdt8h6gib8z1cuv2967nwg
2690286
2690285
2026-06-20T08:01:49Z
~2026-24679-89
182431
/* इतिहास */
2690286
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''मुंबादेवी''' ही [[मुंबई]]ची [[ग्रामदेवता]] आहे. [[मुंबई]]चे नाव मुंबादेवी या देवीवरूनच पडले. (मुळात मुंबादेवी ही [[मासे]] पकडणाऱ्या [[कोळी|कोळ्यांची]] देवता होती.) तिचे देऊळ [[मुंबई]]च्या सध्या [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]] भागात होते. जेव्हा इंग्रजांनी तेथे [[व्हिक्टोरिया टर्मिनस]] हे रेल्वे स्थानक बांधायचे ठरवले तेव्हा बांधकामाला अडथळा ठरलेले ते [[देऊळ]] त्यांनी काढून टाकले आणि [[मुंबई]]च्या [[काळबादेवी]]-[[भुलेश्वर]] भागात मुंबादेवीचे सध्याचे मंदिर बांधून दिले. मुंबा देवी मंदिर हे [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], भारतातील एक जुने मंदिर आहे, जे देवी (देवी माता)च्या स्थानिक अवतार मुंबाला समर्पित आहे. मराठी मुंबा [[संस्कृत भाषा|संस्कृतमधून]] आला आहे. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवी आहे. देवी मुंबादेवीला समर्पित [[हिंदू]] संप्रदाय १५ व्या शतकापासून प्रमाणित आहेत, असे म्हणले जाते की हे मंदिर [[१६७५]] मध्ये पूर्वीच्या [[बोरी बंदर]] खाडीच्या मुख्य लँडिंग साइटजवळ [[सेंट जॉर्ज]] किल्ल्याच्या उत्तर भिंतीजवळ बांधले गेले होते, [[मुंबा]] नावाच्या एका [[हिंदू]] महिलेने. खाडी आणि किल्ले आता अशा बिंदूपर्यंत खराब झाले आहेत जिथे ते शहराच्या भूतकाळाची आठवण करून देणारे आहेत. दुसरीकडे, मंदिर अजूनही सक्रिय आहे.
मुंबा ही देवी [[मराठी भाषा|मराठी]] भाषिक [[आगरी]] (मीठ गोळा करणारे) आणि [[कोळी]] (मच्छीमार) यांची संरक्षक होती, ते मुंबईच्या सात बेटांचे [[मूळ रहिवासी]] होते. मंदिरातील काळ्या पाषाणातील शिल्पाप्रमाणे तिचे चित्रण करण्यात आले आहे. मुंबाची एक व्युत्पत्ती जी लोकप्रिय आहे ती म्हणजे "[[महा अंबा]]" किंवा "ग्रेट मदर" ही हिंदू माता देवीसाठी भारतातील अनेक प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. दक्षिण मुंबईतील [[भुलेश्वर]] भागात असलेले हे मंदिर स्टील आणि कपड्यांच्या बाजारपेठेच्या मध्यभागी आहे. हे हिंदूंसाठी एक पवित्र [[तीर्थस्थळे|तीर्थक्षेत्र]] आणि पूजास्थान आहे आणि त्यामुळे दररोज शेकडो लोक भेट देतात. मुंबईच्या अभ्यागतांना मंदिरात आदरांजली वाहणे असामान्य नाही आणि हे मुंबईच्या पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे.
==इतिहास==
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|left|180px|मुंबादेवीचे देऊळ]]
हे मंदिर अंबा देवीच्या सन्मानार्थ बांधले गेले. मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. पहिले मुंबादेवी मंदिर [[बोरी बंदर]] येथे होते आणि ते १७३९ ते १७७० च्या दरम्यान नष्ट झाल्याचे मानले जाते. विनाशानंतर भुलेश्वर येथे त्याच ठिकाणी नवीन मंदिर उभारण्यात आले. देवी पृथ्वी मातेचे रूप धारण करते आणि अजूनही उत्तर भारत-गंगेच्या मैदानातील आणि दक्षिण भारतातील हिंदू लोकसंख्येद्वारे तिची पूजा केली जाते. पूर्वी [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस|व्हिक्टोरिया टर्मिनस]] स्टेशन जेथे कोळी मच्छिमारांनी बांधले होते त्या ठिकाणी बांधलेले मूळ मंदिर १७३७ च्या सुमारास पाडण्यात आले आणि फणसी तलाव येथे नवीन मंदिर उभारण्यात आले. आधुनिक देवळामध्ये चांदीचा मुकुट, नाकातली नथ (स्टड) आणि सोन्याचा हार घातलेल्या मुंबादेवीची प्रतिमा आहे. डावीकडे मोरावर बसलेली अन्नपूर्णेची दगडी आकृती आहे. मंदिरासमोर देवीचा वाहक वाघ आहे.
शहराचे सध्याचे नाव मुंबादेवी देवीवरून पडले आहे. हे मंदिर स्वतःच प्रभावशाली नाही परंतु शहराची संरक्षक देवता मुंबा देवीला समर्पित असल्यामुळे हे एक महत्त्वाचे स्थान आहे.
* शहराचे आंतरराष्ट्रीय नाव बॉम्बे आहे. ''बॉम्बे'' ही पोर्तुगीज नावाची इंग्रजी आवृत्ती आहे, ज्याचा उपयोग ब्रिटिशांनी १७ व्या शतकात शहराचा ताबा घेतला तेव्हा त्यांनी केला होता.
शहराचे नाव बॉम बहिया, म्हणजे 'गुड बे' असे होते.
==दंतकथा==
हे मंदिर देवी पार्वती (गौरी) तिच्या मच्छीमार रूपात समर्पित आहे. महाकालीचे रूप धारण करण्यासाठी, देवी पार्वतीला चिकाटी आणि एकाग्रता प्राप्त करावी लागली. त्यावेळी भगवान शिव (देवी पार्वतीचा पती) यांनी देवी पार्वतीला मासेमारीच्या रूपात पुनर्जन्म घेण्याचा आग्रह केला ज्याद्वारे ती चिकाटी आणि एकाग्रतेची क्षमता प्राप्त करू शकते कारण कोळी मासेमारी शिकत असताना हे दोन्ही गुण प्राप्त करतात. देवी पार्वती नंतर मच्छीमार स्त्रीच्या रूपात अवतरली आणि मच्छीमारांच्या जागी (सध्याचे स्थान-मुंबई) आश्रय घेतला. देवी पार्वती तिच्या लहान वयात मत्स्य म्हणून ओळखली जात होती आणि नंतर तिला तिच्या मच्छीमार रूपात मुंबा म्हणून ओळखले जाऊ लागले. मच्छिमारांच्या मार्गदर्शनाखाली चिकाटी आणि एकाग्रता शिकण्यात मुंबाने स्वतःला समर्पित केले कारण ते एकाग्रता आणि चिकाटीने मासे पकडण्याच्या त्यांच्या व्यवसायात उत्सुक होते. जेव्हा मुंबाने चिकाटी आणि एकाग्रतेच्या तंत्रात प्रभुत्व मिळवले, तेव्हा ती जिथून आली होती तिथून तिच्या घरी परतण्याची वेळ आली. भगवान शिव मच्छीमाराच्या रूपात आले आणि त्यांनी मुंबाशी लग्न केले, ती खरोखर कोण होती हे ओळखून. नंतर मच्छीमारांनी तिला तिथे कायमचे राहण्याची विनंती केली आणि म्हणून ती ग्रामदेवी (ग्रामदेवता) बनली. तिथल्या लोकांकडून तिला "आई" असे संबोधले जात असल्याने तिला मुंबा आई म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि तिच्यावरून मुंबई हे नाव पडले.
झवेरी बाजाराच्या उत्तरेकडील टोकापासून उजवीकडे मुंबादेवी रस्ता आहे. हा एक अरुंद रस्ता आहे ज्यामध्ये हिंदू धर्माशी संबंधित वस्तू - तांब्याच्या बांगड्या, अंगठ्या, रुद्राक्ष माळ, पितळी शिवलिंग, देवतांची छायाचित्रे, उदबत्त्या, केशर इत्यादींच्या विक्रीचे स्टॉल आहेत. गेरूचे कपडे घातलेले साधू रस्त्यावरून उडत होते, त्यांच्या कपाळावर राखेची पेस्ट आणि सिंदूर लावलेला होता.
मुंबादेवी रोड ते पी.डिमेलो रोडला पूर्वीचे [[मशीद बंदर रोड]] हे नाव बदलून [[युसुफ मेहेरअली]]रोड असे नाव देण्यात आले आहे.<ref>महाराष्ट्र टाईप, मुंबई टाईम्स, मंगळवार,२४ डिसेंबर २०२४</ref>
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{मुंबई}}
[[वर्ग:मुंबईतील धार्मिक स्थळे]]
jqo846zyad780xs3flhxsa930pttkgp
2690287
2690286
2026-06-20T08:03:12Z
~2026-24679-89
182431
/* दंतकथा */
2690287
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''मुंबादेवी''' ही [[मुंबई]]ची [[ग्रामदेवता]] आहे. [[मुंबई]]चे नाव मुंबादेवी या देवीवरूनच पडले. (मुळात मुंबादेवी ही [[मासे]] पकडणाऱ्या [[कोळी|कोळ्यांची]] देवता होती.) तिचे देऊळ [[मुंबई]]च्या सध्या [[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]] भागात होते. जेव्हा इंग्रजांनी तेथे [[व्हिक्टोरिया टर्मिनस]] हे रेल्वे स्थानक बांधायचे ठरवले तेव्हा बांधकामाला अडथळा ठरलेले ते [[देऊळ]] त्यांनी काढून टाकले आणि [[मुंबई]]च्या [[काळबादेवी]]-[[भुलेश्वर]] भागात मुंबादेवीचे सध्याचे मंदिर बांधून दिले. मुंबा देवी मंदिर हे [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], भारतातील एक जुने मंदिर आहे, जे देवी (देवी माता)च्या स्थानिक अवतार मुंबाला समर्पित आहे. मराठी मुंबा [[संस्कृत भाषा|संस्कृतमधून]] आला आहे. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवी आहे. देवी मुंबादेवीला समर्पित [[हिंदू]] संप्रदाय १५ व्या शतकापासून प्रमाणित आहेत, असे म्हणले जाते की हे मंदिर [[१६७५]] मध्ये पूर्वीच्या [[बोरी बंदर]] खाडीच्या मुख्य लँडिंग साइटजवळ [[सेंट जॉर्ज]] किल्ल्याच्या उत्तर भिंतीजवळ बांधले गेले होते, [[मुंबा]] नावाच्या एका [[हिंदू]] महिलेने. खाडी आणि किल्ले आता अशा बिंदूपर्यंत खराब झाले आहेत जिथे ते शहराच्या भूतकाळाची आठवण करून देणारे आहेत. दुसरीकडे, मंदिर अजूनही सक्रिय आहे.
मुंबा ही देवी [[मराठी भाषा|मराठी]] भाषिक [[आगरी]] (मीठ गोळा करणारे) आणि [[कोळी]] (मच्छीमार) यांची संरक्षक होती, ते मुंबईच्या सात बेटांचे [[मूळ रहिवासी]] होते. मंदिरातील काळ्या पाषाणातील शिल्पाप्रमाणे तिचे चित्रण करण्यात आले आहे. मुंबाची एक व्युत्पत्ती जी लोकप्रिय आहे ती म्हणजे "[[महा अंबा]]" किंवा "ग्रेट मदर" ही हिंदू माता देवीसाठी भारतातील अनेक प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. दक्षिण मुंबईतील [[भुलेश्वर]] भागात असलेले हे मंदिर स्टील आणि कपड्यांच्या बाजारपेठेच्या मध्यभागी आहे. हे हिंदूंसाठी एक पवित्र [[तीर्थस्थळे|तीर्थक्षेत्र]] आणि पूजास्थान आहे आणि त्यामुळे दररोज शेकडो लोक भेट देतात. मुंबईच्या अभ्यागतांना मंदिरात आदरांजली वाहणे असामान्य नाही आणि हे मुंबईच्या पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे.
==इतिहास==
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|left|180px|मुंबादेवीचे देऊळ]]
हे मंदिर अंबा देवीच्या सन्मानार्थ बांधले गेले. मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. पहिले मुंबादेवी मंदिर [[बोरी बंदर]] येथे होते आणि ते १७३९ ते १७७० च्या दरम्यान नष्ट झाल्याचे मानले जाते. विनाशानंतर भुलेश्वर येथे त्याच ठिकाणी नवीन मंदिर उभारण्यात आले. देवी पृथ्वी मातेचे रूप धारण करते आणि अजूनही उत्तर भारत-गंगेच्या मैदानातील आणि दक्षिण भारतातील हिंदू लोकसंख्येद्वारे तिची पूजा केली जाते. पूर्वी [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस|व्हिक्टोरिया टर्मिनस]] स्टेशन जेथे कोळी मच्छिमारांनी बांधले होते त्या ठिकाणी बांधलेले मूळ मंदिर १७३७ च्या सुमारास पाडण्यात आले आणि फणसी तलाव येथे नवीन मंदिर उभारण्यात आले. आधुनिक देवळामध्ये चांदीचा मुकुट, नाकातली नथ (स्टड) आणि सोन्याचा हार घातलेल्या मुंबादेवीची प्रतिमा आहे. डावीकडे मोरावर बसलेली अन्नपूर्णेची दगडी आकृती आहे. मंदिरासमोर देवीचा वाहक वाघ आहे.
शहराचे सध्याचे नाव मुंबादेवी देवीवरून पडले आहे. हे मंदिर स्वतःच प्रभावशाली नाही परंतु शहराची संरक्षक देवता मुंबा देवीला समर्पित असल्यामुळे हे एक महत्त्वाचे स्थान आहे.
* शहराचे आंतरराष्ट्रीय नाव बॉम्बे आहे. ''बॉम्बे'' ही पोर्तुगीज नावाची इंग्रजी आवृत्ती आहे, ज्याचा उपयोग ब्रिटिशांनी १७ व्या शतकात शहराचा ताबा घेतला तेव्हा त्यांनी केला होता.
शहराचे नाव बॉम बहिया, म्हणजे 'गुड बे' असे होते.
== दंतकथा ==
हे मंदिर देवी पार्वती (गौरी) तिच्या मच्छीमार रूपात समर्पित आहे. महाकालीचे रूप धारण करण्यासाठी, देवी पार्वतीला चिकाटी आणि एकाग्रता प्राप्त करावी लागली. त्यावेळी भगवान शिव (देवी पार्वतीचा पती) यांनी देवी पार्वतीला मासेमारीच्या रूपात पुनर्जन्म घेण्याचा आग्रह केला ज्याद्वारे ती चिकाटी आणि एकाग्रतेची क्षमता प्राप्त करू शकते कारण कोळी मासेमारी शिकत असताना हे दोन्ही गुण प्राप्त करतात. देवी पार्वती नंतर मच्छीमार स्त्रीच्या रूपात अवतरली आणि मच्छीमारांच्या जागी (सध्याचे स्थान-मुंबई) आश्रय घेतला. देवी पार्वती तिच्या लहान वयात मत्स्य म्हणून ओळखली जात होती आणि नंतर तिला तिच्या मच्छीमार रूपात मुंबा म्हणून ओळखले जाऊ लागले. मच्छिमारांच्या मार्गदर्शनाखाली चिकाटी आणि एकाग्रता शिकण्यात मुंबाने स्वतःला समर्पित केले कारण ते एकाग्रता आणि चिकाटीने मासे पकडण्याच्या त्यांच्या व्यवसायात उत्सुक होते. जेव्हा मुंबाने चिकाटी आणि एकाग्रतेच्या तंत्रात प्रभुत्व मिळवले, तेव्हा ती जिथून आली होती तिथून तिच्या घरी परतण्याची वेळ आली. भगवान शिव मच्छीमाराच्या रूपात आले आणि त्यांनी मुंबाशी लग्न केले, ती खरोखर कोण होती हे ओळखून. नंतर मच्छीमारांनी तिला तिथे कायमचे राहण्याची विनंती केली आणि म्हणून ती ग्रामदेवी (ग्रामदेवता) बनली. तिथल्या लोकांकडून तिला "आई" असे संबोधले जात असल्याने तिला मुंबा-आई म्हणून ओळखले जाऊ लागले आणि तिच्यावरून मुंबई हे नाव पडले.
झवेरी बाजाराच्या उत्तरेकडील टोकापासून उजवीकडे मुंबादेवी रस्ता आहे. हा एक अरुंद रस्ता आहे ज्यामध्ये हिंदू धर्माशी संबंधित वस्तू - तांब्याच्या बांगड्या, अंगठ्या, रुद्राक्ष माळ, पितळी शिवलिंग, देवतांची छायाचित्रे, उदबत्त्या, केशर इत्यादींच्या विक्रीचे स्टॉल आहेत. गेरूचे कपडे घातलेले साधू रस्त्यावरून उडत होते, त्यांच्या कपाळावर राखेची पेस्ट आणि सिंदूर लावलेला होता.
मुंबादेवी रोड ते पी.डिमेलो रोडला पूर्वीचे [[मशीद बंदर रोड]] हे नाव बदलून [[युसुफ मेहेरअली]]रोड असे नाव देण्यात आले आहे.<ref>महाराष्ट्र टाईप, मुंबई टाईम्स, मंगळवार,२४ डिसेंबर २०२४</ref>
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{मुंबई}}
[[वर्ग:मुंबईतील धार्मिक स्थळे]]
hxatbhysc2g7unwhioaykdyxtp7bacx
अभिमन्यु
0
13876
2690066
2199807
2026-06-19T15:13:15Z
Aryan Bagkar
152513
/* */
2690066
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = राजकुमार अभिमन्यु
| पदवी =
| चित्र = Uttara Abhimanyu.jpg
| चित्र_शीर्षक = अभिमन्यु सोबत उत्तरा
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ =
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक =
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[हस्तिनापूर]]
| पूर्ण_नाव = अभिमन्यु
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[द्वारिका]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[कुरुक्षेत्र]]
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी =
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी =
| वडील = [[अर्जुन|राजकुमार अर्जुन]]
| आई = [[सुभद्रा|राजकुमारी सुभद्रा]]
| पत्नी = [[उत्तरा]]
| पती =
| संतती = [[परीक्षीत]]
| राजवंश = [[कुरु]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
[[चित्र:Uttara Abhimanyu.jpg|250px|thumb|right|अभिमन्यु व उत्तरा]]
{{विस्तार}}
'''अभिमन्यू''' [[अर्जुन]] व [[सुभद्रा|सुभद्रेचा]] पुत्र होता. तो कृष्णाचा भाचा असून [[चक्रव्यूह]] भेदण्याचे अर्धवट ज्ञान त्याला आईच्या पोटात असतानाच मिळाले होते. चक्रव्यूह भेदण्याचे असे ज्ञान असणाऱ्या केवळ ४ व्यक्ती होत्या त्यापैकी अभिमन्यू एक होता. त्याच्याशिवाय, अर्जुन ,[[कृष्ण]] व [[द्रोणाचार्य]] यांनाच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान होते.
वयाने लहान पण अत्यंत शूर अशा अभिमन्यूला [[जयद्रथ|जयद्रथाने]] कपटाने मारले. [[उत्तरा]] ही [[विराट]] राजाची कन्या होती. अर्जुनाने बृहन्नडेच्या वेशात तिला नृत्य शिकविले होते.ती अभिमन्यूची पत्नी होती. व [[परीक्षित]] हा त्यांचा मुलगा.
अभिमन्यू हा अर्जुनाचा पुत्र होता. वयाच्या १५ व्या वर्षी फाल्गुन महिन्यात त्यांचा विवाह उत्तरासोबत झाला. वयाच्या १६ व्या वर्षी, अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिला आषाढ महिन्याच्या एक दिवस आधी गर्भधारणा झाली, ज्या दिवशी त्याने महाभारताच्या युद्धात वीरगती प्राप्त केली. द्वापार युगात सर्वात लहान वयात स्त्रीला शारीरिक सुख मिळवून देणारा तो एकमेव होता.
अभिमन्यू हा महाभारताचा नायक अर्जुनाचा मुलगा आणि सुभद्रा, जो बलराम आणि कृष्णाची बहीण होती. त्याला चंद्र देवाचा पुत्र देखील मानले जाते. असे मानले जाते की सर्व देवतांनी आपल्या पुत्रांना अवतार म्हणून पृथ्वीवर पाठवले होते, परंतु चंद्रदेव म्हणाले की आपल्या मुलाचा वियोग आपण सहन करू शकत नाही, म्हणून आपल्या मुलाला फक्त सोळा वर्षांचे मानवी रूप द्यावे.
अभिमन्यूचे बालपण त्याच्या नानिहाल द्वारकेत गेले. महाराज विराट यांची कन्या उत्तरा हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता. अभिमन्यूचा मुलगा परीक्षित, जो अभिमन्यूच्या मृत्यूनंतर जन्माला आला होता, तो कुरु वंशातील एकमेव जिवंत पुरुष सदस्य होता जो युद्धाच्या समाप्तीनंतर पांडव राजवटीला पुढे नेत होता.
अभिमन्यू हा असाधारण योद्धा होता. त्याने कौरवांच्या सरणीच्या सातपैकी सहा दरवाजे तोडले, ज्याला चक्रव्यूह म्हणतात. कथेनुसार, अभिमन्यूला त्याच्या आईच्या पोटात असतानाच अर्जुनाच्या मुखातून चक्रव्यूह छेदण्याचे रहस्य कळले होते. पण सुभद्रा मधोमध निवांत असल्याने व्यूहातून बाहेर येण्याची पद्धत ऐकू आली नाही. अभिमन्यूच्या मृत्यूचे कारण जयद्रथ होता ज्याने इतर पांडवांना व्यूहात प्रवेश करण्यापासून रोखले. कदाचित याचाच फायदा घेऊन, युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात, कौरवांच्या बाजूच्या सर्व योद्धांनी, युद्धाचे नियम विसरून त्या मुलावर हल्ला केला, ज्यामुळे तो हौतात्म्य पत्करला. अभिमन्यूच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अर्जुनाने जयद्रथाचा वध करण्याची शपथ घेतली होती.
==जन्म==
पांडव अर्जुनाचा सर्वात चांगला मित्र कृष्णाची बहीण सुभद्रा हिच्या पोटी अभिमन्यूचा जन्म झाला. पांडवांचा फासेचा खेळ हरल्यानंतर, द्रौपदीसह सर्व पांडवांना 13 वर्षांसाठी वनवासात पाठवण्यात आले. या काळात सुभद्रा तिच्या भावांसोबत द्वारकेत राहिली, जिथे तिने अभिमन्यूला इतर कुटुंबीयांसह वाढवले. त्याला प्रद्युम्न, बलराम आणि कृष्ण यांनी शस्त्रास्त्रे आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले होते. बलरामांनी अभिमन्यूला अग्नी धनुष्य दिले होते.
पांडवांचा वनवास संपल्यानंतर, दुर्योधन त्यांची संपत्ती आणि संपत्ती परत करण्यास तयार नव्हता. त्यामुळे पांडवांना त्यांचे हक्क परत मिळवण्यासाठी लढाई करावी लागली.
लोककथेनुसार, अभिमन्यू जेव्हा त्याच्या आईच्या उदरात होता, तेव्हा त्याने चक्रव्यूहाबद्दल ऐकले आणि चक्रव्यूहात प्रवेश करण्यासाठी अर्धे ज्ञान प्राप्त केले. तथापि, महाकाव्यात, चक्रव्यूहात प्रवेश कसा करायचा हे अभिमन्यू अर्जुनाकडून शिकतो.
{{महाभारत}}
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
[[वर्ग:कुरु कुळ]]
8fwwq2luc7yjxcj3grjc4vgys6czf0g
2690067
2690066
2026-06-19T15:15:44Z
Aryan Bagkar
152513
/* */
2690067
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = राजकुमार अभिमन्यु
| पदवी =
| चित्र = Uttara Abhimanyu.jpg
| चित्र_शीर्षक = अभिमन्यु सोबत उत्तरा
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ =
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक =
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[हस्तिनापूर]]
| पूर्ण_नाव = अभिमन्यु
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[द्वारिका]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[कुरुक्षेत्र]]
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी =
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी =
| वडील = [[अर्जुन|राजकुमार अर्जुन]]
| आई = [[सुभद्रा|राजकुमारी सुभद्रा]]
| पत्नी = [[उत्तरा]]
| पती =
| संतती = [[परीक्षित]]
| राजवंश = [[कुरु]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''अभिमन्यू''' [[अर्जुन]] व [[सुभद्रा|सुभद्रेचा]] पुत्र होता. तो कृष्णाचा भाचा असून [[चक्रव्यूह]] भेदण्याचे अर्धवट ज्ञान त्याला आईच्या पोटात असतानाच मिळाले होते. चक्रव्यूह भेदण्याचे असे ज्ञान असणाऱ्या केवळ ४ व्यक्ती होत्या त्यापैकी अभिमन्यू एक होता. त्याच्याशिवाय, अर्जुन ,[[कृष्ण]] व [[द्रोणाचार्य]] यांनाच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान होते.
वयाने लहान पण अत्यंत शूर अशा अभिमन्यूला [[जयद्रथ|जयद्रथाने]] कपटाने मारले. [[उत्तरा]] ही [[विराट]] राजाची कन्या होती. अर्जुनाने बृहन्नडेच्या वेशात तिला नृत्य शिकविले होते.ती अभिमन्यूची पत्नी होती. व [[परीक्षित]] हा त्यांचा मुलगा.
अभिमन्यू हा अर्जुनाचा पुत्र होता. वयाच्या १५ व्या वर्षी फाल्गुन महिन्यात त्यांचा विवाह उत्तरासोबत झाला. वयाच्या १६ व्या वर्षी, अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिला आषाढ महिन्याच्या एक दिवस आधी गर्भधारणा झाली, ज्या दिवशी त्याने महाभारताच्या युद्धात वीरगती प्राप्त केली. द्वापार युगात सर्वात लहान वयात स्त्रीला शारीरिक सुख मिळवून देणारा तो एकमेव होता.
अभिमन्यू हा महाभारताचा नायक अर्जुनाचा मुलगा आणि सुभद्रा, जो बलराम आणि कृष्णाची बहीण होती. त्याला चंद्र देवाचा पुत्र देखील मानले जाते. असे मानले जाते की सर्व देवतांनी आपल्या पुत्रांना अवतार म्हणून पृथ्वीवर पाठवले होते, परंतु चंद्रदेव म्हणाले की आपल्या मुलाचा वियोग आपण सहन करू शकत नाही, म्हणून आपल्या मुलाला फक्त सोळा वर्षांचे मानवी रूप द्यावे.
अभिमन्यूचे बालपण त्याच्या नानिहाल द्वारकेत गेले. महाराज विराट यांची कन्या उत्तरा हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता. अभिमन्यूचा मुलगा परीक्षित, जो अभिमन्यूच्या मृत्यूनंतर जन्माला आला होता, तो कुरु वंशातील एकमेव जिवंत पुरुष सदस्य होता जो युद्धाच्या समाप्तीनंतर पांडव राजवटीला पुढे नेत होता.
अभिमन्यू हा असाधारण योद्धा होता. त्याने कौरवांच्या सरणीच्या सातपैकी सहा दरवाजे तोडले, ज्याला चक्रव्यूह म्हणतात. कथेनुसार, अभिमन्यूला त्याच्या आईच्या पोटात असतानाच अर्जुनाच्या मुखातून चक्रव्यूह छेदण्याचे रहस्य कळले होते. पण सुभद्रा मधोमध निवांत असल्याने व्यूहातून बाहेर येण्याची पद्धत ऐकू आली नाही. अभिमन्यूच्या मृत्यूचे कारण जयद्रथ होता ज्याने इतर पांडवांना व्यूहात प्रवेश करण्यापासून रोखले. कदाचित याचाच फायदा घेऊन, युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात, कौरवांच्या बाजूच्या सर्व योद्धांनी, युद्धाचे नियम विसरून त्या मुलावर हल्ला केला, ज्यामुळे तो हौतात्म्य पत्करला. अभिमन्यूच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अर्जुनाने जयद्रथाचा वध करण्याची शपथ घेतली होती.
==जन्म==
पांडव अर्जुनाचा सर्वात चांगला मित्र कृष्णाची बहीण सुभद्रा हिच्या पोटी अभिमन्यूचा जन्म झाला. पांडवांचा फासेचा खेळ हरल्यानंतर, द्रौपदीसह सर्व पांडवांना 13 वर्षांसाठी वनवासात पाठवण्यात आले. या काळात सुभद्रा तिच्या भावांसोबत द्वारकेत राहिली, जिथे तिने अभिमन्यूला इतर कुटुंबीयांसह वाढवले. त्याला प्रद्युम्न, बलराम आणि कृष्ण यांनी शस्त्रास्त्रे आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले होते. बलरामांनी अभिमन्यूला अग्नी धनुष्य दिले होते.
पांडवांचा वनवास संपल्यानंतर, दुर्योधन त्यांची संपत्ती आणि संपत्ती परत करण्यास तयार नव्हता. त्यामुळे पांडवांना त्यांचे हक्क परत मिळवण्यासाठी लढाई करावी लागली.
लोककथेनुसार, अभिमन्यू जेव्हा त्याच्या आईच्या उदरात होता, तेव्हा त्याने चक्रव्यूहाबद्दल ऐकले आणि चक्रव्यूहात प्रवेश करण्यासाठी अर्धे ज्ञान प्राप्त केले. तथापि, महाकाव्यात, चक्रव्यूहात प्रवेश कसा करायचा हे अभिमन्यू अर्जुनाकडून शिकतो.
{{महाभारत}}
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
[[वर्ग:कुरु कुळ]]
2f515oc5s1q6bmjssxmf0j20avi4lz3
वर्धा नदी
0
15330
2690228
2260883
2026-06-20T04:41:32Z
~2026-24679-89
182431
/* */
2690228
wikitext
text/x-wiki
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = {{लेखनाव}}
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील जाम या खेड्याजवळ [[सातपुडा]] पर्वत रांगेत. (महाराष्ट्रात [[अमरावती]] जिल्ह्यात वरुळ तालुक्यातील निमठण्याजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते)
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव =
| लांबी_किमी = 455km
| देश_राज्ये_नाव =[[चंद्रपूर जिल्हा]], [[नागपूर जिल्हा]], [[वर्धा जिल्हा]], [[यवतमाळ जिल्हा]], [[अमरावती जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = 46186 चौरस किलोमीटर
| धरण_नाव =
| तळटिपा =
}}
'''वर्धा नदी''' मध्य [[भारत]]ातील एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला [[पैनगंगा]] येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी+ [[वैनगंगा|वैनगंगेला]] मिळून '''प्राणहिता नदी''' बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन [[गोदावरी]]ला मिळते.
[[वेणा नदी|वेणा]] (वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर [[बाखली नदी]] [[आर्वी]] शहराजवळ मिळते.
[[यशोदा नदी]] आर्वी तालुक्यात उगम पावते व [[देवळी]] तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते. [[राजुरा]], घुगुस व [[बल्लारपूर]] ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.
वर्धा नदी [[चंद्रपूर]] जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्नेयेस व नंतर [[महाराष्ट्र]]-[[आंध्र प्रदेश]] राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-[[गडचिरोली]] जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या [[वैनगंगा नदी]]ला सेवनीजवळ ती मिळते. वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह [[प्राणहिता नदी|प्राणहिता]] या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन [[गोदावरी]]ला मिळतो.
एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.
वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते [[पैनगंगा नदी]]ला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे.
भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग [[दख्खन]] ट्रॅपचा, तर [[दक्षिण]], [[आग्नेय]] भाग निग्न, उच्च [[गोंडवन]] प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात [[काळी]], सुपीक रेगूर मृदा आहे; तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्याने येथे [[दगडी कोळसा|दगडी कोळशाचे]] साठे विपुल प्रमाणात सापडतात. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी लांबी नुसार मोठी नदी आहे वर्धा ही विदर्भातली प्रमुख नदी असून, महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रातील एकूण लांबी 455 कि मी आहे तर जलवाहिनी क्षेत्र 46,186 चौ कि मी आहे.
== वर्धा नदीला मिळणाऱ्या उपनद्या (क्रमाने) ==
* [[जाम नदी]]
* [[कार नदी]]
* [[मदू नदी]]
* [[बाखली नदी]]
* [[बेंबला नदी]]
* [[यशोदा नदी]]
* [[वेणा नदी]]
* [[निरगुडा नदी]]
* [[पैनगंगा]]
* [[इराई नदी]]
पहा : [[जिल्हावार नद्या]]
{{विस्तार}}
{{भारतातील नद्या}}
[[वर्ग:अमरावती जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:गडचिरोली जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:वर्धा जिल्ह्यातील नद्या]]
7dnevqh9mz86hq2zek87mne2la6qi7l
2690229
2690228
2026-06-20T04:41:57Z
~2026-24679-89
182431
/* */
2690229
wikitext
text/x-wiki
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = {{लेखनाव}}
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील जाम या खेड्याजवळ [[सातपुडा]] पर्वत रांगेत. (महाराष्ट्रात [[अमरावती]] जिल्ह्यात वरुळ तालुक्यातील निमठण्याजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते)
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव =
| लांबी_किमी = 455
| देश_राज्ये_नाव =[[चंद्रपूर जिल्हा]], [[नागपूर जिल्हा]], [[वर्धा जिल्हा]], [[यवतमाळ जिल्हा]], [[अमरावती जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = 46186 चौरस किलोमीटर
| धरण_नाव =
| तळटिपा =
}}
'''वर्धा नदी''' मध्य [[भारत]]ातील एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला [[पैनगंगा]] येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी+ [[वैनगंगा|वैनगंगेला]] मिळून '''प्राणहिता नदी''' बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन [[गोदावरी]]ला मिळते.
[[वेणा नदी|वेणा]] (वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर [[बाखली नदी]] [[आर्वी]] शहराजवळ मिळते.
[[यशोदा नदी]] आर्वी तालुक्यात उगम पावते व [[देवळी]] तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते. [[राजुरा]], घुगुस व [[बल्लारपूर]] ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.
वर्धा नदी [[चंद्रपूर]] जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्नेयेस व नंतर [[महाराष्ट्र]]-[[आंध्र प्रदेश]] राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-[[गडचिरोली]] जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या [[वैनगंगा नदी]]ला सेवनीजवळ ती मिळते. वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह [[प्राणहिता नदी|प्राणहिता]] या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन [[गोदावरी]]ला मिळतो.
एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.
वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते [[पैनगंगा नदी]]ला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे.
भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग [[दख्खन]] ट्रॅपचा, तर [[दक्षिण]], [[आग्नेय]] भाग निग्न, उच्च [[गोंडवन]] प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात [[काळी]], सुपीक रेगूर मृदा आहे; तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्याने येथे [[दगडी कोळसा|दगडी कोळशाचे]] साठे विपुल प्रमाणात सापडतात. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी लांबी नुसार मोठी नदी आहे वर्धा ही विदर्भातली प्रमुख नदी असून, महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रातील एकूण लांबी 455 कि मी आहे तर जलवाहिनी क्षेत्र 46,186 चौ कि मी आहे.
== वर्धा नदीला मिळणाऱ्या उपनद्या (क्रमाने) ==
* [[जाम नदी]]
* [[कार नदी]]
* [[मदू नदी]]
* [[बाखली नदी]]
* [[बेंबला नदी]]
* [[यशोदा नदी]]
* [[वेणा नदी]]
* [[निरगुडा नदी]]
* [[पैनगंगा]]
* [[इराई नदी]]
पहा : [[जिल्हावार नद्या]]
{{विस्तार}}
{{भारतातील नद्या}}
[[वर्ग:अमरावती जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:गडचिरोली जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:वर्धा जिल्ह्यातील नद्या]]
lzbsnvmal94mso06usy9n5gnquccqy9
महादेवी वर्मा
0
22724
2690084
2511697
2026-06-19T16:07:16Z
अभय नातू
206
/* महादेवी वर्मा यांचे साहित्य */
2690084
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र = Ajkal mukhprishth1 cropped.png
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[मार्च २७]], [[इ.स. १९०७|१९०७]]
| जन्म_स्थान = [[फरुखाबाद जिल्हा]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[सप्टेंबर ११]], [[इ.स. १९८७|१९८७]]
| मृत्यू_स्थान = [[अलाहाबाद]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = हिंदी साहित्य
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]
| कार्यकाळ = विसावे शतक
| साहित्य_प्रकार = [[कविता]]
| विषय =
| चळवळ = छायावाद
| प्रसिद्ध_साहित्यकृती = यामा (कवितासंग्रह)
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = [[ज्ञानपीठ पुरस्कार]](१९८२)
पद्मभूषण (१९५६)
पद्मविभूषण (१९८८)
| वडील_नाव =
| आई_नाव = हेमरानी देवी
| पती_नाव = डॉ.स्वरूप नारायण वर्मा
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''महादेवी वर्मा'''( जन्म :मार्च [[एप्रिल २६|२७]], [[इ.स. १९०७|१९०७]] - - [[सप्टेंबर ११]], [[इ.स. १९८७|१९८७]]) [[हिंदी भाषा|हिंदीतील]] अत्यंत प्रतिभावान कवयित्री होत्या. त्यांना [[हिंदी साहित्य]] जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं असल्यामुळे त्यांना 'आधुनिक मीरा' पण म्हंटले जाते. कवी निराला ह्यांनी तर त्यांचा ''हिंदीच्या विशाल मंदिरातील सरस्वती'' असा उल्लेख केला आहे.
प्रतिभावान कवयित्री व गद्य लेखिका महादेवी वर्मा संगीतातपण निपुण होत्या. त्याचबरोबर कुशल चित्रकार व सृजनात्मक अनुवादक पण होत्या. त्यांना हिंदी साहित्यातील सगळ्याच मोठ्या पुरस्कारांनी गौरविले गेले होते.
==जन्म व शिक्षण==
महादेवींचा जन्म २७ मार्च १९०७ला भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एका गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदुरातल्या मिशन शाळेत सुरू झाले. बरोबरच संस्कृत, इंग्रजी, संगीत आणि चित्रकलेचे शिक्षण शिक्षक घरी येऊन देत असत. १० वी वर्गात शिकत असतांनाच त्याचा '''निहार''' पहिला [[काव्यसंग्रह]] प्रकाशित झाला. १९१९ मध्ये [[अलाहाबाद]]मधल्या क्रास्थवेट कॉलेजात प्रवेश घेऊन हुशार व मेधावी विद्यार्थिनीच्या रूपात पुढे जात जात त्या १९३२ मध्ये [[अलाहाबाद]] विश्वविद्यालयातून संस्कृत विषयात एम.ए. झाल्या. बंगाली, मराठी, गुजराती, इंग्रजी भाषा त्यांना उत्तम अवगत होत्या.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=१५ ऑगस्ट २०१२|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=११६}}</ref>
==कार्यक्षेत्र==
महादेवींचे कार्यक्षेत्र लेखन, संपादन व अध्यापन होते. अलाहाबादच्या प्रयाग महिला विद्यापीठाच्या विकासकार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्या काळात हे काम म्हणजे महिला क्षेत्रात क्रांती घडविणारे पाऊल होते. ह्या विद्यापीठाच्या त्या प्रधानाचार्य व कुलगुरू पण होत्या.१९३२ मध्ये त्यांनी चॉंद नावाच्या एका महिलांच्या मासिकाच्या मुख्य संपादक झाल्या. कविता, निबंध, ललित लेखन, व्यक्तिचित्रण असे विविध प्रकारचे लेखन महादेवीनी केले.
==महादेवी वर्मा यांचे साहित्य==
{| class="wikitable sortable" style="font-size:95%;"
! पुस्तक !! साहित्याचा प्रकार !! प्रकाशन वर्ष !! पुरस्कार / विशेष नोंद
|-
| अग्निरेखा || पद्य साहित्य || १९९० ||
|-
| आत्मिका || पद्य साहित्य || — ||
|-
| आधुनिक कवि महादेवी || पद्य साहित्य || — ||
|-
| गीतपर्व || पद्य साहित्य || — ||
|-
| दीपगीत || पद्य साहित्य || — ||
|-
| दीपशिखा || पद्य साहित्य || १९४२ ||
|-
| नीरजा || पद्य साहित्य || १९३४ || सेक्सरिया पुरस्कार (१९३४)
|-
| नीलांबरा || पद्य साहित्य || — ||
|-
| नीहार || पद्य साहित्य || १९३० || महादेवी वर्मा यांचा पहिला कवितासंग्रह
|-
| परिक्रमा || पद्य साहित्य || — ||
|-
| प्रथम आयाम || पद्य साहित्य || १९७४ ||
|-
| यामा || पद्य साहित्य || १९३६ || ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२) आणि मंगलाप्रसाद पारितोषिक
|-
| रश्मि || पद्य साहित्य || १९३२ ||
|-
| सप्तपर्णा || पद्य साहित्य (अनुवादित) || १९५९ || ऋग्वेदातील मंत्रांचा काव्यानुवाद
|-
| संधिनी || पद्य साहित्य || १९६५ ||
|-
| सांध्यगीत || पद्य साहित्य || १९३६ ||
|-
| स्मारिका || पद्य साहित्य || — ||
|-
| अतीत के चलचित्र || गद्य साहित्य || १९४१ || रेखाचित्र संग्रह
|-
| मेरा परिवार || गद्य साहित्य || १९७२ || संस्मरण संग्रह (प्राणी आणि पक्ष्यांवर आधारित)
|-
| संभाषण || गद्य साहित्य || १९७४ || भाषणांचा संग्रह
|-
| संस्मरण || गद्य साहित्य || १९८३ || संस्मरण संग्रह
|-
| संस्मरण: पथ के साथी || गद्य साहित्य || १९५६ || समकालीन लेखकांचे संस्मरण
|-
| स्मृति की रेखाएॅं || गद्य साहित्य || १९४३ || रेखाचित्र संग्रह (द्विवेदी पदक)
|-
| विवेचनात्मक गद्य || वैचारिक लेखसंग्रह || १९४२ ||
|-
| शृंखला की कड़ियॉं || वैचारिक लेखसंग्रह || १९४२ || स्त्री मुक्ती आणि हक्कांवर आधारित निबंध
|-
| संकल्पिता || वैचारिक लेखसंग्रह || १९६९ ||
|-
| साहित्यकार की आस्था व निबंध || वैचारिक लेखसंग्रह || १९६२ ||
|-
| क्षणदा || ललित निबंध || १९५६ ||
|-
| गिल्लू || कथासंग्रह || — || 'मेरा परिवार' मधील खारुताईवर आधारित प्रसिद्ध कथा
|-
| हिमालय || आठवणी || १९६३ || संपादन संग्रह
|-
| आज ख़रीदेंगे हम ज्वाला || बाल कवितासंग्रह || — ||
|-
| ठाकुरजी भोले हैं || बाल कवितासंग्रह || — ||
|}
==पुरस्कार व सन्मान==
महादेवी वर्मांना प्रशासनिक, अर्धप्रशासनिक व व्यक्तिगत अशा सगळ्याच संस्थांकडून सन्मानित केले आहे. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५२ मधे उत्तर प्रदेश विधान परिषदेत त्यांना सदस्य बनविले. १९५६ मधे भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक सेवेसाठी त्यांना [[पद्मभूषण]] ही उपाधी दिली.. १९७९ मधे त्या साहित्य ॲकॅडमीच्या पहिल्या महिला सदस्य होत. भारत सरकार कडून १९८८ मधे त्यांना मरणोपरान्त [[पद्मविभूषण]] देऊन भूषविले. [[भारत-भारती]] हे पुरस्कार त्यांना मिळाले. १९८३ मध्ये [[यात्रा]] या काव्यसंग्रहाला [[ज्ञानपीठ]] पुरस्कार मिळाला.
सन १९६९ मधे विक्रम विश्वविद्यालय, १९७७ मधे कुमाऊॅं विश्वविद्यालय (नैनीताल), १९८० मधे दिल्ली विश्वविद्यालय आणि १९८४ मधे बनारस हिंदू विश्वविद्यालय या संस्थांनी त्यांना डी.लिट. ही उपाधि देऊन सन्मानित केले. ह्या आधी महादेवी वर्मांना 'नीरजा' साठी १९३४ मधे 'सक्सेरिया पुरस्कार, १९४२ मधे 'स्मृति की रेखाएॅं' साठी 'द्विवेदी' पदक मिळाले. 'यामा' नामक काव्य संकलनासाठी त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च सन्मान 'ज्ञानपीठ पुरस्कार' देण्यात आला.
त्या भारतामधील ५० यशस्वी महिलांमधील एक होत.
१९६८ मधे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मृणाल सेन ह्यांनी त्यांच्या स्मरणार्थ 'वह चीनी भाई' वर 'नील आकाशेर नीचे' नामक एक बंगाली चित्रपटाची निर्मिती केली. १६ सप्टेंबर १९९१ला भारत सरकारने महादेवी वर्मांच्या सन्मानार्थ जयशंकर प्रसादांसमवेत २ रुपयांचे एक पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. त्यांच्या अतीत के चलचित्र या पुस्तकाचा मराठी अनुवाद’ ’बिंदा, सांबिया आणि... ’या नावाने प्रकाशित झाला आहे.
==बाह्य दुवे==
#[http://hi.literature.wikia.com/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE महादेवी वर्मा]
==संदर्भ व नोंदी==
[[वर्ग:हिंदी कवी|वर्मा, महादेवी]]
[[वर्ग:ज्ञानपीठ पुरस्कार विजेते|वर्मा, महादेवी]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते|वर्मा, महादेवी]]
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते|वर्मा, महादेवी]]
[[वर्ग:इ.स. १९०७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:साहित्य अकादमी फेलोशिप विजेते]]
1cyio1accc6qdftei0uinwrryl8ft8j
मधुकर दत्तात्रेय देवरस
0
22768
2690210
1951025
2026-06-20T04:23:26Z
~2026-24679-89
182431
/* */
2690210
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = मधुकर दत्तात्रेय देवरस
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव = बाळासाहेब देवरस
| जन्मदिनांक = [[डिसेंबर ११]], [[इ.स. १९१५]]
| जन्मस्थान = ग्वाल्हेर
| मृत्युदिनांक = [[जून १७]], [[इ.स. १९९६]]
| मृत्युस्थान =
| चळवळ = हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी
| संघटना = [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म =
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव = दत्तात्रेय देवरस
| आई नाव = पार्वतीबाई
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''मधुकर दत्तात्रेय देवरस''' ऊर्फ '''बाळासाहेब देवरस''' (जन्म : ११ डिसेंबर १९१५; - १७ जून १९९६) हे [[भारत|भारतातील]] [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] या हिंदुत्ववादी संघटनेचे ''सरसंघचालक'' होते.
==बाळासाहेब देवरस यांच्यावरील पुस्तके==
* देवरस पर्व (विराग श्रीकृष्ण पाचपोर). या पुस्तकाला [[विदर्भ साहित्य संघ]]ाचा पुरस्कार मिळाला आहे.
* राष्ट्रधर्मी संघयोगी - बाळासाहेब देवरस ([[प्रभाकर पाठक]])
== बाह्य दुवे ==
* [http://www.rss.org/ आरएसएस.ऑर्ग] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील = [[माधव सदाशिव गोळवलकर]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक = [[सरसंघचालक|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक]] |वर्ष = [[इ.स. १९७३]] - [[इ.स. १९९४]]}}
{{क्रम-पुढील|पुढील = [[राजेंद्र सिंह]]}}
{{क्रम-शेवट}}
{{DEFAULTSORT:देवरस, मधुकर दत्तात्रेय}}
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:सरसंघचालक]]
[[वर्ग:इ.स. १९१५ मधील जन्म]]
5aw0uw5ij0tlukvsosz2xge4h1vv5uh
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
0
23018
2690192
2686881
2026-06-20T01:23:57Z
~2026-24679-89
182431
/* */
2690192
wikitext
text/x-wiki
{{संकोले}}
{{चौकट महाविद्यालय
|name= नागपूर विद्यापीठ
|image=
|motto= '' विद्या परंदैवतम् ''
|ब्रीदवाक्य= '' विद्या परंदैवतम् ''
|endowment=
|president= डॉ. चवरे
|established= [[इ.स. १९२३]]
|type= [[Public]] [[Co-ed]]
|staff=
|students=
|undergrad=
|postgrad=
|colors=
|शहर = [[नागपूर]]
|राज्य = [[महाराष्ट्र]]
|देश = [[भारत]]
|campus= [[शहर विस्तार|शहरी]], ३२७ [[एकर]]
|मानचिन्ह =
|website= [http://www.nagpuruniversity.org www.nagpuruniversity.org]
}}
'''राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ''' (पूर्वीचे नागपूर विद्यापीठ) महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. ही एक मध्य भारतातील प्रमुख शिक्षण संस्था आहे. वर्धा, [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] व भंडारा जिल्ह्यातील (तसेच आजुबाजुच्या शहरातील) सर्व महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.
==इतिहास==
नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी झाली. सर फ्रॅक स्लाय हे त्या वेळेचे [[कुलपती]] होते.
* या विद्यापीठाचे संस्थापक [[कुलगुरू]] सर बिपिनकृष्ण बोस हे होते.
त्या वेळेस फक्त ६ [[महाविद्यालय|महाविद्यालये]], ९१७ विद्यार्थी व फक्त ४ विद्याशाखा या पुंजीवर हे विद्यापीठ सुरू झाले.
* एका मोठ्या कालावधीनंतर २००५ साली सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नानंतर विद्यापीठाचे नाव बदलून [[तुकडोजी महाराज]] यांचे नांव देण्यात आले.
==वैशिष्ट्ये==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या विचारधारेवर आधारलेला अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिले विद्यापीठ आहे.
* एका स्वतंत्र विभागाद्वारे [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] विचारधारेवर आधारलेला अभासक्रम सुरू करण्याचे श्रेयही या विद्यापीठास जाते.
==बाह्य दुवे==
[http://nagpuruniversity.org/ Nagpuruniversity.org]
{{नागपूर}}
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:नागपूर]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
ev7junl6fvhs0jamr1qzv2jio6f0nzx
यादव
0
23345
2690079
2689216
2026-06-19T15:51:09Z
~2026-24679-89
182431
/* */
2690079
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
{{वर्ग}}
[[यदु]] राजाचे वंशज ते यदुवंशी.
* '''यादव''' / राजे जाधवराव या मराठा क्षत्रिय घराण्याचा वंशविस्तार.
प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास ३ टप्प्यात करावी लागेल.
#[[श्रीमन्नारायण]] ते [[श्रीकृष्ण|भगवान श्रीकृष्णा]]पर्यंत
# [[श्रीकृष्ण| श्रीकृष्णा]]पासून ते देवगिरीचे यादव
# [[देवगिरीचे यादव]] ते सिंदखेडकर राजे जाधवराव यांचे पर्यंत..
*पहिल्या २ टप्प्यातील वंशविस्तार हा [[हेमाद्री]]कृत वृतखंडातील राजप्रशस्तीत दिलेले आहेत. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वंशविस्तार हा किनगाव(राजा) येथील राजे जाधवरावांजवळील [[ई.स. १७२०]] च्या सुरत-मजलीसच्या न्यायनिवाड्यावेळची शिक्यांसह उपलब्ध वंशावळीत आणि गो.दा.दळवीकृत "जाधव घराण्याची कैफियत" या पुस्तकात दिलेला आहे.
!! वंशावळी !! श्रीमन्नारायण - [[ब्रह्मा]]-अञि - [[समुद्र]] -[[सोम]]/[[चंद्र]] - [[ब्रुहष्पती]]-[[बुध]] - [[पुरुरवा]] - आयु-नहुष{सोमवंश येथुन सुरू झाला} - ययाति -यदु{याच्या वंशजाना यदुवंशी/यादव म्हणतात}-क्रुस्थ/क्रोष्ट{याच्या वंशजांचे haihaya kingdom} - व्रुजिॅंस्व -स्वाप/स्वाहित-उर्भॅंग/न्रुशंकु-चिञरथ -प्रुथुश्रवा - सुयद्न्य-उशना-स्थितेयु/तितेकी-मुरित - विक्रम-कबंलबर्हि - वरिश्व-रुक्माव - रुक्मेव-प्रुथुक्म - हविष्मन-पराजित - जामुग-सव्यपी-जामाघ - विदर्भ{vidarbh kingdom}-रुक्मीन- क्रंथ -कुंति - व्रुष्णि -केशुक - निव्रुत्ति - लोमपाद /व्योमाच्छ - ध्रुति-जीमुत - ऋषभ-भीमरथ - नवरथ-दशरथ/दिध्रुत -शकुंत - करंभि - कर-देवरात - देवक्षेञ - माधि/मधु-कुरुबल - दुर्वसु-पुरुहोम - गुणी-पादुप-आयु-यंतु-सात्वत{सात्वत किॅंगडम}-भिमा-अंधक{अंधक किॅंगडम}-टांक- भुजमान-विदुरथ-शुरा -सेनी-स्वयंभोज-ह्यदिक-ईढुष-देवमीढ{याचे वंशज मार्तिकावर्तीचे भोज} -शुरा-वसुदेव-भगवान श्रीक्रुष्ण{भगवतगितेचे कर्ता}-प्रद्युम्न-अनिरुद्ध{काठेवाडात गिरनार/जुनागड येते राज्य स्थापले}-यक्ष-वज्र{याने सुरतपर्यंत राज्य पसरवले}-प्रतिबाहु{गुजरात व खानदेशपर्येंत राज्य वाढवले}-सुबाहु{याने आपले राज्य4 पुत्रात वाटणी केली}-द्रुढप्रहार{सर्वप्रथम दक्षिणेत राज्य स्थापिले व राजधानी चंद्रादित्यपुर/चांदोर (जि.नाशिक) बनवली.
काळ इस 860 ते 880}-सेऊनचंद्र 1ला{याने राजधानी सिॅंदिनेर/श्रीनगर-हल्लीचे [[सिन्नर]] येथे हालवली. याच्याच नावाने या भागास [[सेऊनदेश]] म्हणले गेले. (काळ इस 880 ते 900}-धाडियप्पा प्रथम-भिल्लम प्रथम-श्रीराज/राजगी-वडिॅंग/वद्दिॅंग प्रथम{इस 950ते 970}-धाडियप्पा द्वितिय-भिल्लम द्वितिय{ इस 975 ते 1005}-वेसुगि प्रथम-अर्जुन-भिल्लम त्रुतिय{इस 1020ते1045}-वडिॅंग 2रे-वेसुगी द्वितिय-भिल्लम 4था- सेऊनचंद्र द्वितिय{इस 1050 ते 1080}-सिॅंघणदेव प्रथम{इस 1105 ते 1120}-मलुगी-भिल्लम पाचवा{याने [[देवगिरी]] येथे सार्वभौम राज्याची स्थापना केली. (इस 1185 ते 1193)
जैत्रपाळ प्रथम-सिॅंघणदेव द्वितिय{इस 1200 ते 1246याने शिखर सिॅंघणापुरचे महादेवाचे मंदिर बांधले. जैत्रपाळ 2रा-क्रुष्णदेव-महादेव-रामदेवराय (खिलजी कडुन पराभव) -शंकरदेव-गोविॅंददेव {याच्यापासून जाधव हे आडनाव सुरू झाले}
ठाकुरजी-भुकणदेव/भुतजी-अचलकर्ण/अचलोजी-विठ्ठलदेव-राजेलखुजीराव.
(इस 1550 ते 1629)
घराण्यास उर्जितावस्था मिळवुन दिली.
राजे लखुजीराव यांना 4 पुत्र व एक कन्या.
# राजेदत्ताजीराव- यांचे वंशज जवळखेडा , ऊमरद{देशमुख}, करवंड व भुईंज येथील जाधवराव आहेत.
# राजे अचलोजी- यांचे वंशज मेहुणाराजा, आडगावराजा, माळेगाव बुद्रुक, उब्रंज व मांडवे येथील जाधवराव आहेत.
# राजेबहादुरजी- यांचे वंशज देऊळगावराजा, सिॅंदखेडराजा व महेगाव देशमुख येथील जाधवराव आहेत.
# राजेराघोजी यांचा पुत्र राजेबहादुरजी यानी दत्तक घेतला होता तीच पुढे देऊळगावराजा शाखा होय.
# राजमाता जिजाऊ आऊसाहेब या भावंडात सर्वात कनिष्ठ होत्या. यांचा विवाह [[शहाजी राजे भोसले]] यांच्यासोबत झाला.
राजेलखुजीराव यांचे कनिष्ठ बंधु राजेभुतजी उर्फ जगदेवराव होत त्यांची वंशज शाखा किनगाव राजा , पाटेवडी व दिल्ली येथे आहेत.
तसेच, देऊळगावराजा, किनगावराजा, जवळखेडा, ऊमरद देशमुख, मेहुणाराजा, आडगावराजा व सिंदखेडराजा येथील जाधवरावांचे विवाह देऊळगावराजा येथील श्री. बालाजी मंदिराच्या गाभाऱ्यात लावण्याचा मान इस 1693 पासून आजपर्यंत चालु आहे.
तसेच जरासंधाच्या पराक्रमामुळे यादव-जाधव क्षञियाना आपली राजधानी मथुरा येथुन [[द्वारका]] येथे स्थलांतरीत करावी लागली आणि पुढे यादव क्षञीयांची द्वारकासह आणखी 11 राज्य निर्माण झाली ती पुढिलप्रमाणे=
[[द्वारका]], [[चेदी]], [[शूरसेनी]], दशरन, करुशा, कुंती, अवंती, माळवा, गुर्जरा, हैयय, सौराष्ट्र आणि [[विदर्भ]].
¶तसेच यादव-जाधव मराठा क्षञियांची 12 कुळे आहेत असे वर्णन आढळते आणी ती 12 कुळे म्हणजे शिर्केॅंचे 6 कुळे,तोॅंवर-तौर यांचे 5 कुळे व यादव-जाधव यांचे 1 कूळ होत.
तसेच महाराष्ट्रातील जी देवगिरी यादव-जाधव मराठा व्यतिरिक्त जी यादव-जाधव यांची जी मराठा कुळे आहेत ती यादव क्षत्रियांच्या 11 राज्यातुन आले असले पाहिजेत कारण या 12 राज्यातील यादवांना/ क्षञिय यांना महारथ-महारठ्ठ-MAHARATHA असेच संबोधले जात असे.
संदर्भ=
1] हेमाद्रीक्रुत व्रतखॅंडातील राजप्रशस्ती
2] सिॅंदखेडकर राजे जाधवरावांची मोडी बखर
3] किनगावराजा येथिल राजे जाधवरावांजवळील सुरतमजलीसवेळची वंशावळी
4] गो दा दळवी क्रुत जाधव घराण्याची कैफियत 5] देवगिरीचे यादव - ब्रह्मानंद देशपांडे
6] जाधवरावांकडील उपलब्ध वंशावळी
[[वर्ग:रिकामी पाने]]
[[वर्ग:भारताचा इतिहास]]
435m7ze20nq7txts3l30x5qiivw56ug
कलि युग
0
23450
2690290
2493590
2026-06-20T08:28:17Z
QuillMaestro
161584
नवीन विभागांची भर
2690290
wikitext
text/x-wiki
[[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] कालगणनेनुसार काळ हा चार युगांत विभागलेला आहे. त्यातील चौथा भाग म्हणजे '''कलि युग'''. चैत्र शुद्ध प्रतिपदा, प्रमाथी नाम संवत्सर, शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी इ.स.पु. ३१०२ ला दुपारी २ वाजुन २७ मिनिटे आणि ३० सेकंद ला कलियुगाला सुरुवात झाली.
==नवीन युगाची कल्पनाच ==
वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४,३२,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरूष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी ८ व्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे [[सत्य युग|कृत]], [[त्रेता युग|त्रेता]], [[द्वापार युग|द्वापार]] आणि [[कलि युग|कली]]. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलीयुगात आहोत आणि याचा प्रारंभ [[इ.स.पू. ३१०२]] मध्ये झाला असे मानले जाते.<ref>
{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = रोमिला | आडनाव = थापर | title = द पेंन्ग्विन हिस्ट्री ऑफ अर्लि इंडिया:फ्रॉम द ओरिजीन्स टू एडी १३०० | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = पेंन्ग्विन | वर्ष = २००३ | दुवा = http://books.google.co.in/books?id=HqmyEbLScZ4C&dq=the%20penguin%20history%20of%20early%20india%20romila%20thapar&source=gbs_book_other_versions | संदर्भ = }}
</ref>
=== कलियुग लक्षणे ===
नारद म्हणाले पृथ्वी सर्वोत्तम आहे, असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम (सेतुबंध) इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला. परंतु मला कोठेही मनःशांती प्राप्ती झाली नाही. सध्या अधर्माला साहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे. येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेले नाही. मनुष्यप्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहेत. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणविणारे दांभिक आहेत, वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. पत्नीचा भाऊ सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्याविक्रय करू लागले आहेत आणि नवरा-बायकोमध्ये कलह होत आहे. महात्मा पुरुषांचे आश्रम, तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादींवर परधर्मीयांचा अधिकार आहे. येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केली आहेत. यावेळी इथे कोणी योगी नाही, सिद्धपुरुष नाही, ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही. सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वणव्याने भस्मसात करून टाकली आहेत. या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवीत आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. (२८-३६)
== हिंदू धर्मग्रंथांतील उल्लेख ==
== कालावधी ==
== कलियुगाची वैशिष्ट्ये ==
== कलियुगाचा अंत ==
== हेही पहा ==
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{चार युगे}}
{{हिंदू धर्म}}
[[वर्ग:हिंदू कालमापन]]
[[वर्ग:हिंदू पंचांग]]
[[वर्ग:ज्योतिष]]
mq8pwko16btq9rbt53pb9gp5v6009di
के.एस. सुदर्शन
0
23950
2690215
1963453
2026-06-20T04:27:26Z
~2026-24679-89
182431
/* */
2690215
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = के.एस. सुदर्शन
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = के.एस. सुदर्शन
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = [[१८ जुन]] [[इ.स. १९३१]]
| जन्मस्थान = [[रायपूर]] त्कालीन मध्यप्रदेश, ब्रिटिश भारत
| मृत्युदिनांक = [[१५ सप्टेंबर]] [[इ.स. २०१२]]
| मृत्युस्थान = [[रायपूर]]
| चळवळ = हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी
| संघटना = [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''कुप्पली सीतारामय्या''' ऊर्फ '''के. एस. सुदर्शन''' हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २००० ते २००९ या कालावधीत सरसंघचालक होते. सरसंघचालक होण्यापूर्वी त्यांनी संघाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद भूषविले.
हृदयविकाराच्या झटक्याने रायपूर येथे १५ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.
==बाह्य दुवे==
* [http://www.rss.org/ आरएसएस.ऑर्ग] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील = [[राजेंद्र सिंह]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक = [[सरसंघचालक|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक]] |वर्ष = [[इ.स. १९९८|१९९८]] - मार्च २००९}}
{{क्रम-पुढील|पुढील = [[डॉ मोहन मधुकर भागवत]]}}
{{क्रम-शेवट}}
<div style="clear:both;"></div>
{{विस्तार}}
[[वर्ग:सरसंघचालक|सुदर्शन, के.एस.]]
[[वर्ग:इ.स. १९३१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
c80zv37zmxojubnr2rmqt6ar49s6aut
राजेंद्रसिंह
0
23951
2690211
2648614
2026-06-20T04:24:30Z
~2026-24679-89
182431
/* */
2690211
wikitext
text/x-wiki
प्रा. '''राजेंद्रसिंह''' ऊर्फ '''रज्जू भैय्या''' ([[२९ जानेवारी]], [[इ.स. १९२२|१९२२]] - [[१४ जुलै]], [[इ.स. २००३|२००३]]) हे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ाचे चौथे सरसंघचालक हो्ते. राजेंद्रसिंह हे अलाहाबाद विद्यापीठाचे इ.स.१९३९ पासून ते १९४३ पर्यंत विद्यार्थी होते.
* पुढे इ.स. १९४३ ते १९६७ या काळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याच शाखेतून ते शाखाप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = राजेन्द्रसिंह
| चित्र =|thumb
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = राजेंद्रसिंह
| टोपणनाव = रज्जू भैय्या
| जन्मदिनांक = २९ जानेवारी, १९२२
| जन्मस्थान = [[शाहजहानपूर]], [[उत्तर प्रदेश]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2003|7|14|1922|1|29}}
| मृत्युस्थान = पुणे (महाराष्ट्र)
| चळवळ = संघटन
| संघटना = [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
{{विस्तार}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.rss.org/ आरएसएस.ऑर्ग] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील = [[मधुकर दत्तात्रेय देवरस]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक = [[सरसंघचालक|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक]] |वर्ष = [[इ.स. १९९४|१९९४]] - [[इ.स. १९९८|१९९८]]}}
{{क्रम-पुढील|पुढील = [[के.एस. सुदर्शन]]}}
{{क्रम-शेवट}}
[[वर्ग:सरसंघचालक|राजेंद्रसिंह]]
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००३ मधील मृत्यू]]
fc55dqo5l0piag44w82do591s12qup4
2690212
2690211
2026-06-20T04:24:56Z
~2026-24679-89
182431
/* */
2690212
wikitext
text/x-wiki
प्रा. '''राजेंद्रसिंह''' ऊर्फ '''रज्जू भैय्या''' ([[२९ जानेवारी]], [[इ.स. १९२२|१९२२]] - [[१४ जुलै]], [[इ.स. २००३|२००३]]) हे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ाचे चौथे सरसंघचालक हो्ते.
* राजेंद्रसिंह हे अलाहाबाद विद्यापीठाचे इ.स.१९३९ पासून ते १९४३ पर्यंत विद्यार्थी होते.
* पुढे इ.स. १९४३ ते १९६७ या काळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक होते.
** त्याच शाखेतून ते शाखाप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = राजेन्द्रसिंह
| चित्र =|thumb
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = राजेंद्रसिंह
| टोपणनाव = रज्जू भैय्या
| जन्मदिनांक = २९ जानेवारी, १९२२
| जन्मस्थान = [[शाहजहानपूर]], [[उत्तर प्रदेश]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2003|7|14|1922|1|29}}
| मृत्युस्थान = पुणे (महाराष्ट्र)
| चळवळ = संघटन
| संघटना = [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
{{विस्तार}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.rss.org/ आरएसएस.ऑर्ग] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील = [[मधुकर दत्तात्रेय देवरस]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक = [[सरसंघचालक|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक]] |वर्ष = [[इ.स. १९९४|१९९४]] - [[इ.स. १९९८|१९९८]]}}
{{क्रम-पुढील|पुढील = [[के.एस. सुदर्शन]]}}
{{क्रम-शेवट}}
[[वर्ग:सरसंघचालक|राजेंद्रसिंह]]
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००३ मधील मृत्यू]]
ebzzbm5szj2pva954m7j9pj630yumz8
2690213
2690212
2026-06-20T04:25:28Z
~2026-24679-89
182431
/* */
2690213
wikitext
text/x-wiki
प्रा. '''राजेंद्रसिंह''' ऊर्फ '''रज्जू भैय्या''' ([[२९ जानेवारी]], [[इ.स. १९२२|१९२२]] - [[१४ जुलै]], [[इ.स. २००३|२००३]]) हे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ाचे चौथे सरसंघचालक होते.
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = राजेन्द्रसिंह
| चित्र =|thumb
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = राजेंद्रसिंह
| टोपणनाव = रज्जू भैय्या
| जन्मदिनांक = २९ जानेवारी, १९२२
| जन्मस्थान = [[शाहजहानपूर]], [[उत्तर प्रदेश]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2003|7|14|1922|1|29}}
| मृत्युस्थान = पुणे (महाराष्ट्र)
| चळवळ = संघटन
| संघटना = [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
* राजेंद्रसिंह हे अलाहाबाद विद्यापीठाचे इ.स.१९३९ पासून ते १९४३ पर्यंत विद्यार्थी होते.
* पुढे इ.स. १९४३ ते १९६७ या काळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक होते.
** त्याच शाखेतून ते शाखाप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
{{विस्तार}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.rss.org/ आरएसएस.ऑर्ग] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील = [[मधुकर दत्तात्रेय देवरस]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक = [[सरसंघचालक|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक]] |वर्ष = [[इ.स. १९९४|१९९४]] - [[इ.स. १९९८|१९९८]]}}
{{क्रम-पुढील|पुढील = [[के.एस. सुदर्शन]]}}
{{क्रम-शेवट}}
[[वर्ग:सरसंघचालक|राजेंद्रसिंह]]
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००३ मधील मृत्यू]]
0oyep23czqaq35rmfgut42sgaqun4vy
2690214
2690213
2026-06-20T04:26:18Z
~2026-24679-89
182431
/* */
2690214
wikitext
text/x-wiki
'''प्रा. राजेंद्रसिंह''' ([[२९ जानेवारी]], [[इ.स. १९२२|१९२२]] - [[१४ जुलै]], [[इ.स. २००३|२००३]]) हे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ाचे चौथे सरसंघचालक होते.
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = प्रोफेसर राजेन्द्रसिंह
| चित्र =|thumb
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = राजेंद्रसिंह
| टोपणनाव = रज्जू भैय्या
| जन्मदिनांक = २९ जानेवारी, १९२२
| जन्मस्थान = [[शाहजहानपूर]], [[उत्तर प्रदेश]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2003|7|14|1922|1|29}}
| मृत्युस्थान = पुणे (महाराष्ट्र)
| चळवळ = संघटन
| संघटना = [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
* राजेंद्रसिंह हे अलाहाबाद विद्यापीठाचे इ.स.१९३९ पासून ते १९४३ पर्यंत विद्यार्थी होते.
* पुढे इ.स. १९४३ ते १९६७ या काळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक होते.
** त्याच शाखेतून ते शाखाप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
{{विस्तार}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.rss.org/ आरएसएस.ऑर्ग] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील = [[मधुकर दत्तात्रेय देवरस]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक = [[सरसंघचालक|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक]] |वर्ष = [[इ.स. १९९४|१९९४]] - [[इ.स. १९९८|१९९८]]}}
{{क्रम-पुढील|पुढील = [[के.एस. सुदर्शन]]}}
{{क्रम-शेवट}}
[[वर्ग:सरसंघचालक|राजेंद्रसिंह]]
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००३ मधील मृत्यू]]
05q23zo88nlmlvuo9026pbi1gr8sgs6
राजुरा तालुका
0
30927
2690231
2687998
2026-06-20T04:44:20Z
~2026-24679-89
182431
/* */
2690231
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = उपविभाग
|स्थानिक_नाव = राजुरा
|इतर_नाव = (राजुरा उपजिल्हा)
|टोपणनाव = दक्षिण चंद्रपूर
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 19|अक्षांशमिनिटे = 46|अक्षांशसेकंद = 03
|रेखांश= 79|रेखांशमिनिटे= 21|रेखांशसेकंद= 51
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा = ०
|हवामान = उष्ण व कोरडे
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक = 34
|तापमान_हिवाळा = 30
|तापमान_उन्हाळा = 47.5
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = चंद्रपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = बल्लारपूर, [[गडचांदूर]], [[गोंडपिपरी]]
|प्रांत = राजूरा
|विभाग = नागपूर
|जिल्हा = चंद्रपूर
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष = २०२१
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ = आमदार
|नेता_नाव_१ = देवराव भोंगळे
|नेता_पद_२ = नगराध्यक्ष
|नेता_नाव_२ = अरुण धोटे
|संसदीय_मतदारसंघ = चंद्रपूर
|विधानसभा_मतदारसंघ = राजुरा
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = राजुरा
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = राजुरा
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = 07173
|पिन_कोड = 442905
|आरटीओ_कोड = ऍम एच 34
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''राजुरा''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्याचा]] एक प्रांत/तालुका आहे.
{{विस्तार}}
{{चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
4gmcrxuta3zdfwx2ztouy41ausofj1j
2690232
2690231
2026-06-20T04:45:00Z
~2026-24679-89
182431
/* */
2690232
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = उपविभाग
|स्थानिक_नाव = राजुरा
|इतर_नाव = (राजुरा उपजिल्हा)
|टोपणनाव = दक्षिण चंद्रपूर
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 19|अक्षांशमिनिटे = 46|अक्षांशसेकंद = 03
|रेखांश= 79|रेखांशमिनिटे= 21|रेखांशसेकंद= 51
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा = ०
|हवामान = उष्ण व कोरडे
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक = 34
|तापमान_हिवाळा = 30
|तापमान_उन्हाळा = 47.5
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = चंद्रपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = बल्लारपूर, [[गडचांदूर]], [[गोंडपिपरी]]
|प्रांत = राजूरा
|विभाग = नागपूर
|जिल्हा = चंद्रपूर
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष = २०२१
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ = आमदार
|नेता_नाव_१ = देवराव भोंगळे
|नेता_पद_२ = नगराध्यक्ष
|नेता_नाव_२ = अरुण धोटे
|संसदीय_मतदारसंघ = चंद्रपूर
|विधानसभा_मतदारसंघ = राजुरा विधानसभा मतदारसंघ
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = राजुरा
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = राजुरा
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = 07173
|पिन_कोड = 442905
|आरटीओ_कोड = ऍम एच 34
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''राजुरा''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्याचा]] एक प्रांत/तालुका आहे.
{{विस्तार}}
{{चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
1r3u9n4mktus23bze427jwmqrei7xiz
अहिंसा
0
31332
2690288
2163924
2026-06-20T08:13:59Z
QuillMaestro
161584
लेखाचा विस्तार; प्रस्तावना व नवीन विभागांची भर
2690288
wikitext
text/x-wiki
'''अहिंसा''' ही [[भारतीय तत्त्वज्ञान|भारतीय तत्त्वज्ञानातील]] एक महत्त्वाची नैतिक संकल्पना आहे. काया, वाचा व मन यांनी कोणत्याही सजीवाला इजा, दुखापत किंवा पीडा न पोहोचविणे याला अहिंसा असे म्हणतात. [[हिंदू धर्म]], [[जैन धर्म]] आणि [[बौद्ध धर्म]] या धर्मांमध्ये अहिंसेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
अहिंसा ही केवळ शारीरिक हिंसा टाळण्यापुरती मर्यादित नसून विचार, वाणी आणि कृती यांमधून इतरांना हानी न पोहोचविण्याचा व्यापक जीवनदृष्टिकोन मानला जातो. जैन धर्मात अहिंसा हा सर्वोच्च धार्मिक आणि नैतिक आदर्श मानला जातो. बौद्ध धर्मात सर्व प्राणिमात्रांप्रती करुणा आणि अहिंसक वर्तन यांवर भर दिला जातो, तर हिंदू धर्मातील अनेक ग्रंथांमध्येही अहिंसेचे महत्त्व प्रतिपादित केले आहे.
[[महात्मा गांधी]] यांनी अहिंसेच्या तत्त्वाचा सामाजिक व राजकीय संघर्षामध्ये प्रभावीपणे उपयोग केला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सत्याग्रह आणि अहिंसक प्रतिकार या माध्यमांतून त्यांनी या तत्त्वाचा प्रसार केला.
== व्युत्पत्ती ==
== इतिहास ==
== धर्मपरंपरेतील अहिंसा ==
=== हिंदू धर्म ===
=== जैन धर्म ===
=== बौद्ध धर्म ===
== आधुनिक काळातील अहिंसा ==
=== महात्मा गांधी ===
== संत साहित्य आणि अहिंसा ==
== आधुनिक काळातील महत्त्व ==
== संदर्भ ==
== हेही पहा ==
* [[हिंसा]]
* [[सत्याग्रह]]
* [[महात्मा गांधी]]
* [[जैन धर्म]]
* [[बौद्ध धर्म]]
{{विस्तार}}
[[वर्ग:नैतिक संकल्पना]]
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञान]]
[[वर्ग:योग]]
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
4wfcx0ojjfalzvr78dyv3qftzimje0i
कंधार तालुका
0
31888
2690104
2656324
2026-06-19T16:32:56Z
~2026-24679-89
182431
/* */
2690104
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|कंदहार}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = कंधार
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 18|अक्षांशमिनिटे = 52|अक्षांशसेकंद =23
|रेखांश= 77|रेखांशमिनिटे=11 |रेखांशसेकंद= 25
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = नांदेड नांदेड <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ = नगराध्यक्ष
|नेता_नाव_१ = श्री. अरविंद नळगे
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = श्यामसुंदर शिंदे
|संसदीय_मतदारसंघ = लातूर
|विधानसभा_मतदारसंघ = कंधार विधानसभा मतदारसंघ
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = +०२४६२
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड = MH26
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''कंधार''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. येथील लोकसंख्या सुमारे ३०,००० आहे.<ref>[http://censusindia.gov.in/towns/mah_towns.pdf]</ref>
* कंधाराचा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.
==तालुक्यातील गावे==
#[[आबुळगा]]
#[[आळेगाव (कंधार)]]
#[[आनंदवाडी (कंधार)]]
#[[औरळ]]
#[[बाबुळगाव (कंधार)]]
#[[बाचोटी]]
#[[बहादरपुरा]]
#[[बलंतवाडी]]
#[[बामणी पीके]]
#[[बारुळ]]
#[[भंडारकुमठ्याचीवाडी]]
#[[भेंडेवाडी (कंधार)]]
#[[भुकमरी]]
#[[भुत्याचीवाडी]]
#[[बिजेवाडी]]
#[[बिंदा]]
#[[बोळका]]
#[[बोरीबुद्रुक (कंधार)]]
#[[बोरीखुर्द (कंधार)]]
#[[ब्रम्हवाडी (कंधार)]]
#[[चौकी (कंधार)]]
#[[चौकीधरणपुरी]]
#[[चौकीपाया]]
#[[चिखलभोसी]]
#[[चिखली (कंधार)]]
#[[चिंचोळी पीके]]
#[[दहीकाळांबा]]
#[[दैठाणा (कंधार)]]
#[[दाताळा]]
#[[देवाईचीवाडी]]
#[[धानोरा (कंधार)]]
#[[धर्मापुरीमाजरे]]
#[[दिग्रस बुद्रुक (कंधार)]]
#[[दिग्रस खुर्द]]
#[[दिंडा]]
#[[गांधीनगर (कंधार)]]
#[[गगनबीड]]
#[[गौळ (कंधार)]]
#[[घागरदरवाडी]]
#[[घोडज]]
#[[घुबडवाडी]]
#[[गोगदरी]]
#[[गोणार]]
#[[गुलाबवाडी]]
#[[गुंदा]]
#[[गुंटुर (कंधार)]]
#[[गुत्तेवाडी]]
#[[हाडोळी बीएस]]
#[[हळदा (कंधार)]]
#[[हणमंतवाडी]]
#[[हरबळ पीके]]
#[[हासुळ]]
#[[हातकायळ]]
#[[हिपरगा शादीवन]]
#[[हिस्सेऔरळ]]
#[[इमामवाडी]]
#[[जाकापूर (कंधार)]]
#[[जंगमवाडी (कंधार)]]
#[[काळका]]
#[[कल्लाळी]]
#[[कांधरेवाडी]]
#[[करतळा]]
#[[काथांडोह]]
#[[कटकळंबा]]
#[[कौठा (कंधार)]]
#[[कौठावाडी]]
#[[खांडगावहमीद]]
#[[खुड्याचीवाडी]]
#[[कोटबाजार]]
#[[कुर्ला (कंधार)]]
#[[लडका]]
#[[लालवाडी]]
#[[लाठखुर्द]]
#[[मदाळी]]
#[[महालिंगी]]
#[[माजरेवरवट]]
#[[मानसपुरी]]
#[[मंगलसांगवी]]
#[[मांगनळी (कंधार)]]
#[[मारशिवणी]]
#[[मासळगा]]
#[[मोहिजा]]
#[[मुंडेवाडी तर्फे खंडोबाची]]
#[[नागळगाव]]
#[[नंदनशिवणी]]
#[[नंदनवन]]
#[[नारनाळी]]
#[[नवघरवाडी]]
#[[नवरंगपुरा]]
#[[नावांड्याचीवाडी]]
#[[उस्माननगर]]
#[[पाणभोशी]]
#[[पांगरा (कंधार)]]
#[[पाणशेवडी]]
#[[परांडा (कंधार)]]
#[[पाताळगंगा]]
#[[पेठवडज]]
#[[फुलवळ]]
#[[पिंपळ्यांचीवाडी]]
#[[पोखरणी (कंधार)]]
#[[राहटी (कंधार)]]
#[[रामानाईकतांडा]]
#[[राऊतखेडा]]
#[[रूई (कंधार)]]
#[[संगमवाडी]]
#[[संगुचीवाडी]]
#[[सावरगावनिपाणी]]
#[[सावळेश्वर (कंधार)]]
#[[शेकापूर (कंधार)]]
#[[शेल्लाळीवाडी]]
#[[शिरढोण (कंधार)]]
#[[शिरसी बुद्रुक]]
#[[शिरसी खुर्द]]
#[[शिरूर (कंधार)]]
#[[श्रीगणवाडी]]
#[[सोमठाणा (कंधार)]]
#[[तळ्याचीवाडी]]
#[[तेलंगवाडी (कंधार)]]
#[[तेळुर]]
#[[टोकवाडी (कंधार)]]
#[[उमरगाखोजण]]
#[[उंबज]]
#[[वहाड]]
#[[वाखरड]]
#[[वंजारवाडी (कंधार)]]
#[[वारवंट]]
#[[येळुर (कंधार)]]
==हे सुद्धा पहा==
*[[कंधारचा किल्ला]]
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
मौजे- पानभोशी ता. कंधार जि. नांदेड
येथे महादेव मंदिर असून पानभोशी गावात जुने मठ आहे .
तसेच मौजे फुळवळ व कंधारेवाडी यांच्या सीमेवर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे येथे दरवर्षी बारस मध्ये पाच दिवस शिवभक्त उपहास व मोठी यात्रा भरते
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
==बाह्य दुवे==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{नांदेड जिल्ह्यातील तालुके}}
कंधार शहर हे अतिशय प्राचीन शहर असून तिथे एक भूइकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यात खोदकाम करत असतांना अनेक प्राचिन शील्प सापडतात आणि त्या मुर्त्याच्या आजही शासनाच्या मार्फत संवर्धन केल्या जात नाही.
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
a0f4nxp0w1u7h21fp7b6dl0qadggqct
2690113
2690104
2026-06-19T16:43:36Z
~2026-24679-89
182431
/* प्रेक्षणीय स्थळे */
2690113
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|कंदहार}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = कंधार
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 18|अक्षांशमिनिटे = 52|अक्षांशसेकंद =23
|रेखांश= 77|रेखांशमिनिटे=11 |रेखांशसेकंद= 25
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = नांदेड नांदेड <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ = नगराध्यक्ष
|नेता_नाव_१ = श्री. अरविंद नळगे
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = श्यामसुंदर शिंदे
|संसदीय_मतदारसंघ = लातूर
|विधानसभा_मतदारसंघ = कंधार विधानसभा मतदारसंघ
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = +०२४६२
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड = MH26
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''कंधार''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. येथील लोकसंख्या सुमारे ३०,००० आहे.<ref>[http://censusindia.gov.in/towns/mah_towns.pdf]</ref>
* कंधाराचा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.
==तालुक्यातील गावे==
#[[आबुळगा]]
#[[आळेगाव (कंधार)]]
#[[आनंदवाडी (कंधार)]]
#[[औरळ]]
#[[बाबुळगाव (कंधार)]]
#[[बाचोटी]]
#[[बहादरपुरा]]
#[[बलंतवाडी]]
#[[बामणी पीके]]
#[[बारुळ]]
#[[भंडारकुमठ्याचीवाडी]]
#[[भेंडेवाडी (कंधार)]]
#[[भुकमरी]]
#[[भुत्याचीवाडी]]
#[[बिजेवाडी]]
#[[बिंदा]]
#[[बोळका]]
#[[बोरीबुद्रुक (कंधार)]]
#[[बोरीखुर्द (कंधार)]]
#[[ब्रम्हवाडी (कंधार)]]
#[[चौकी (कंधार)]]
#[[चौकीधरणपुरी]]
#[[चौकीपाया]]
#[[चिखलभोसी]]
#[[चिखली (कंधार)]]
#[[चिंचोळी पीके]]
#[[दहीकाळांबा]]
#[[दैठाणा (कंधार)]]
#[[दाताळा]]
#[[देवाईचीवाडी]]
#[[धानोरा (कंधार)]]
#[[धर्मापुरीमाजरे]]
#[[दिग्रस बुद्रुक (कंधार)]]
#[[दिग्रस खुर्द]]
#[[दिंडा]]
#[[गांधीनगर (कंधार)]]
#[[गगनबीड]]
#[[गौळ (कंधार)]]
#[[घागरदरवाडी]]
#[[घोडज]]
#[[घुबडवाडी]]
#[[गोगदरी]]
#[[गोणार]]
#[[गुलाबवाडी]]
#[[गुंदा]]
#[[गुंटुर (कंधार)]]
#[[गुत्तेवाडी]]
#[[हाडोळी बीएस]]
#[[हळदा (कंधार)]]
#[[हणमंतवाडी]]
#[[हरबळ पीके]]
#[[हासुळ]]
#[[हातकायळ]]
#[[हिपरगा शादीवन]]
#[[हिस्सेऔरळ]]
#[[इमामवाडी]]
#[[जाकापूर (कंधार)]]
#[[जंगमवाडी (कंधार)]]
#[[काळका]]
#[[कल्लाळी]]
#[[कांधरेवाडी]]
#[[करतळा]]
#[[काथांडोह]]
#[[कटकळंबा]]
#[[कौठा (कंधार)]]
#[[कौठावाडी]]
#[[खांडगावहमीद]]
#[[खुड्याचीवाडी]]
#[[कोटबाजार]]
#[[कुर्ला (कंधार)]]
#[[लडका]]
#[[लालवाडी]]
#[[लाठखुर्द]]
#[[मदाळी]]
#[[महालिंगी]]
#[[माजरेवरवट]]
#[[मानसपुरी]]
#[[मंगलसांगवी]]
#[[मांगनळी (कंधार)]]
#[[मारशिवणी]]
#[[मासळगा]]
#[[मोहिजा]]
#[[मुंडेवाडी तर्फे खंडोबाची]]
#[[नागळगाव]]
#[[नंदनशिवणी]]
#[[नंदनवन]]
#[[नारनाळी]]
#[[नवघरवाडी]]
#[[नवरंगपुरा]]
#[[नावांड्याचीवाडी]]
#[[उस्माननगर]]
#[[पाणभोशी]]
#[[पांगरा (कंधार)]]
#[[पाणशेवडी]]
#[[परांडा (कंधार)]]
#[[पाताळगंगा]]
#[[पेठवडज]]
#[[फुलवळ]]
#[[पिंपळ्यांचीवाडी]]
#[[पोखरणी (कंधार)]]
#[[राहटी (कंधार)]]
#[[रामानाईकतांडा]]
#[[राऊतखेडा]]
#[[रूई (कंधार)]]
#[[संगमवाडी]]
#[[संगुचीवाडी]]
#[[सावरगावनिपाणी]]
#[[सावळेश्वर (कंधार)]]
#[[शेकापूर (कंधार)]]
#[[शेल्लाळीवाडी]]
#[[शिरढोण (कंधार)]]
#[[शिरसी बुद्रुक]]
#[[शिरसी खुर्द]]
#[[शिरूर (कंधार)]]
#[[श्रीगणवाडी]]
#[[सोमठाणा (कंधार)]]
#[[तळ्याचीवाडी]]
#[[तेलंगवाडी (कंधार)]]
#[[तेळुर]]
#[[टोकवाडी (कंधार)]]
#[[उमरगाखोजण]]
#[[उंबज]]
#[[वहाड]]
#[[वाखरड]]
#[[वंजारवाडी (कंधार)]]
#[[वारवंट]]
#[[येळुर (कंधार)]]
==हे सुद्धा पहा==
*[[कंधारचा किल्ला]]
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
मौजे- पानभोशी ता. कंधार जि. नांदेड
येथे महादेव मंदिर असून पानभोशी गावात जुने मठ आहे.
* तसेच मौजे फुळवळ व कंधारेवाडी यांच्या सीमेवर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी बारस मध्ये पाच दिवस शिवभक्त उपहास व मोठी यात्रा भरते.
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
==बाह्य दुवे==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{नांदेड जिल्ह्यातील तालुके}}
कंधार शहर हे अतिशय प्राचीन शहर असून तिथे एक भूइकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यात खोदकाम करत असतांना अनेक प्राचिन शील्प सापडतात आणि त्या मुर्त्याच्या आजही शासनाच्या मार्फत संवर्धन केल्या जात नाही.
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
ht87xo9wduvcaddib1aufa0ejhcgocz
2690114
2690113
2026-06-19T16:45:07Z
~2026-24679-89
182431
/* */
2690114
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|कंदहार}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = कंधार
|इतर_नाव = पांचालपूरी
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 18|अक्षांशमिनिटे = 52|अक्षांशसेकंद =23
|रेखांश= 77|रेखांशमिनिटे=11 |रेखांशसेकंद= 25
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = नांदेड नांदेड <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ = नगराध्यक्ष
|नेता_नाव_१ = श्री. अरविंद नळगे
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = श्यामसुंदर शिंदे
|संसदीय_मतदारसंघ = लातूर
|विधानसभा_मतदारसंघ = कंधार विधानसभा मतदारसंघ
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = +०२४६२
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड = MH26
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''कंधार''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. येथील लोकसंख्या सुमारे ३०,००० आहे.<ref>[http://censusindia.gov.in/towns/mah_towns.pdf]</ref>
* [[कंधाराचा भुईकोट किल्ला]] प्रसिद्ध आहे.
कंधारचे पूर्वीचे नाव '''पांचालपूरी''' असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे.
==तालुक्यातील गावे==
#[[आबुळगा]]
#[[आळेगाव (कंधार)]]
#[[आनंदवाडी (कंधार)]]
#[[औरळ]]
#[[बाबुळगाव (कंधार)]]
#[[बाचोटी]]
#[[बहादरपुरा]]
#[[बलंतवाडी]]
#[[बामणी पीके]]
#[[बारुळ]]
#[[भंडारकुमठ्याचीवाडी]]
#[[भेंडेवाडी (कंधार)]]
#[[भुकमरी]]
#[[भुत्याचीवाडी]]
#[[बिजेवाडी]]
#[[बिंदा]]
#[[बोळका]]
#[[बोरीबुद्रुक (कंधार)]]
#[[बोरीखुर्द (कंधार)]]
#[[ब्रम्हवाडी (कंधार)]]
#[[चौकी (कंधार)]]
#[[चौकीधरणपुरी]]
#[[चौकीपाया]]
#[[चिखलभोसी]]
#[[चिखली (कंधार)]]
#[[चिंचोळी पीके]]
#[[दहीकाळांबा]]
#[[दैठाणा (कंधार)]]
#[[दाताळा]]
#[[देवाईचीवाडी]]
#[[धानोरा (कंधार)]]
#[[धर्मापुरीमाजरे]]
#[[दिग्रस बुद्रुक (कंधार)]]
#[[दिग्रस खुर्द]]
#[[दिंडा]]
#[[गांधीनगर (कंधार)]]
#[[गगनबीड]]
#[[गौळ (कंधार)]]
#[[घागरदरवाडी]]
#[[घोडज]]
#[[घुबडवाडी]]
#[[गोगदरी]]
#[[गोणार]]
#[[गुलाबवाडी]]
#[[गुंदा]]
#[[गुंटुर (कंधार)]]
#[[गुत्तेवाडी]]
#[[हाडोळी बीएस]]
#[[हळदा (कंधार)]]
#[[हणमंतवाडी]]
#[[हरबळ पीके]]
#[[हासुळ]]
#[[हातकायळ]]
#[[हिपरगा शादीवन]]
#[[हिस्सेऔरळ]]
#[[इमामवाडी]]
#[[जाकापूर (कंधार)]]
#[[जंगमवाडी (कंधार)]]
#[[काळका]]
#[[कल्लाळी]]
#[[कांधरेवाडी]]
#[[करतळा]]
#[[काथांडोह]]
#[[कटकळंबा]]
#[[कौठा (कंधार)]]
#[[कौठावाडी]]
#[[खांडगावहमीद]]
#[[खुड्याचीवाडी]]
#[[कोटबाजार]]
#[[कुर्ला (कंधार)]]
#[[लडका]]
#[[लालवाडी]]
#[[लाठखुर्द]]
#[[मदाळी]]
#[[महालिंगी]]
#[[माजरेवरवट]]
#[[मानसपुरी]]
#[[मंगलसांगवी]]
#[[मांगनळी (कंधार)]]
#[[मारशिवणी]]
#[[मासळगा]]
#[[मोहिजा]]
#[[मुंडेवाडी तर्फे खंडोबाची]]
#[[नागळगाव]]
#[[नंदनशिवणी]]
#[[नंदनवन]]
#[[नारनाळी]]
#[[नवघरवाडी]]
#[[नवरंगपुरा]]
#[[नावांड्याचीवाडी]]
#[[उस्माननगर]]
#[[पाणभोशी]]
#[[पांगरा (कंधार)]]
#[[पाणशेवडी]]
#[[परांडा (कंधार)]]
#[[पाताळगंगा]]
#[[पेठवडज]]
#[[फुलवळ]]
#[[पिंपळ्यांचीवाडी]]
#[[पोखरणी (कंधार)]]
#[[राहटी (कंधार)]]
#[[रामानाईकतांडा]]
#[[राऊतखेडा]]
#[[रूई (कंधार)]]
#[[संगमवाडी]]
#[[संगुचीवाडी]]
#[[सावरगावनिपाणी]]
#[[सावळेश्वर (कंधार)]]
#[[शेकापूर (कंधार)]]
#[[शेल्लाळीवाडी]]
#[[शिरढोण (कंधार)]]
#[[शिरसी बुद्रुक]]
#[[शिरसी खुर्द]]
#[[शिरूर (कंधार)]]
#[[श्रीगणवाडी]]
#[[सोमठाणा (कंधार)]]
#[[तळ्याचीवाडी]]
#[[तेलंगवाडी (कंधार)]]
#[[तेळुर]]
#[[टोकवाडी (कंधार)]]
#[[उमरगाखोजण]]
#[[उंबज]]
#[[वहाड]]
#[[वाखरड]]
#[[वंजारवाडी (कंधार)]]
#[[वारवंट]]
#[[येळुर (कंधार)]]
==हे सुद्धा पहा==
*[[कंधारचा किल्ला]]
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
मौजे- पानभोशी ता. कंधार जि. नांदेड
येथे महादेव मंदिर असून पानभोशी गावात जुने मठ आहे.
* तसेच मौजे फुळवळ व कंधारेवाडी यांच्या सीमेवर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी बारस मध्ये पाच दिवस शिवभक्त उपहास व मोठी यात्रा भरते.
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
==बाह्य दुवे==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{नांदेड जिल्ह्यातील तालुके}}
कंधार शहर हे अतिशय प्राचीन शहर असून तिथे एक भूइकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यात खोदकाम करत असतांना अनेक प्राचिन शील्प सापडतात आणि त्या मुर्त्याच्या आजही शासनाच्या मार्फत संवर्धन केल्या जात नाही.
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
trau35o8h2ntman0os68znqnv0d3jxo
2690115
2690114
2026-06-19T16:45:59Z
~2026-24679-89
182431
/* */
2690115
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|कंदहार}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = कंधार
|इतर_नाव = पांचालपूरी
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 18|अक्षांशमिनिटे = 52|अक्षांशसेकंद =23
|रेखांश= 77|रेखांशमिनिटे=11 |रेखांशसेकंद= 25
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = नांदेड नांदेड <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ = नगराध्यक्ष
|नेता_नाव_१ = श्री. अरविंद नळगे
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = श्यामसुंदर शिंदे
|संसदीय_मतदारसंघ = लातूर
|विधानसभा_मतदारसंघ = कंधार विधानसभा मतदारसंघ
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = +०२४६२
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड = MH26
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''कंधार''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. येथील लोकसंख्या सुमारे ३०,००० आहे.<ref>[http://censusindia.gov.in/towns/mah_towns.pdf]</ref>
* [[कंधारचा किल्ला|कंधाराचा भुईकोट किल्ला]] प्रसिद्ध आहे.
कंधारचे पूर्वीचे नाव '''पांचालपूरी''' असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे.
==तालुक्यातील गावे==
#[[आबुळगा]]
#[[आळेगाव (कंधार)]]
#[[आनंदवाडी (कंधार)]]
#[[औरळ]]
#[[बाबुळगाव (कंधार)]]
#[[बाचोटी]]
#[[बहादरपुरा]]
#[[बलंतवाडी]]
#[[बामणी पीके]]
#[[बारुळ]]
#[[भंडारकुमठ्याचीवाडी]]
#[[भेंडेवाडी (कंधार)]]
#[[भुकमरी]]
#[[भुत्याचीवाडी]]
#[[बिजेवाडी]]
#[[बिंदा]]
#[[बोळका]]
#[[बोरीबुद्रुक (कंधार)]]
#[[बोरीखुर्द (कंधार)]]
#[[ब्रम्हवाडी (कंधार)]]
#[[चौकी (कंधार)]]
#[[चौकीधरणपुरी]]
#[[चौकीपाया]]
#[[चिखलभोसी]]
#[[चिखली (कंधार)]]
#[[चिंचोळी पीके]]
#[[दहीकाळांबा]]
#[[दैठाणा (कंधार)]]
#[[दाताळा]]
#[[देवाईचीवाडी]]
#[[धानोरा (कंधार)]]
#[[धर्मापुरीमाजरे]]
#[[दिग्रस बुद्रुक (कंधार)]]
#[[दिग्रस खुर्द]]
#[[दिंडा]]
#[[गांधीनगर (कंधार)]]
#[[गगनबीड]]
#[[गौळ (कंधार)]]
#[[घागरदरवाडी]]
#[[घोडज]]
#[[घुबडवाडी]]
#[[गोगदरी]]
#[[गोणार]]
#[[गुलाबवाडी]]
#[[गुंदा]]
#[[गुंटुर (कंधार)]]
#[[गुत्तेवाडी]]
#[[हाडोळी बीएस]]
#[[हळदा (कंधार)]]
#[[हणमंतवाडी]]
#[[हरबळ पीके]]
#[[हासुळ]]
#[[हातकायळ]]
#[[हिपरगा शादीवन]]
#[[हिस्सेऔरळ]]
#[[इमामवाडी]]
#[[जाकापूर (कंधार)]]
#[[जंगमवाडी (कंधार)]]
#[[काळका]]
#[[कल्लाळी]]
#[[कांधरेवाडी]]
#[[करतळा]]
#[[काथांडोह]]
#[[कटकळंबा]]
#[[कौठा (कंधार)]]
#[[कौठावाडी]]
#[[खांडगावहमीद]]
#[[खुड्याचीवाडी]]
#[[कोटबाजार]]
#[[कुर्ला (कंधार)]]
#[[लडका]]
#[[लालवाडी]]
#[[लाठखुर्द]]
#[[मदाळी]]
#[[महालिंगी]]
#[[माजरेवरवट]]
#[[मानसपुरी]]
#[[मंगलसांगवी]]
#[[मांगनळी (कंधार)]]
#[[मारशिवणी]]
#[[मासळगा]]
#[[मोहिजा]]
#[[मुंडेवाडी तर्फे खंडोबाची]]
#[[नागळगाव]]
#[[नंदनशिवणी]]
#[[नंदनवन]]
#[[नारनाळी]]
#[[नवघरवाडी]]
#[[नवरंगपुरा]]
#[[नावांड्याचीवाडी]]
#[[उस्माननगर]]
#[[पाणभोशी]]
#[[पांगरा (कंधार)]]
#[[पाणशेवडी]]
#[[परांडा (कंधार)]]
#[[पाताळगंगा]]
#[[पेठवडज]]
#[[फुलवळ]]
#[[पिंपळ्यांचीवाडी]]
#[[पोखरणी (कंधार)]]
#[[राहटी (कंधार)]]
#[[रामानाईकतांडा]]
#[[राऊतखेडा]]
#[[रूई (कंधार)]]
#[[संगमवाडी]]
#[[संगुचीवाडी]]
#[[सावरगावनिपाणी]]
#[[सावळेश्वर (कंधार)]]
#[[शेकापूर (कंधार)]]
#[[शेल्लाळीवाडी]]
#[[शिरढोण (कंधार)]]
#[[शिरसी बुद्रुक]]
#[[शिरसी खुर्द]]
#[[शिरूर (कंधार)]]
#[[श्रीगणवाडी]]
#[[सोमठाणा (कंधार)]]
#[[तळ्याचीवाडी]]
#[[तेलंगवाडी (कंधार)]]
#[[तेळुर]]
#[[टोकवाडी (कंधार)]]
#[[उमरगाखोजण]]
#[[उंबज]]
#[[वहाड]]
#[[वाखरड]]
#[[वंजारवाडी (कंधार)]]
#[[वारवंट]]
#[[येळुर (कंधार)]]
==हे सुद्धा पहा==
*[[कंधारचा किल्ला]]
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
मौजे- पानभोशी ता. कंधार जि. नांदेड
येथे महादेव मंदिर असून पानभोशी गावात जुने मठ आहे.
* तसेच मौजे फुळवळ व कंधारेवाडी यांच्या सीमेवर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी बारस मध्ये पाच दिवस शिवभक्त उपहास व मोठी यात्रा भरते.
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
==बाह्य दुवे==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{नांदेड जिल्ह्यातील तालुके}}
कंधार शहर हे अतिशय प्राचीन शहर असून तिथे एक भूइकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यात खोदकाम करत असतांना अनेक प्राचिन शील्प सापडतात आणि त्या मुर्त्याच्या आजही शासनाच्या मार्फत संवर्धन केल्या जात नाही.
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
2aybi880zlq3mkbsi1dyeolqvntsq71
2690117
2690115
2026-06-19T16:46:47Z
~2026-24679-89
182431
/* */
2690117
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|कंदहार}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = कंधार
|इतर_नाव = पांचालपूरी
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 18|अक्षांशमिनिटे = 52|अक्षांशसेकंद =23
|रेखांश= 77|रेखांशमिनिटे=11 |रेखांशसेकंद= 25
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = नांदेड नांदेड <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ = नगराध्यक्ष
|नेता_नाव_१ = श्री. अरविंद नळगे
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = श्यामसुंदर शिंदे
|संसदीय_मतदारसंघ = लातूर
|विधानसभा_मतदारसंघ = [[लोहा विधानसभा मतदारसंघ]]
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = +०२४६२
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड = MH26
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''कंधार''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. येथील लोकसंख्या सुमारे ३०,००० आहे.<ref>[http://censusindia.gov.in/towns/mah_towns.pdf]</ref>
* [[कंधारचा किल्ला|कंधाराचा भुईकोट किल्ला]] प्रसिद्ध आहे.
कंधारचे पूर्वीचे नाव '''पांचालपूरी''' असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे.
==तालुक्यातील गावे==
#[[आबुळगा]]
#[[आळेगाव (कंधार)]]
#[[आनंदवाडी (कंधार)]]
#[[औरळ]]
#[[बाबुळगाव (कंधार)]]
#[[बाचोटी]]
#[[बहादरपुरा]]
#[[बलंतवाडी]]
#[[बामणी पीके]]
#[[बारुळ]]
#[[भंडारकुमठ्याचीवाडी]]
#[[भेंडेवाडी (कंधार)]]
#[[भुकमरी]]
#[[भुत्याचीवाडी]]
#[[बिजेवाडी]]
#[[बिंदा]]
#[[बोळका]]
#[[बोरीबुद्रुक (कंधार)]]
#[[बोरीखुर्द (कंधार)]]
#[[ब्रम्हवाडी (कंधार)]]
#[[चौकी (कंधार)]]
#[[चौकीधरणपुरी]]
#[[चौकीपाया]]
#[[चिखलभोसी]]
#[[चिखली (कंधार)]]
#[[चिंचोळी पीके]]
#[[दहीकाळांबा]]
#[[दैठाणा (कंधार)]]
#[[दाताळा]]
#[[देवाईचीवाडी]]
#[[धानोरा (कंधार)]]
#[[धर्मापुरीमाजरे]]
#[[दिग्रस बुद्रुक (कंधार)]]
#[[दिग्रस खुर्द]]
#[[दिंडा]]
#[[गांधीनगर (कंधार)]]
#[[गगनबीड]]
#[[गौळ (कंधार)]]
#[[घागरदरवाडी]]
#[[घोडज]]
#[[घुबडवाडी]]
#[[गोगदरी]]
#[[गोणार]]
#[[गुलाबवाडी]]
#[[गुंदा]]
#[[गुंटुर (कंधार)]]
#[[गुत्तेवाडी]]
#[[हाडोळी बीएस]]
#[[हळदा (कंधार)]]
#[[हणमंतवाडी]]
#[[हरबळ पीके]]
#[[हासुळ]]
#[[हातकायळ]]
#[[हिपरगा शादीवन]]
#[[हिस्सेऔरळ]]
#[[इमामवाडी]]
#[[जाकापूर (कंधार)]]
#[[जंगमवाडी (कंधार)]]
#[[काळका]]
#[[कल्लाळी]]
#[[कांधरेवाडी]]
#[[करतळा]]
#[[काथांडोह]]
#[[कटकळंबा]]
#[[कौठा (कंधार)]]
#[[कौठावाडी]]
#[[खांडगावहमीद]]
#[[खुड्याचीवाडी]]
#[[कोटबाजार]]
#[[कुर्ला (कंधार)]]
#[[लडका]]
#[[लालवाडी]]
#[[लाठखुर्द]]
#[[मदाळी]]
#[[महालिंगी]]
#[[माजरेवरवट]]
#[[मानसपुरी]]
#[[मंगलसांगवी]]
#[[मांगनळी (कंधार)]]
#[[मारशिवणी]]
#[[मासळगा]]
#[[मोहिजा]]
#[[मुंडेवाडी तर्फे खंडोबाची]]
#[[नागळगाव]]
#[[नंदनशिवणी]]
#[[नंदनवन]]
#[[नारनाळी]]
#[[नवघरवाडी]]
#[[नवरंगपुरा]]
#[[नावांड्याचीवाडी]]
#[[उस्माननगर]]
#[[पाणभोशी]]
#[[पांगरा (कंधार)]]
#[[पाणशेवडी]]
#[[परांडा (कंधार)]]
#[[पाताळगंगा]]
#[[पेठवडज]]
#[[फुलवळ]]
#[[पिंपळ्यांचीवाडी]]
#[[पोखरणी (कंधार)]]
#[[राहटी (कंधार)]]
#[[रामानाईकतांडा]]
#[[राऊतखेडा]]
#[[रूई (कंधार)]]
#[[संगमवाडी]]
#[[संगुचीवाडी]]
#[[सावरगावनिपाणी]]
#[[सावळेश्वर (कंधार)]]
#[[शेकापूर (कंधार)]]
#[[शेल्लाळीवाडी]]
#[[शिरढोण (कंधार)]]
#[[शिरसी बुद्रुक]]
#[[शिरसी खुर्द]]
#[[शिरूर (कंधार)]]
#[[श्रीगणवाडी]]
#[[सोमठाणा (कंधार)]]
#[[तळ्याचीवाडी]]
#[[तेलंगवाडी (कंधार)]]
#[[तेळुर]]
#[[टोकवाडी (कंधार)]]
#[[उमरगाखोजण]]
#[[उंबज]]
#[[वहाड]]
#[[वाखरड]]
#[[वंजारवाडी (कंधार)]]
#[[वारवंट]]
#[[येळुर (कंधार)]]
==हे सुद्धा पहा==
*[[कंधारचा किल्ला]]
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
मौजे- पानभोशी ता. कंधार जि. नांदेड
येथे महादेव मंदिर असून पानभोशी गावात जुने मठ आहे.
* तसेच मौजे फुळवळ व कंधारेवाडी यांच्या सीमेवर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी बारस मध्ये पाच दिवस शिवभक्त उपहास व मोठी यात्रा भरते.
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
==बाह्य दुवे==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{नांदेड जिल्ह्यातील तालुके}}
कंधार शहर हे अतिशय प्राचीन शहर असून तिथे एक भूइकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यात खोदकाम करत असतांना अनेक प्राचिन शील्प सापडतात आणि त्या मुर्त्याच्या आजही शासनाच्या मार्फत संवर्धन केल्या जात नाही.
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
me0to6d3xfexmbqe553sa61y3q6fdna
2690128
2690117
2026-06-19T17:04:04Z
~2026-24679-89
182431
2690128
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|कंदहार}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = कंधार
|इतर_नाव = पांचालपूरी
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 18|अक्षांशमिनिटे = 52|अक्षांशसेकंद =23
|रेखांश= 77|रेखांशमिनिटे=11 |रेखांशसेकंद= 25
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = नांदेड नांदेड <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ = नगराध्यक्ष
|नेता_नाव_१ = श्री. अरविंद नळगे
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = श्यामसुंदर शिंदे
|संसदीय_मतदारसंघ = लातूर
|विधानसभा_मतदारसंघ = [[लोहा विधानसभा मतदारसंघ]]
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = +०२४६२
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड = MH26
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''कंधार''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. येथील लोकसंख्या सुमारे ३०,००० आहे.<ref>[http://censusindia.gov.in/towns/mah_towns.pdf]</ref>
* [[कंधारचा किल्ला|कंधाराचा भुईकोट किल्ला]] प्रसिद्ध आहे.
कंधारचे पूर्वीचे नाव '''पांचालपूरी''' असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे.
==तालुक्यातील गावे==
#[[आबुळगा]]
#[[आळेगाव (कंधार)]]
#[[आनंदवाडी (कंधार)]]
#[[औरळ]]
#[[बाबुळगाव (कंधार)]]
#[[बाचोटी]]
#[[बहादरपुरा]]
#[[बलंतवाडी]]
#[[बामणी पीके]]
#[[बारुळ]]
#[[भंडारकुमठ्याचीवाडी]]
#[[भेंडेवाडी (कंधार)]]
#[[भुकमरी]]
#[[भुत्याचीवाडी]]
#[[बिजेवाडी]]
#[[बिंदा]]
#[[बोळका]]
#[[बोरीबुद्रुक (कंधार)]]
#[[बोरीखुर्द (कंधार)]]
#[[ब्रम्हवाडी (कंधार)]]
#[[चौकी (कंधार)]]
#[[चौकीधरणपुरी]]
#[[चौकीपाया]]
#[[चिखलभोसी]]
#[[चिखली (कंधार)]]
#[[चिंचोळी पीके]]
#[[दहीकाळांबा]]
#[[दैठाणा (कंधार)]]
#[[दाताळा]]
#[[देवाईचीवाडी]]
#[[धानोरा (कंधार)]]
#[[धर्मापुरीमाजरे]]
#[[दिग्रस बुद्रुक (कंधार)]]
#[[दिग्रस खुर्द]]
#[[दिंडा]]
#[[गांधीनगर (कंधार)]]
#[[गगनबीड]]
#[[गौळ (कंधार)]]
#[[घागरदरवाडी]]
#[[घोडज]]
#[[घुबडवाडी]]
#[[गोगदरी]]
#[[गोणार]]
#[[गुलाबवाडी]]
#[[गुंदा]]
#[[गुंटुर (कंधार)]]
#[[गुत्तेवाडी]]
#[[हाडोळी बीएस]]
#[[हळदा (कंधार)]]
#[[हणमंतवाडी]]
#[[हरबळ पीके]]
#[[हासुळ]]
#[[हातकायळ]]
#[[हिपरगा शादीवन]]
#[[हिस्सेऔरळ]]
#[[इमामवाडी]]
#[[जाकापूर (कंधार)]]
#[[जंगमवाडी (कंधार)]]
#[[काळका]]
#[[कल्लाळी]]
#[[कांधरेवाडी]]
#[[करतळा]]
#[[काथांडोह]]
#[[कटकळंबा]]
#[[कौठा (कंधार)]]
#[[कौठावाडी]]
#[[खांडगावहमीद]]
#[[खुड्याचीवाडी]]
#[[कोटबाजार]]
#[[कुर्ला (कंधार)]]
#[[लडका]]
#[[लालवाडी]]
#[[लाठखुर्द]]
#[[मदाळी]]
#[[महालिंगी]]
#[[माजरेवरवट]]
#[[मानसपुरी]]
#[[मंगलसांगवी]]
#[[मांगनळी (कंधार)]]
#[[मारशिवणी]]
#[[मासळगा]]
#[[मोहिजा]]
#[[मुंडेवाडी तर्फे खंडोबाची]]
#[[नागळगाव]]
#[[नंदनशिवणी]]
#[[नंदनवन]]
#[[नारनाळी]]
#[[नवघरवाडी]]
#[[नवरंगपुरा]]
#[[नावांड्याचीवाडी]]
#[[उस्माननगर]]
#[[पाणभोशी]]
#[[पांगरा (कंधार)]]
#[[पाणशेवडी]]
#[[परांडा (कंधार)]]
#[[पाताळगंगा]]
#[[पेठवडज]]
#[[फुलवळ]]
#[[पिंपळ्यांचीवाडी]]
#[[पोखरणी (कंधार)]]
#[[राहटी (कंधार)]]
#[[रामानाईकतांडा]]
#[[राऊतखेडा]]
#[[रूई (कंधार)]]
#[[संगमवाडी]]
#[[संगुचीवाडी]]
#[[सावरगावनिपाणी]]
#[[सावळेश्वर (कंधार)]]
#[[शेकापूर (कंधार)]]
#[[शेल्लाळीवाडी]]
#[[शिरढोण (कंधार)]]
#[[शिरसी बुद्रुक]]
#[[शिरसी खुर्द]]
#[[शिरूर (कंधार)]]
#[[श्रीगणवाडी]]
#[[सोमठाणा (कंधार)]]
#[[तळ्याचीवाडी]]
#[[तेलंगवाडी (कंधार)]]
#[[तेळुर]]
#[[टोकवाडी (कंधार)]]
#[[उमरगाखोजण]]
#[[उंबज]]
#[[वहाड]]
#[[वाखरड]]
#[[वंजारवाडी (कंधार)]]
#[[वारवंट]]
#[[येळुर (कंधार)]]
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
मौजे- पानभोशी ता. कंधार जि. नांदेड
येथे महादेव मंदिर असून पानभोशी गावात जुने मठ आहे.
* तसेच मौजे फुळवळ व कंधारेवाडी यांच्या सीमेवर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी बारस मध्ये पाच दिवस शिवभक्त उपहास व मोठी यात्रा भरते.
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
==बाह्य दुवे==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{नांदेड जिल्ह्यातील तालुके}}
कंधार शहर हे अतिशय प्राचीन शहर असून तिथे एक भूइकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यात खोदकाम करत असतांना अनेक प्राचिन शील्प सापडतात आणि त्या मुर्त्याच्या आजही शासनाच्या मार्फत संवर्धन केल्या जात नाही.
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
k57vnuwmwwmw61s3ehdk6sk5fe4st68
2690129
2690128
2026-06-19T17:04:27Z
~2026-24679-89
182431
/* जवळपासचे तालुके */
2690129
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|कंदहार}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = कंधार
|इतर_नाव = पांचालपूरी
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 18|अक्षांशमिनिटे = 52|अक्षांशसेकंद =23
|रेखांश= 77|रेखांशमिनिटे=11 |रेखांशसेकंद= 25
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = नांदेड नांदेड <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ = नगराध्यक्ष
|नेता_नाव_१ = श्री. अरविंद नळगे
|नेता_पद_२ = आमदार
|नेता_नाव_२ = श्यामसुंदर शिंदे
|संसदीय_मतदारसंघ = लातूर
|विधानसभा_मतदारसंघ = [[लोहा विधानसभा मतदारसंघ]]
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = कंधार
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = +०२४६२
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड = MH26
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''कंधार''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. येथील लोकसंख्या सुमारे ३०,००० आहे.<ref>[http://censusindia.gov.in/towns/mah_towns.pdf]</ref>
* [[कंधारचा किल्ला|कंधाराचा भुईकोट किल्ला]] प्रसिद्ध आहे.
कंधारचे पूर्वीचे नाव '''पांचालपूरी''' असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे.
==तालुक्यातील गावे==
#[[आबुळगा]]
#[[आळेगाव (कंधार)]]
#[[आनंदवाडी (कंधार)]]
#[[औरळ]]
#[[बाबुळगाव (कंधार)]]
#[[बाचोटी]]
#[[बहादरपुरा]]
#[[बलंतवाडी]]
#[[बामणी पीके]]
#[[बारुळ]]
#[[भंडारकुमठ्याचीवाडी]]
#[[भेंडेवाडी (कंधार)]]
#[[भुकमरी]]
#[[भुत्याचीवाडी]]
#[[बिजेवाडी]]
#[[बिंदा]]
#[[बोळका]]
#[[बोरीबुद्रुक (कंधार)]]
#[[बोरीखुर्द (कंधार)]]
#[[ब्रम्हवाडी (कंधार)]]
#[[चौकी (कंधार)]]
#[[चौकीधरणपुरी]]
#[[चौकीपाया]]
#[[चिखलभोसी]]
#[[चिखली (कंधार)]]
#[[चिंचोळी पीके]]
#[[दहीकाळांबा]]
#[[दैठाणा (कंधार)]]
#[[दाताळा]]
#[[देवाईचीवाडी]]
#[[धानोरा (कंधार)]]
#[[धर्मापुरीमाजरे]]
#[[दिग्रस बुद्रुक (कंधार)]]
#[[दिग्रस खुर्द]]
#[[दिंडा]]
#[[गांधीनगर (कंधार)]]
#[[गगनबीड]]
#[[गौळ (कंधार)]]
#[[घागरदरवाडी]]
#[[घोडज]]
#[[घुबडवाडी]]
#[[गोगदरी]]
#[[गोणार]]
#[[गुलाबवाडी]]
#[[गुंदा]]
#[[गुंटुर (कंधार)]]
#[[गुत्तेवाडी]]
#[[हाडोळी बीएस]]
#[[हळदा (कंधार)]]
#[[हणमंतवाडी]]
#[[हरबळ पीके]]
#[[हासुळ]]
#[[हातकायळ]]
#[[हिपरगा शादीवन]]
#[[हिस्सेऔरळ]]
#[[इमामवाडी]]
#[[जाकापूर (कंधार)]]
#[[जंगमवाडी (कंधार)]]
#[[काळका]]
#[[कल्लाळी]]
#[[कांधरेवाडी]]
#[[करतळा]]
#[[काथांडोह]]
#[[कटकळंबा]]
#[[कौठा (कंधार)]]
#[[कौठावाडी]]
#[[खांडगावहमीद]]
#[[खुड्याचीवाडी]]
#[[कोटबाजार]]
#[[कुर्ला (कंधार)]]
#[[लडका]]
#[[लालवाडी]]
#[[लाठखुर्द]]
#[[मदाळी]]
#[[महालिंगी]]
#[[माजरेवरवट]]
#[[मानसपुरी]]
#[[मंगलसांगवी]]
#[[मांगनळी (कंधार)]]
#[[मारशिवणी]]
#[[मासळगा]]
#[[मोहिजा]]
#[[मुंडेवाडी तर्फे खंडोबाची]]
#[[नागळगाव]]
#[[नंदनशिवणी]]
#[[नंदनवन]]
#[[नारनाळी]]
#[[नवघरवाडी]]
#[[नवरंगपुरा]]
#[[नावांड्याचीवाडी]]
#[[उस्माननगर]]
#[[पाणभोशी]]
#[[पांगरा (कंधार)]]
#[[पाणशेवडी]]
#[[परांडा (कंधार)]]
#[[पाताळगंगा]]
#[[पेठवडज]]
#[[फुलवळ]]
#[[पिंपळ्यांचीवाडी]]
#[[पोखरणी (कंधार)]]
#[[राहटी (कंधार)]]
#[[रामानाईकतांडा]]
#[[राऊतखेडा]]
#[[रूई (कंधार)]]
#[[संगमवाडी]]
#[[संगुचीवाडी]]
#[[सावरगावनिपाणी]]
#[[सावळेश्वर (कंधार)]]
#[[शेकापूर (कंधार)]]
#[[शेल्लाळीवाडी]]
#[[शिरढोण (कंधार)]]
#[[शिरसी बुद्रुक]]
#[[शिरसी खुर्द]]
#[[शिरूर (कंधार)]]
#[[श्रीगणवाडी]]
#[[सोमठाणा (कंधार)]]
#[[तळ्याचीवाडी]]
#[[तेलंगवाडी (कंधार)]]
#[[तेळुर]]
#[[टोकवाडी (कंधार)]]
#[[उमरगाखोजण]]
#[[उंबज]]
#[[वहाड]]
#[[वाखरड]]
#[[वंजारवाडी (कंधार)]]
#[[वारवंट]]
#[[येळुर (कंधार)]]
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
मौजे- पानभोशी ता. कंधार जि. नांदेड
येथे महादेव मंदिर असून पानभोशी गावात जुने मठ आहे.
* तसेच मौजे फुळवळ व कंधारेवाडी यांच्या सीमेवर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी बारस मध्ये पाच दिवस शिवभक्त उपहास व मोठी यात्रा भरते.
==नागरी सुविधा==
==जवळपासचे तालुके==
==हे सुद्धा पहा==
*[[कंधारचा किल्ला]]
==बाह्य दुवे==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{नांदेड जिल्ह्यातील तालुके}}
कंधार शहर हे अतिशय प्राचीन शहर असून तिथे एक भूइकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यात खोदकाम करत असतांना अनेक प्राचिन शील्प सापडतात आणि त्या मुर्त्याच्या आजही शासनाच्या मार्फत संवर्धन केल्या जात नाही.
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
8djfka358llhuyxz88ca6oowd8oht2e
हाजी अली दर्गा
0
32163
2690093
2605833
2026-06-19T16:24:27Z
अभय नातू
206
/* रचना */
2690093
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Hajiali.jpg|400px|thumb|right|हाजी अली]]
[[चित्र:The Haji Ali Causeway.jpg|200px|thumb|right|हाजी अली पायवाट]]
[[भारत]] देशाचे [[मुंबई]] या आर्थिक शहरातील दक्षिणेकडील वरळीचे समुद्रकिनाऱ्यावरील लहानशा बेटावर अतिशय प्रतिष्टीत आणि प्रसिद्ध ठिकाणी '''हाजी अली दर्गा''' (मशीद) आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://travel.cnn.com/mumbai/none/worlds-greatest-city-50-reasons-why-mumbai-no-1-809212/ |title=वर्ल्ड'स ग्रेअटेस्ट सिटी: 50 रिझन्स मुंबई इज नंबर 1 |प्रकाशक=ट्रॅव्हल.सीएनएन.कॉम |दिनांक=३० जानेवारी २०१० | प्राप्त दिनांक=}}</ref> हाजी आली दर्गा हा एक इंडो – इस्लामिक वास्तु कलेचा आदर्श सुंदर नमूना आहे. दंतकथेप्रमाणे दैवी निर्णय होऊन नशिबाचे साथीने ही वास्तु सय्यद पीर हाजी आली शाह बुखारी यांची समाधी निर्मिली आहे.
==पार्श्व भूमी==
हाजी आली दर्गा सन १४३१ मध्ये श्रीमंत मुस्लिम व्यापारी सय्यद पीर हाजी आली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ बांधला होता.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://navrangindia.blogspot.in/2016/01/famous-sufi-shrine-haji-ali-dargah-1431.html |title=इट विल सुन टेक हाल्फ दी अर्लिअर टाईम टू रिच अलाहाबाद फ्रॉम वाराणसी |प्रकाशक=नवरंगइंडिया.ब्लॉगस्पॉट.इन |दिनांक=७ जानेवारी २०१६ |प्राप्त दिनांक= }}{{मृत दुवा|date=August 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref> त्यानि मक्काचे यात्रेस निघण्यापूर्वी त्याचेकडे असणारी सर्व जगभरातील सम्पत्ती बहाल केलेली होती. बुखारी यांनी १५ व्या शतकात बुखारा येथून निरोप घेऊन उझबेकीस्थान वरून जगभर प्रवास करून मुंबई शहरात येऊन राहिले होते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hajialidargah.in/hajiali_history1.html |title= हिस्टरी ऑफ पीर हाजी अली शाह बुखारी |प्रकाशक=हाजीअलीदर्गाह.इन |दिनांक=७ मार्च २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref>
बुखारी यांचे बाबत दंतकथा असी आहे की त्यांनी एकदा रस्त्यावर एक गरीब महिला हातात एक भांडे घेऊन रडत असताना पाहिली. त्यांनी तिला काय झाले असे विचारले. ती म्हणाली मी चालताना अडखळले आणि तेलाचे भांडे माझे हातातून पडले व सर्व तेल मातीत सांडले आहे. मी रिक्त हस्ते गेले तर माझा नवरा मला चाबकाने झोडून काढेल म्हणून भीती वाटते आहे. तेल कोठे सांडले ती जागा मला दाखव असे त्यांनी तिला संगितले. ती त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेली. त्यांनी तेथील मातीत जोरात आपली बोटे घुसविली. त्यातून तेल जोरात बाहेर आले. ते तिने आपल्या भांड्यात भरून घेतले आणि अतिशय आनंदाने घरी निघून गेली.
पुढील काळात अनेक कारणांनी ते अडचणीत आले आणि आजारीही पडले. नंतर ते मातेची परवानगी घेऊन भाऊ व इतर नातेवाइकासह भारतात मुंबईत वरळी येथे आले आणि सध्याच्या दर्ग्याच्या विरुद्द बाजूस राहिले. त्यांचा भाऊ परत गेला. त्याचेबरोबर यांनी मातेला पत्र दिले की मी आता माझे पुढील आयुष्यभर येथेच राहून इस्लाम धर्माचा प्रसार करन्यासाठी वेळ खर्च करणार आहे तेव्हा तू मला आता विसरून जा.
त्यांनी त्यांचे मरणापर्यंत प्रार्थणा केली आणि जे जे भेटीसाठी येत त्यांना धर्माचे ज्ञान देणेचे काम केले. त्यांनी त्यांचे अनुयायांना संगितले की माझे मृत्यू नंतर माझे शरीराचे कोठेही दफन करू नका तर ती समुद्रात टाका आणि ज्यांना ती जेथे सापडेल त्यांना तिचे तेथे दफन करुद्या. त्यांची इच्छा अनुयायांनी पूर्ण केली. म्हणून त्यांचे शव ज्या ठिकाणी समुद्र किनाऱ्या वरील लहानस्या बेटाला लागले तेथे हा दर्गा बांधला.
प्रत्येक गुरुवारी आणि शुक्रवारी या पवित्र ठिकाणी अगणित तीर्थयात्रेकरू, अनुयायी या दर्ग्याला भेट देतात. त्यांच्यात धर्म निरपेक्षता असते. आशीर्वाद मिळवण्यासाठी भेट देणारात भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. कांही शुक्रवारी येथे विविध सूफी संगीतकार या दर्ग्यामध्ये कव्वालीचा कार्यक्रम करतात.
==रचना==
हा दर्गा [[वरळी]] येथील समुद्र तटापासून ५०० मीटर आत एका लहान खडकवजा बेटावर बांधलेला आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.themumbaicity.com/2011/12/16/haji-ali-dargah-mumbai |title=हाजी अली दर्गाह मुंबई |प्रकाशक=वेब.अर्काइव्ह.ऑर्ग |दिनांक=१६ डिसेंबर २०११ |प्राप्त दिनांक= |accessdate=2017-03-07 |archive-date=2012-02-04 |archive-url=https://web.archive.org/web/20120204225608/http://www.themumbaicity.com/2011/12/16/haji-ali-dargah-mumbai |url-status=dead }}</ref> हा एक इंडो- इस्लामिक वास्तूकलेचा आदर्श नमूना आहे. हे बेट मुंबई शहराचे महालक्ष्मी मंदिराचे अगदी जवळ म्हणजे एक किमी अंतरावर आहे.
हा दर्गा वादळी वारे, खाऱ्या पाण्याची भरती ओहोटीने हळूहळू झिजत आहे. आठवडा भरातील साधारण ८०००० पर्यटकाच्या रहदारीचाही यावर प्रभाव आहे. सन १९६० आणि १९६४ मध्ये याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. बरेचसे वास्तुकाम २००८ मध्ये पूर्ण केले. त्यासाठी [[राजस्थान]] आणि [[मकराणा]] येथील पांढऱ्या संगमरवराचाचा वापर केलेला आहे. त्यामुळे सर्व दर्गा पांढरा आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hajialidargah.in/hajiali_restore4.html |title= रेस्टोरेशन ऑफ हाजी अली दर्गाह |प्रकाशक=हाजीअलीदर्गाह.इन |दिनांक=७ मार्च २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref>
==हाजी आली जन आंदोलन ==
भारतीय मुस्लिम महिला आंदोलकांनी हाजी अली सर्वासाठी हे आंदोलन छेडले भूमाता ब्रिगेड ने देखील या दर्ग्यात हवे तेथे सर्वांना प्रार्थणा करण्याचा हक्क मिळाला पाहिजे असे आंदोलन छेडले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.mid-day.com/articles/haji-ali-for-all-protests-force-trupti-desai-to-turn-away/17180179 |title= हाजी अली फॉर ऑल: प्रोटेस्टस फोर्स तृप्ती देसाई टू टर्न अवे |प्रकाशक=मिड-डे.कॉम |दिनांक=२९ एप्रिल २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> दी.२६-८ रोजी मुंबई हाय कोर्ट ने महिलाना दर्ग्यात प्रवेश देण्याचा निर्णय दिला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thehindu.com/news/cities/mumbai/Women-can-enter-Haji-Ali-sanctum-rules-HC/article14593111.ece |title=वूमन कॅन एंटर हाजी अली सॅन्क्टम, रूल्स हाय कोर्ट |प्रकाशक=दहिंदू.कॉम|दिनांक=२६ ऑगस्ट २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> या दर्ग्याचे ट्रस्टला सुप्रीम कोर्टाने २४ ऑक्टोबर रोजी महिलाना दर्ग्यात प्रवेश देण्याबाबात आदेश दिला.
==धर्म प्रसिद्धी==
“हाजी आली दर्गा” यावरील “फिजा” या सिनेमात “पिया हाजी आली” हे गीत खूप प्रसिद्ध झालेले आहे.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{मुंबई}}
{{मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे}}
[[वर्ग:मुंबईतील धार्मिक स्थळे]]
nonh2samqkggu819r7tr45318p28k1s
सचिन खेडेकर
0
33488
2690132
2642509
2026-06-19T17:08:00Z
~2026-24679-89
182431
/* */
2690132
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = सचिन खेडेकर
| चित्र = Sachin Khedekar.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक ={{birth date and age|df=y|1965|05|14}}
| जन्म_स्थान = महाराष्ट्रातील वाळवंडा या छोट्याशा गावात ([[पुणे जिल्हा]])
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =आविष्कार
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = कोण होणार करोडपती, [[बंधन (मालिका)|बंधन]]
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''सचिन खेडेकर''' [[मराठी]] चित्रपट तसेच नाटकांतून अभिनय करणारा अभिनेता आहे. ते मराठीतील एक नामवंत अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. अस्तित्त्व, इम्तेहान आणि श्याम बेनेगल यांच्या ''[[नेताजी सुभाषचंद्र बोस: द फरगॉटन हिरो| बोस: द फरगॉटन हिरो]]'' मधिल त्यांचा अभिनय विशेष वाखाणण्या जोगा आहे. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, तेलुगू, तामिळ तथा मल्याळम चित्रपटात सुद्धा भूमिका निभावल्यात.
== कारकीर्द ==
खेडेकर यांनी सुरुवात नाटकांपासुन केली.त्यानंतर ते चित्रपटांत काम करु लागले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/did-you-know/Sachin-Khedekar-started-as-a-theatre-artist/articleshow/14027284.cms|title=Sachin Khedekar started as a theatre artist - टाइम्स ऑफ इंडिया|संकेतस्थळ=द टाइम्स ऑफ इंडिया|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-04-15}}</ref> २००० मध्ये ते श्याम रंग नावाच्या नाटकात होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/magazine/your-week/story/20000320-hindi-play-shyam-rang-in-mumbai-games-people-play-and-the-lover-in-delhi-779459-2000-03-20|title=Hindi play Shyam Rang in Mumbai; Games People Play and The Lover in Delhi|last=March 20|last2=March 20|first2=2000 ISSUE DATE:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-04-15|last3=January 7|first3=2000UPDATED:|last4=Ist|first4=2013 17:58}}</ref>
===दूरदर्शन===
* ''[[इम्तिहान (दूरदर्शन मालिका)|इम्तिहान ]]'' १९९४
* ''[[सैलाब (दूरदर्शन मालिका)|सैलाब ]]'' १९९५
* ''[[थोडा हे थोडे कि जरूरत हे]]''
* ''[[टिचर (दूरदर्शन मालिका)|टिचर ]]''
* ''[[चाळ नावाची वाचाळ वस्ती(दूरदर्शन मालिका डी. डी सह्याद्री वाहिनी)]]''
=== चित्रपट ===
* ''[[काकस्पर्श (मराठी )|काकस्पर्श ]]''
* ''[[कोकणस्थ (मराठी )|कोकणस्थ]]''
* ''[[मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (मराठी )|मी शिवाजीराजे भोसले बोलतोय]]''
* ''[[प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत (मराठी )|प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत ]]''
* ''[[आजचा दिवस माझा (मराठी )|आजचा दिवस माझा ]]''
* ''[[शिक्षणाच्या आईचा घो (मराठी )|शिक्षणाच्या आईचा घो ]]''
* ''[[ फक्त लढ म्हणा (मराठी )|फक्त लढ म्हणा ]]''
==पुरस्कार==
सचिन खेडेकर यांना दूरदर्शनवर ''सैलाब'' या मलिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्क्रिन पुरस्कार मिळाला आहे. तसेच ''कदाचित'' आणि ''[[मी शिवाजीराजे भोसले बोलतोय]]'' या चित्रपटांसाठी देखील त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ''[[नेताजी सुभाषचंद्र बोस: द फरगॉटन हिरो | बोस: द फरगॉटन हिरो]]'' या चित्रपटासाठी त्यांना ऐतिहासिक चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
''घराबाहेर'' या चित्रपटासाठी त्यांना राज्य शासनाचा पूरस्कार मिळाला.
सोनी टी. वी. मराठी वरील ''कोण होइल मराठी करोडपती'' या ''कोन बनेगा करोडपती'' या हिंदी मलिकेवर आधारित असलेल्या मलिकेत सचिन सुत्रसंचालनाचे काम करणार आहे.
{{विस्तार}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:खेडेकर, सचिन}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
osphcz6vibxty9zzs78onh1e1o95b3b
स्टँडर्ड अँड पूअर्स
0
40694
2690146
2046450
2026-06-19T17:20:29Z
अभय नातू
206
वर्ग
2690146
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''स्टँडर्ड अँड पूअर्स''' तथा '''एस अँड पी''' ही [[मॅकग्रॉ हिल्स]] या प्रकाशन संस्थेचा एक विभाग आहे. ही संस्था आर्थिक संशोधनासंबंधीचे निकाल प्रकाशित करते. याशिवाय ही संस्था इतर व्यावसायिक कंपन्यांची बाजारातील पत ठरवते.
[[वर्ग:अमेरिकेतील आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्या]]
[[वर्ग:इ.स. १८६० मधील निर्मिती]]
5j1u235n67zwi3cv8knaz3u44e74wxk
क्रोएशिया
0
47699
2690278
2611887
2026-06-20T07:48:25Z
EUPBR
175066
/* चित्रदालन */
2690278
wikitext
text/x-wiki
{{देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = क्रोएशिया
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये =''Republika Hrvatska''
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = क्रोएशिया गणतंत्र
|राष्ट्र_ध्वज = Flag_of_Croatia.svg
|राष्ट्र_चिन्ह =Coat_of_arms_of_Croatia.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = Europe_location_CRO.png
|राष्ट्र_नकाशा = Hr-map.png
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = [[झाग्रेब]]
|सर्वात_मोठे_शहर = [[झाग्रेब]]
|सरकार_प्रकार = सांसदीय प्रजासत्ताक
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[झोरान मिलानोविच]]
|पंतप्रधान_नाव = [[आंद्रेय प्लेंकोविच]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = ''Lijepa naša domovino''<small><br />''सुंदर आपुली मातृभूमी''</small>
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ८ ऑक्टोबर १९९१
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[क्रोएशियन भाषा|क्रोएशियन]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[क्रोएशिया कुना|कुना]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १२६
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ५६,५९४
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ०.२
|लोकसंख्या_वर्ष = २००९
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १२२
|लोकसंख्या_संख्या = ४४,८९,४०९
|लोकसंख्या_घनता = ८१
|प्रमाण_वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
|यूटीसी_कालविभाग = +१
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ३८५
|आंतरजाल_प्रत्यय = .hr
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = ७८.५३९ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १७,७०३
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''क्रोएशिया''' हा [[युरोप|युरोपातील]] [[बाल्कन]] विभागामधील एक देश आहे. [[झाग्रेब]] ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
== इतिहास ==
क्रोएशिया [[युगोस्लाव्हिया]] ह्या भुतपुर्व देशाचा एक भाग होता, परंतु युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर १५ जानेवारी १९९२ रोजी क्रोएशियाला स्वतंत्र देश म्हणुन आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
<br />[[Image:Breakup of Yugoslavia.gif|left|thumb|305px|युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
----
{{legend|#FE0000|[[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक]]}}
{{legend|#C00000|[[युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक]]; [[सर्बिया आणि मॉंटेनिग्रो]]; [[सर्बिया]]}}
{{legend|#0000FE|[[क्रोएशिया]]}}
{{legend|#FFFF00|[[स्लोव्हेनिया]]}}
{{legend|#800080|[[मॅसिडोनिया]]}}
{{legend|#008000|[[बॉस्निया आणि हर्झगोव्हिना]]}}
{{legend-line|solid 2px #00FE00;|बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये}}
{{legend|#808080|[[मॉंटेनिग्रो]]}}
{{legend|#FF9933|[[कोसोव्हो]]}}]]
{{clear}}
== भूगोल ==
=== चतुःसीमा ===
क्रोएशियाच्या उत्तरेला [[स्लोव्हेनिया]] व [[हंगेरी]], पूर्वेला [[सर्बिया]], दक्षिणेला [[बोस्निया आणि हर्झगोव्हिना]], आग्नेयेला [[मॉंटेनिग्रो]] तर पश्चिमेला [[एड्रियाटिक समुद्र]] आहेत.
=== संस्कृती ===
क्रोशियाची संस्कृती ही ग्रीक, रोमन आणि इल्ल्य्रीअन संस्कृतींनी प्रभावित आहे. सांस्कृतिकदृष्ट्या क्रोशियात दोन सांस्कृतिक गट मानले जाऊ शकतात: मध्य युरोपीय आणि भूमध्यसागरी. ऐतिहासिक काळापासून अनेक प्रभावशाली व्यक्तींची क्रोएशिया जन्मभूमी आहे. त्यांच्यामध्ये ३ नोबेल पुरस्कार विजेत्यांचा समावेश होतो.
== खेळ ==
* [[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
== चित्रदालन ==
<gallery>
चित्र:Hvar hvar 2.jpg|[[Hvar]]
चित्र:Sakarun Bay, Dugi otok, Croatia, 1987.jpg|[[Dugi Otok]]
चित्र:Knin Croatia 01.jpg|Město [[Knin]], ležící na jihu země
चित्र:Krka falls.jpg|[[Národní park Krka]]
चित्र:Dubrovnik-L04-1.jpg|[[Dubrovnik]], město na seznamu světového dědictví UNESCO
चित्र:Senj Croatia.JPG|Přístav ve městě [[Senj]]
चित्र:Makarska from port.jpg|[[Makarska]]
चित्र: Ban Jelačić statue which used to be on the north facing the south and was changed with the breakup of Yugoslavia (13023759645).jpg |[[Záhřeb]]
</gallery>
{{ माहितीचौकट युरोपातील देश}}
[[वर्ग:युरोपातील देश]]
[[वर्ग:युगोस्लाव्हिया]]
4y0lrb74hjk1imncihbtlbd3svi7ryg
इटावा लोकसभा मतदारसंघ
0
51340
2690045
2689621
2026-06-19T12:41:08Z
Abhijitsathe
4193
2690045
wikitext
text/x-wiki
'''इटावा लोकसभा मतदारसंघ''' हा [[भारत|भारताच्या]] ५४३ [[लोकसभा]] [[लोकसभा मतदारसंघांची यादी|मतदारसंघांपैकी]] एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[इटावा]] शहरात स्थित असून येथील दोन [[उत्तर प्रदेश विधानसभा|विधानसभा]] मतदारसंघ [[इटावा जिल्हा|इटावा जिल्ह्यात]], दोन मतदारसंघ [[औरैया जिल्हा|औरैया जिल्ह्यात]] तर उर्वरित एक मतदारसंघ [[कानपूर देहात जिल्हा]]मध्ये आहेत.
== विधानसभा मतदासंघ ==
लोकसभा मतदारसंघ इटावामध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
{| class="wikitable"
! #
! नाव
! जिल्हा
|-
|१
| इटावा
| rowspan=2 | [[इटावा जिल्हा|इटावा]]
|-
|२
| भरथाना
|-
|३
| दिबियापूर
| rowspan=2 | [[औरैया जिल्हा|औरैया]]
|-
|४
| औरैया
|-
|५
| सिकंदरा
| [[कानपूर देहात जिल्हा]]
|}
== खासदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!लोकसभा<br>सत्र
![[खासदार]]
! colspan="2" |पक्ष
|-
| [[१९९१ लोकसभा निवडणुका|१९९१]]
| [[दहावी लोकसभा|दहावी]]
| [[कांशीराम]]
| bgcolor=#0033CC|
| [[बहुजन समाज पक्ष]]
|-
| [[१९९६ लोकसभा निवडणुका|१९९६]]
| [[अकरावी लोकसभा|अकरावी]]
| [[राम सिंह शाक्य]]
| bgcolor=#FF3300|
| [[समाजवादी पक्ष]]
|-
| [[१९९८ लोकसभा निवडणुका|१९९८]]
| [[बारावी लोकसभा|बारावी]]
| [[सुखदा मिश्रा]]
| bgcolor=#F4C430|
| [[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[१९९९ लोकसभा निवडणुका|१९९९]]
| [[तेरावी लोकसभा|तेरावी]]
| rowspan=2 | [[रघुराज सिंह शाक्य]]
| rowspan=3 bgcolor=#FF3300|
| rowspan=3 | [[समाजवादी पक्ष]]
|-
| [[२००४ लोकसभा निवडणुका|२००४]]
| [[चौदावी लोकसभा|चौदावी]]
|-
| [[२००९ लोकसभा निवडणुका|२००९]]
| [[पंधरावी लोकसभा|पंधरावी ]]
| [[प्रेमदास कठेरिया]]
|-
| [[२०१४ लोकसभा निवडणुका|२०१४]]
| [[सोळावी लोकसभा|सोळावी]]
| [[अशोक कुमार डोहारे]]
| rowspan=2 bgcolor=#F4C430|
| rowspan=2 | [[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[२०१९ लोकसभा निवडणुका|२०१९]]
| [[सतरावी लोकसभा|सतरावी]]
| [[राम शंकर कठेरिया]]
|-
| [[२०२४ लोकसभा निवडणुका|२०२४]]
| [[अठरावी लोकसभा|अठरावी]]
| [[जितेंद्र कुमार दोहारे]]
| bgcolor=#FF3300|
| [[समाजवादी पक्ष]]
|}
==हे सुद्धा पहा==
*[[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]
{{उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ}}
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:इटावा जिल्हा]]
[[वर्ग:औरैया जिल्हा]]
[[वर्ग:कानपूर देहात जिल्हा]]
qw8ouxaua1e5tswj6mcdbhzjkdejlqv
कनौज लोकसभा मतदारसंघ
0
51341
2690050
2623314
2026-06-19T13:03:29Z
Abhijitsathe
4193
2690050
wikitext
text/x-wiki
'''कनौज लोकसभा मतदारसंघ''' हा [[भारत|भारताच्या]] ५४३ [[लोकसभा]] [[लोकसभा मतदारसंघांची यादी|मतदारसंघांपैकी]] एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[कनौज]] शहरात स्थित असून येथील तीन [[उत्तर प्रदेश विधानसभा|विधानसभा]] मतदारसंघ [[कनौज जिल्हा|कनौज जिल्ह्यात]], एक मतदारसंघ [[औरैया जिल्हा|औरैया जिल्ह्यात]] तर उर्वरित एक मतदारसंघ [[कानपूर देहात जिल्हा]]मध्ये आहेत.
प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी व चळवळकर्ते [[राममनोहर लोहिया]] [[१९६७ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये येथूनच निवडून आले होते. त्याचबरोबर [[दिल्लीचे मुख्यमंत्री|दिल्लीच्या दिवंगत मुख्यमंत्री]] व वरिष्ठ काँग्रेस नेत्या [[शीला दीक्षित]] देखील १९८४ मध्ये येथून निवडून आल्या होत्या.
== विधानसभा मतदासंघ ==
लोकसभा मतदारसंघ कनौजमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
{| class="wikitable"
! #
! नाव
! जिल्हा
|-
|१
| छिबरामाऊ
| rowspan=3 | [[कनौज जिल्हा|कनौज ]]
|-
|२
| कनौज
|-
|३
| दिबियापूर
|-
|४
| बिधुना
| [[औरैया जिल्हा|औरैया]]
|-
|५
| रसूलाबाद
| [[कानपूर देहात जिल्हा]]
|}
== खासदार ==
१९९९ सालापासून कनौज मतदारसंघ यादव परिवाराचा बालेकिल्ला राहिला आहे. [[मुलायमसिंह यादव]], [[अखिलेश यादव]], [[डिंपल यादव]] येथून अनेकदा निवडून आले आहेत.
{| class="wikitable"
!वर्ष
!लोकसभा<br>सत्र
![[खासदार]]
! colspan="2" |पक्ष
|-
| [[१९९६ लोकसभा निवडणुका|१९९६]]
| [[अकरावी लोकसभा|अकरावी]]
| [[चंद्र भुषण सिंह]]
| bgcolor=#F4C430|
| [[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[१९९८ लोकसभा निवडणुका|१९९८]]
| [[बारावी लोकसभा|बारावी]]
| प्रदीप यादव
| rowspan=7 bgcolor=#F4C430|
| rowspan=7 | [[समाजवादी पक्ष]]
|-
| [[१९९९ लोकसभा निवडणुका|१९९९]]
| [[तेरावी लोकसभा|तेरावी]]
| [[मुलायमसिंह यादव]]
|-
| २००० ^
| [[तेरावी लोकसभा|तेरावी]]
| rowspan=3 | [[अखिलेश यादव]]
|-
| [[२००४ लोकसभा निवडणुका|२००४]]
| [[चौदावी लोकसभा|चौदावी]]
|-
| [[२००९ लोकसभा निवडणुका|२००९]]
| [[पंधरावी लोकसभा|पंधरावी ]]
|-
| २०१२ ^
| [[पंधरावी लोकसभा|पंधरावी]]
| rowspan=2 | [[डिंपल यादव]]
|-
| [[२०१४ लोकसभा निवडणुका|२०१४]]
| [[सोळावी लोकसभा|सोळावी]]
|-
| [[२०१९ लोकसभा निवडणुका|२०१९]]
| [[सतरावी लोकसभा|सतरावी]]
| [[सुब्रत पाठक]]
| bgcolor=#F4C430|
| [[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[२०२४ लोकसभा निवडणुका|२०२४]]
| [[अठरावी लोकसभा|अठरावी]]
| [[अखिलेश यादव]]
| bgcolor=#FF3300|
| [[समाजवादी पक्ष]]
|}
==हे सुद्धा पहा==
*[[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]
{{उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ}}
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:कनौज जिल्हा]]
[[वर्ग:औरैया जिल्हा]]
[[वर्ग:कानपूर देहात जिल्हा]]
13d8h9f8xe547dvzglsut7lsujsvn1c
2690051
2690050
2026-06-19T13:04:21Z
Abhijitsathe
4193
/* खासदार */
2690051
wikitext
text/x-wiki
'''कनौज लोकसभा मतदारसंघ''' हा [[भारत|भारताच्या]] ५४३ [[लोकसभा]] [[लोकसभा मतदारसंघांची यादी|मतदारसंघांपैकी]] एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[कनौज]] शहरात स्थित असून येथील तीन [[उत्तर प्रदेश विधानसभा|विधानसभा]] मतदारसंघ [[कनौज जिल्हा|कनौज जिल्ह्यात]], एक मतदारसंघ [[औरैया जिल्हा|औरैया जिल्ह्यात]] तर उर्वरित एक मतदारसंघ [[कानपूर देहात जिल्हा]]मध्ये आहेत.
प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी व चळवळकर्ते [[राममनोहर लोहिया]] [[१९६७ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये येथूनच निवडून आले होते. त्याचबरोबर [[दिल्लीचे मुख्यमंत्री|दिल्लीच्या दिवंगत मुख्यमंत्री]] व वरिष्ठ काँग्रेस नेत्या [[शीला दीक्षित]] देखील १९८४ मध्ये येथून निवडून आल्या होत्या.
== विधानसभा मतदासंघ ==
लोकसभा मतदारसंघ कनौजमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
{| class="wikitable"
! #
! नाव
! जिल्हा
|-
|१
| छिबरामाऊ
| rowspan=3 | [[कनौज जिल्हा|कनौज ]]
|-
|२
| कनौज
|-
|३
| दिबियापूर
|-
|४
| बिधुना
| [[औरैया जिल्हा|औरैया]]
|-
|५
| रसूलाबाद
| [[कानपूर देहात जिल्हा]]
|}
== खासदार ==
१९९९ सालापासून कनौज मतदारसंघ यादव परिवाराचा बालेकिल्ला राहिला आहे. [[मुलायमसिंह यादव]], [[अखिलेश यादव]], [[डिंपल यादव]] येथून अनेकदा निवडून आले आहेत.
{| class="wikitable"
!वर्ष
!लोकसभा<br>सत्र
![[खासदार]]
! colspan="2" |पक्ष
|-
| [[१९९६ लोकसभा निवडणुका|१९९६]]
| [[अकरावी लोकसभा|अकरावी]]
| [[चंद्रभुषण सिंह]]
| bgcolor=#F4C430|
| [[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[१९९८ लोकसभा निवडणुका|१९९८]]
| [[बारावी लोकसभा|बारावी]]
| प्रदीप यादव
| rowspan=7 bgcolor=#FF3300|
| rowspan=7 | [[समाजवादी पक्ष]]
|-
| [[१९९९ लोकसभा निवडणुका|१९९९]]
| [[तेरावी लोकसभा|तेरावी]]
| [[मुलायमसिंह यादव]]
|-
| २००० ^
| [[तेरावी लोकसभा|तेरावी]]
| rowspan=3 | [[अखिलेश यादव]]
|-
| [[२००४ लोकसभा निवडणुका|२००४]]
| [[चौदावी लोकसभा|चौदावी]]
|-
| [[२००९ लोकसभा निवडणुका|२००९]]
| [[पंधरावी लोकसभा|पंधरावी ]]
|-
| २०१२ ^
| [[पंधरावी लोकसभा|पंधरावी]]
| rowspan=2 | [[डिंपल यादव]]
|-
| [[२०१४ लोकसभा निवडणुका|२०१४]]
| [[सोळावी लोकसभा|सोळावी]]
|-
| [[२०१९ लोकसभा निवडणुका|२०१९]]
| [[सतरावी लोकसभा|सतरावी]]
| [[सुब्रत पाठक]]
| bgcolor=#F4C430|
| [[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[२०२४ लोकसभा निवडणुका|२०२४]]
| [[अठरावी लोकसभा|अठरावी]]
| [[अखिलेश यादव]]
| bgcolor=#FF3300|
| [[समाजवादी पक्ष]]
|}
==हे सुद्धा पहा==
*[[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]
{{उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ}}
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:कनौज जिल्हा]]
[[वर्ग:औरैया जिल्हा]]
[[वर्ग:कानपूर देहात जिल्हा]]
041xacn05uw87e59sgacu9huy2qc1z2
गुरू गोविंदसिंह
0
54921
2690095
2636086
2026-06-19T16:27:11Z
~2026-24679-89
182431
/* मृत्यू/दिव्यत्व */
2690095
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''श्री गुरू गोविंद सिंह''' (२२ डिसेंबर १६६६ - ७ ऑक्टोबर १७०८) हे शिखांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू होते. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ [[गुरू ग्रंथ साहिब]]चे संकलन आणि लिखाण केले. गुरू गोविंद सिंह यांचा असा आदेश होता, '''सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ''' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की, गुरू ग्रंथ साहिबलाच आपला गुरू माना).
ते एक योद्धा, कवी आणि तत्वज्ञानी होते. १६७५ मध्ये, वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे वडील [[गुरू तेग बहादुर]] यांना सम्राट [[औरंगजेब|औरंगजेबाने]] फाशी दिल्यानंतर त्यांना औपचारिकपणे शिखांचे नेते म्हणून स्थापित करण्यात आले. त्यांचे वडील नववे शीख गुरू होते. त्यांच्या हयातीत त्यांचे चार पुत्र मरण पावले - दोन युद्धात आणि दोन मुघल गव्हर्नर [[वजीर खान]] यांनी फाशी दिली.
* [[नांदेड]] शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा [[हुजूर साहिब नांदेड|तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब]] आहे. यामुळे नांदेडला शिखांची [[काशी]] असे म्हणले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात.
गुरू गोविंद सिंग यांनी पवित्र धर्मग्रंथ (ग्रंथ) गुरू ग्रंथ साहिब पूर्ण केला आणि त्यांना गुरू म्हणून पवित्र केले. बचित्तर नाटक हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्याच्या जीवनाविषयी माहितीचा हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. तो दशम ग्रंथाचा एक भाग आहे. दशम ग्रंथ (ग्रंथ), हे गुरू गोविंद सिंग यांच्या कृतींच्या संकलनाचे नाव आहे.
अन्याय, अत्याचार आणि पापांचा अंत करण्यासाठी आणि गरिबांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मुघलांशी 14 युद्धे केली. त्यांनी धर्मासाठी संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला, ज्यासाठी त्यांना 'सर्बंसदानी' (संपूर्ण कुटुंबाचा दाता) असेही म्हणतात. याशिवाय ते कलगीधर, दशमेश, बजनवाले इत्यादी अनेक नावांनी, आडनावांनी आणि उपाधींनीही ओळखले जातात.
गुरू गोविंद सिंग हे जगाच्या यज्ञपरंपरेत अद्वितीय असले तरी ते स्वतः एक महान लेखक, मूळ विचारवंत आणि संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते. त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ रचले. ते विद्वानांचे आश्रयदाते होते. त्यांच्या दरबारात 52 कवी आणि लेखक उपस्थित होते, म्हणूनच त्यांना 'संत शिपाही' असेही संबोधले जात असे. तो भक्ती आणि शक्तीचा अनोखा मिलाफ होता.
त्यांनी नेहमीच प्रेम, सदाचार आणि बंधुत्वाचा संदेश दिला. गुरुजींना कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी त्यांच्या सहनशीलतेने, गोडपणाने आणि सौम्यतेने त्यांचा पराभव केला. माणसाने कोणाला घाबरायचे नाही आणि कोणाला घाबरायचे नाही अशी गुरुजींची श्रद्धा होती. तो आपल्या भाषणात उपदेश करतो, भाई काहूला देत नाही, भीती मानत नाही. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते. त्यांच्या बोलण्यातला गोडवा, साधेपणा, सौजन्य आणि अनास्थेची भावना संहितेने भरलेली होती. धर्माचा मार्ग हाच सत्याचा मार्ग असतो आणि सत्याचा नेहमी विजय होतो हे त्यांच्या जीवनातील पहिले तत्त्वज्ञान होते.
== जन्म व सुरुवातीचे जीवन ==
गुरू गोविंदसिंघ यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पाटणा येथे झाला, जो आता बिहारची राजधानी आहे. ९वे शीख गुरू श्री गुरू तेग बहादूर जी आणि माता गुजरी यांच्या पोटी. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील श्री गुरू तेगबहादूरजी आसाममध्ये धर्मप्रचारासाठी गेले होते. त्यांचे बालपणीचे नाव गोविंद राय होते. ज्या घरात त्यांचा जन्म पटना येथे झाला आणि जिथे त्यांनी पहिली ४ वर्षे घालवली, तिथे आता '''तख्त श्री हरिमंदर जी पटना साहिब''' आहे.
* 1670 मध्ये त्यांचे कुटुंब पुन्हा पंजाबमध्ये आले. मार्च 1672 मध्ये, त्यांचे कुटुंब हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये वसलेल्या चक्क नानकी नावाच्या ठिकाणी गेले. चक्क नानकीला आता आनंदपूर साहिब म्हणतात. येथूनच त्यांचे शिक्षण सुरू झाले. त्याने फारसी, संस्कृत शिकले आणि योद्धा बनण्यासाठी लष्करी कौशल्ये शिकली.
* गोविंद रायजी आनंदपूर साहिबमध्ये दररोज आध्यात्मिक आनंद वाटून घेत असत, मानवामध्ये नैतिकता, निर्भयता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देत. आनंदपूर हे खरे तर आनंदधाम होते. येथे सर्व लोकांना जात, रंग, जात, समुदाय असा भेदभाव न करता समता, समता आणि समरसतेचे अलौकिक ज्ञान मिळत असे. गोविंद जी शांतता, क्षमा आणि सहिष्णुतेची मूर्ती होती.
काश्मिरी पंडितांच्या बळजबरीने धर्मांतर केल्याच्या विरोधात तक्रार घेऊन गुरू तेग बहादूरजींच्या दरबारात आले आणि म्हणाले की आमच्यासमोर एक अट घातली आहे की असा कोणी महापुरुष आहे का? जे लोक इस्लाम स्वीकारू शकले नाहीत आणि स्वतःचा त्याग करू शकतील, मग तुम्ही सर्वांचेही धर्मांतर होणार नाही. गुरू गोविंद सिंग जी त्यावेळी नऊ वर्षांचे होते. ते वडील गुरू तेग बहादूरजींना म्हणाले, तुमच्यापेक्षा मोठा महापुरुष कोण असू शकतो! 11 नोव्हेंबर 1675 रोजी, औरंगजेबाने काश्मिरी पंडितांची तक्रार ऐकून त्यांना सक्तीच्या धर्मांतरापासून वाचवण्यासाठी स्वतः इस्लाम स्वीकारला नाही म्हणून दिल्लीच्या चांदनी चौकात त्यांचे वडील गुरू तेग बहादूर यांचा सार्वजनिकपणे शिरच्छेद केला. यानंतर 29 मार्च 1676 रोजी बैसाखीच्या दिवशी गोविंद सिंग यांना शिखांचे दहावे गुरू घोषित करण्यात आले.
* दहावे गुरू झाल्यानंतरही त्यांचे शिक्षण सुरूच होते. शिक्षणाअंतर्गत त्यांनी लेखन आणि वाचन, घोडेस्वारी आणि लष्करी कौशल्ये शिकली.१६८४ मध्ये त्यांनी चंडी वार रचले. १६८५ पर्यंत ते यमुना नदीच्या काठी पांवटा नावाच्या ठिकाणी राहिले.
गुरू गोविंद सिंग यांना तीन बायका होत्या. 21 जून 1677 रोजी वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचा आनंदपूरपासून 10 किमी अंतरावर बसंतगढ येथे माता जीतोशी विवाह झाला. दोघांनाही तीन मुलगे होते त्यांची नावे होती - जुझार सिंग, जोरावर सिंग, फतेह सिंग.
*4 एप्रिल 1684 रोजी वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचा दुसरा विवाह आनंदपूर येथे माता सुंदरीसोबत झाला. त्यांना अजित सिंह नावाचा मुलगा होता.
*15 एप्रिल 1700 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी माता साहिब देवन यांच्याशी विवाह केला. त्याला मूलबाळ नसले तरी, शीख पंथाच्या पानांवरील त्याचा काळही खूप प्रभावशाली होता.
==आनंदपूर साहिब सोडणे आणि परतणे==
एप्रिल 1685 मध्ये, सिरमौरचे राजा मत प्रकाश यांच्या निमंत्रणावरून, गुरू गोविंद सिंग यांनी त्यांचे निवासस्थान सिरमोर राज्यातील पाँटा शहरात हलवले. सिरमौर स्टेट गॅझेटियरनुसार, राजा भीम चंद यांच्याशी मतभेद झाल्यामुळे गुरुजींना आनंदपूर साहिब सोडावे लागले आणि तेथून ते टोका शहरात गेले. मत प्रकाशने गुरुजींना टोका येथून सिरमोरची राजधानी नाहान येथे आमंत्रित केले. नाहानहून तो पांवट्याला निघाला. गढवालचा राजा फतेह शाह विरुद्ध आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने मत प्रकाशने गुरुजींना आपल्या राज्यात आमंत्रित केले होते. राजा मत प्रकाश यांच्या विनंतीवरून, गुरुजींनी त्यांच्या अनुयायांच्या मदतीने अल्पावधीत पांवटा येथे एक किल्ला बांधला. गुरुजींनी सुमारे तीन वर्षे पांवट्यामध्ये राहून अनेक ग्रंथ रचले. <मजकूरांची सूची>
1687 मध्ये नादौनच्या लढाईत, गुरू गोविंद सिंग, भीम चंद आणि इतर सहयोगी डोंगरी सरदारांच्या सैन्याने अलीफ खान आणि त्याच्या मित्रांच्या सैन्याचा पराभव केला. विचित्र नाटक (गुरू गोविंद सिंग यांनी रचलेले आत्मचरित्र) आणि भट वहीनुसार, गुरू गोविंद सिंग नादौन येथे बांधलेल्या बियास नदीच्या काठावर आठ दिवस राहिले आणि विविध महत्त्वाच्या लष्करी प्रमुखांना भेट दिली.
*भांगणीच्या लढाईनंतर काही दिवसांनी, राणी चंपा (बिलासपूरची विधवा राणी) हिने गुरुजींना आनंदपूर साहिब (किंवा चक नानकी) येथे परत येण्याची विनंती केली, जी गुरुजींनी मान्य केली. नोव्हेंबर १६८८ मध्ये ते आनंदपूर साहिबला परतले.
१६९५ मध्ये दिलावर खान (लाहोरचा मुघल सरदार) याने आपला मुलगा हुसेन खान यांना आनंदपूर साहिबवर हल्ला करण्यासाठी पाठवले. मुघल सैन्याचा पराभव झाला आणि हुसेन खान मारला गेला. हुसेनच्या मृत्यूनंतर दिलावर खानने आपले माणसे जुझार हाडा आणि चंदेल राय यांना शिवालिककडे पाठवले. मात्र, जसवालच्या गजसिंगकडून त्यांचा पराभव झाला. डोंगराळ प्रदेशातील अशा घडामोडी मुघल सम्राट औरंगजेबसाठी चिंतेचे कारण बनल्या आणि त्याने या प्रदेशात मुघल सत्ता पुनर्संचयित करण्यासाठी आपल्या मुलासह सैन्य पाठवले.
==खालसा पंथाची स्थापना==
गुरू गोविंदसिंघ यांच्या नेतृत्वाने शीख समाजाच्या इतिहासात अनेक नवीन घडामोडी घडवून आणल्या. 1699 मध्ये बैसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा, शिख धर्माच्या विधिवत आरंभ केलेल्या अनुयायांचे सामूहिक स्वरूप तयार केले.
शीख समाजाच्या सभेत त्यांनी सर्वांसमोर विचारले, '''कोणाला मस्तकाचा बळी द्यायचा आहे?''' त्याच वेळी एका स्वयंसेवकाने हे मान्य केले आणि गुरू गोविंदसिंघ त्यांना तंबूत घेऊन गेले आणि काही वेळाने रक्ताने माखलेली तलवार घेऊन परतले. गुरूंनी त्या गर्दीतील लोकांना पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि त्याचप्रकारे दुसरा व्यक्ती सहमत झाला आणि त्यांच्याबरोबर गेला, पण जेव्हा तो मंडपातून बाहेर आला तेव्हा त्यांच्या हातात रक्ताने माखलेली तलवार होती. त्याचप्रमाणे जेव्हा पाचवा स्वयंसेवक त्याच्याबरोबर तंबूच्या आत गेला, तेव्हा काही वेळाने गुरू गोविंदसिंघ सर्व जिवंत सेवकांसह परत आले.
त्यांना पंज (५) प्यारे किंवा पहिला खालसा असे नाव दिले.
* त्यानंतर गुरू गोविंदजींनी एक लोखंडी वाडगा घेतला आणि त्यात पाणी आणि साखर मिसळली आणि दुधारी तलवारीने ते विरघळवून त्याचे नाव अमृत ठेवले. पहिल्या 5 खालशांच्या स्थापनेनंतर, त्याला 6 वा खालसा म्हणून नाव देण्यात आले. ज्यानंतर त्याचे नाव गुरू गोविंदराय हे बदलून गुरू गोविंदसिंघ असे ठेवण्यात आले.
त्यांनी खालशासाठी पाच काकरांचे महत्त्व सांगितले आणि सांगितले:- केश, कांगा, कडा, किरपाण, कचेरा.
* येथे 27 डिसेंबर 1704 रोजी छोटे साहिबजादे आणि जोरावर सिंग आणि फतेह सिंगजी हे दोघेही भिंतीवर निवडून आले. जेव्हा गुरुजींना ही परिस्थिती कळली, तेव्हा त्यांनी औरंगजेबाला जफरनामा (विजयाचे पत्र) लिहिले. ज्यामध्ये त्यांनी औरंगजेबाला इशारा दिला की, खालसा पंथ तुमचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी तयार आहे.
8 मे 1705 रोजी '''मुक्तसर''' नावाच्या ठिकाणी मुघलांशी भयंकर युद्ध झाले, ज्यात गुरुजी विजयी झाले. ऑक्टोबर 1706 मध्ये, गुरुजी दक्षिणेस गेले जेथे त्यांना औरंगजेबाच्या मृत्यूची माहिती मिळाली. मरताना औरंगजेबाने तक्रार पत्र लिहिले. ज्याने सर्वस्व लुटले, तो (गुरुजी) फतेहनामा लिहितो आणि ज्याच्याकडे सर्व काही होते तो शिक्षानामा लिहितो हे आश्चर्य वाटते. याचे कारण सत्य होते. गुरुजी नेहमीच जुलूमशाहीविरुद्ध लढले, वैयक्तिक फायद्यासाठी नाही.
== मृत्यू/दिव्यत्व ==
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बहादूरशहाला बादशहा बनण्यास मदत केली. गुरुजी आणि बहादूरशाह यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते, हे संबंध पाहून सीमेचा नवाब वजीतखान घाबरला. म्हणून त्याने २ पठाणांना गुरुजींच्या मागे लावले. या पठाणांनी विश्वासघात करून गुरुजींवर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे गुरुजींना (गुरू गोविंदसिंग जी) [[नांदेड|नांदेड साहिबमध्ये]] साहिबमध्ये 7 ऑक्टोबर, 1708 रोजी दिव्य प्रकाशात लीन झाले.
* शेवटी तुम्हा शिखांना गुरू ग्रंथ साहिब यांना गुरू मानण्यास सांगितले आणि तुम्हीही नतमस्तक झालात.
गुरुजींनंतर माधोदास ज्याला गुरुजींनी शीख बनवले आणि बंडसिंग बहादूर नाव दिले, त्यांनी सीमेवर हल्ला करून जुलमींना वीट मारली.
त्याचप्रमाणे मुहम्मद अब्दुल लतीफ देखील लिहितात की, जेव्हा मी गुरू गोविंद सिंगजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करतो. तेव्हा त्यांच्या कोणत्या पैलूचे वर्णन करावे, हे मला समजत नाही. कधी तो मला महाधिराज, कधी महान दाता, कधी फकीर, कधी गुरू म्हणून दिसतो.
* ७ ऑक्टोबर, १७०८ रोजी गुरू गोविंद सिंग हे [[नांदेड]], [[महाराष्ट्र]] येथे दिव्यत्वात लीन झाले.
==लिखाण==
शिखांचे दहावे गुरू असण्यासोबतच गुरुजी हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक नेता, मूळ विचारवंत आणि संस्कृत, ब्रज भाषा, पर्शियन यासह अनेक भाषांचे जाणकार होते. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते.
गुरू गोविंद सिंग यांनी त्यांच्या हयातीत अनेक सृष्टी केली, ज्यांची छोटी छोटी पुस्तके तयार झाली. ते गेल्यानंतर त्यांची पत्नी माता सुंदरी यांच्या सांगण्यावरून भाई मणिसिंग खालसा आणि इतर खालसा बांधवांनी त्यांचे सर्व लेखन एकत्र करून एका खंडात ठेवले.
कट्टर आर्यसमाजी असलेले लाला दौलतराय गुरू गोविंदजींबद्दल लिहितात, 'मी स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, परमहंस इत्यादींबद्दल खूप काही लिहू शकतो, पण जे परिपूर्ण पुरुष आहेत त्यांच्याबद्दल मी लिहू शकत नाही. मला गुरू गोविंद सिंगमध्ये परिपूर्ण माणसाचे सर्व गुण दिसतात.' म्हणून लाला दौलतराय यांनी गुरू गोविंद सिंगजींबद्दल पूर्ण पुरुष नावाचे एक चांगले पुस्तक लिहिले आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:शीख गुरू|गोबिंदसिंग]]
[[वर्ग:इ.स. १६६६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७०८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पंजाबी व्यक्ती]]
f7194ghpiasiya2ynwfewlrk3w6a45g
2690096
2690095
2026-06-19T16:27:54Z
~2026-24679-89
182431
/* मृत्यू/दिव्यत्व */
2690096
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''श्री गुरू गोविंद सिंह''' (२२ डिसेंबर १६६६ - ७ ऑक्टोबर १७०८) हे शिखांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू होते. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ [[गुरू ग्रंथ साहिब]]चे संकलन आणि लिखाण केले. गुरू गोविंद सिंह यांचा असा आदेश होता, '''सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ''' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की, गुरू ग्रंथ साहिबलाच आपला गुरू माना).
ते एक योद्धा, कवी आणि तत्वज्ञानी होते. १६७५ मध्ये, वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे वडील [[गुरू तेग बहादुर]] यांना सम्राट [[औरंगजेब|औरंगजेबाने]] फाशी दिल्यानंतर त्यांना औपचारिकपणे शिखांचे नेते म्हणून स्थापित करण्यात आले. त्यांचे वडील नववे शीख गुरू होते. त्यांच्या हयातीत त्यांचे चार पुत्र मरण पावले - दोन युद्धात आणि दोन मुघल गव्हर्नर [[वजीर खान]] यांनी फाशी दिली.
* [[नांदेड]] शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा [[हुजूर साहिब नांदेड|तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब]] आहे. यामुळे नांदेडला शिखांची [[काशी]] असे म्हणले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात.
गुरू गोविंद सिंग यांनी पवित्र धर्मग्रंथ (ग्रंथ) गुरू ग्रंथ साहिब पूर्ण केला आणि त्यांना गुरू म्हणून पवित्र केले. बचित्तर नाटक हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्याच्या जीवनाविषयी माहितीचा हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. तो दशम ग्रंथाचा एक भाग आहे. दशम ग्रंथ (ग्रंथ), हे गुरू गोविंद सिंग यांच्या कृतींच्या संकलनाचे नाव आहे.
अन्याय, अत्याचार आणि पापांचा अंत करण्यासाठी आणि गरिबांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मुघलांशी 14 युद्धे केली. त्यांनी धर्मासाठी संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला, ज्यासाठी त्यांना 'सर्बंसदानी' (संपूर्ण कुटुंबाचा दाता) असेही म्हणतात. याशिवाय ते कलगीधर, दशमेश, बजनवाले इत्यादी अनेक नावांनी, आडनावांनी आणि उपाधींनीही ओळखले जातात.
गुरू गोविंद सिंग हे जगाच्या यज्ञपरंपरेत अद्वितीय असले तरी ते स्वतः एक महान लेखक, मूळ विचारवंत आणि संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते. त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ रचले. ते विद्वानांचे आश्रयदाते होते. त्यांच्या दरबारात 52 कवी आणि लेखक उपस्थित होते, म्हणूनच त्यांना 'संत शिपाही' असेही संबोधले जात असे. तो भक्ती आणि शक्तीचा अनोखा मिलाफ होता.
त्यांनी नेहमीच प्रेम, सदाचार आणि बंधुत्वाचा संदेश दिला. गुरुजींना कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी त्यांच्या सहनशीलतेने, गोडपणाने आणि सौम्यतेने त्यांचा पराभव केला. माणसाने कोणाला घाबरायचे नाही आणि कोणाला घाबरायचे नाही अशी गुरुजींची श्रद्धा होती. तो आपल्या भाषणात उपदेश करतो, भाई काहूला देत नाही, भीती मानत नाही. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते. त्यांच्या बोलण्यातला गोडवा, साधेपणा, सौजन्य आणि अनास्थेची भावना संहितेने भरलेली होती. धर्माचा मार्ग हाच सत्याचा मार्ग असतो आणि सत्याचा नेहमी विजय होतो हे त्यांच्या जीवनातील पहिले तत्त्वज्ञान होते.
== जन्म व सुरुवातीचे जीवन ==
गुरू गोविंदसिंघ यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पाटणा येथे झाला, जो आता बिहारची राजधानी आहे. ९वे शीख गुरू श्री गुरू तेग बहादूर जी आणि माता गुजरी यांच्या पोटी. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील श्री गुरू तेगबहादूरजी आसाममध्ये धर्मप्रचारासाठी गेले होते. त्यांचे बालपणीचे नाव गोविंद राय होते. ज्या घरात त्यांचा जन्म पटना येथे झाला आणि जिथे त्यांनी पहिली ४ वर्षे घालवली, तिथे आता '''तख्त श्री हरिमंदर जी पटना साहिब''' आहे.
* 1670 मध्ये त्यांचे कुटुंब पुन्हा पंजाबमध्ये आले. मार्च 1672 मध्ये, त्यांचे कुटुंब हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये वसलेल्या चक्क नानकी नावाच्या ठिकाणी गेले. चक्क नानकीला आता आनंदपूर साहिब म्हणतात. येथूनच त्यांचे शिक्षण सुरू झाले. त्याने फारसी, संस्कृत शिकले आणि योद्धा बनण्यासाठी लष्करी कौशल्ये शिकली.
* गोविंद रायजी आनंदपूर साहिबमध्ये दररोज आध्यात्मिक आनंद वाटून घेत असत, मानवामध्ये नैतिकता, निर्भयता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देत. आनंदपूर हे खरे तर आनंदधाम होते. येथे सर्व लोकांना जात, रंग, जात, समुदाय असा भेदभाव न करता समता, समता आणि समरसतेचे अलौकिक ज्ञान मिळत असे. गोविंद जी शांतता, क्षमा आणि सहिष्णुतेची मूर्ती होती.
काश्मिरी पंडितांच्या बळजबरीने धर्मांतर केल्याच्या विरोधात तक्रार घेऊन गुरू तेग बहादूरजींच्या दरबारात आले आणि म्हणाले की आमच्यासमोर एक अट घातली आहे की असा कोणी महापुरुष आहे का? जे लोक इस्लाम स्वीकारू शकले नाहीत आणि स्वतःचा त्याग करू शकतील, मग तुम्ही सर्वांचेही धर्मांतर होणार नाही. गुरू गोविंद सिंग जी त्यावेळी नऊ वर्षांचे होते. ते वडील गुरू तेग बहादूरजींना म्हणाले, तुमच्यापेक्षा मोठा महापुरुष कोण असू शकतो! 11 नोव्हेंबर 1675 रोजी, औरंगजेबाने काश्मिरी पंडितांची तक्रार ऐकून त्यांना सक्तीच्या धर्मांतरापासून वाचवण्यासाठी स्वतः इस्लाम स्वीकारला नाही म्हणून दिल्लीच्या चांदनी चौकात त्यांचे वडील गुरू तेग बहादूर यांचा सार्वजनिकपणे शिरच्छेद केला. यानंतर 29 मार्च 1676 रोजी बैसाखीच्या दिवशी गोविंद सिंग यांना शिखांचे दहावे गुरू घोषित करण्यात आले.
* दहावे गुरू झाल्यानंतरही त्यांचे शिक्षण सुरूच होते. शिक्षणाअंतर्गत त्यांनी लेखन आणि वाचन, घोडेस्वारी आणि लष्करी कौशल्ये शिकली.१६८४ मध्ये त्यांनी चंडी वार रचले. १६८५ पर्यंत ते यमुना नदीच्या काठी पांवटा नावाच्या ठिकाणी राहिले.
गुरू गोविंद सिंग यांना तीन बायका होत्या. 21 जून 1677 रोजी वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचा आनंदपूरपासून 10 किमी अंतरावर बसंतगढ येथे माता जीतोशी विवाह झाला. दोघांनाही तीन मुलगे होते त्यांची नावे होती - जुझार सिंग, जोरावर सिंग, फतेह सिंग.
*4 एप्रिल 1684 रोजी वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचा दुसरा विवाह आनंदपूर येथे माता सुंदरीसोबत झाला. त्यांना अजित सिंह नावाचा मुलगा होता.
*15 एप्रिल 1700 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी माता साहिब देवन यांच्याशी विवाह केला. त्याला मूलबाळ नसले तरी, शीख पंथाच्या पानांवरील त्याचा काळही खूप प्रभावशाली होता.
==आनंदपूर साहिब सोडणे आणि परतणे==
एप्रिल 1685 मध्ये, सिरमौरचे राजा मत प्रकाश यांच्या निमंत्रणावरून, गुरू गोविंद सिंग यांनी त्यांचे निवासस्थान सिरमोर राज्यातील पाँटा शहरात हलवले. सिरमौर स्टेट गॅझेटियरनुसार, राजा भीम चंद यांच्याशी मतभेद झाल्यामुळे गुरुजींना आनंदपूर साहिब सोडावे लागले आणि तेथून ते टोका शहरात गेले. मत प्रकाशने गुरुजींना टोका येथून सिरमोरची राजधानी नाहान येथे आमंत्रित केले. नाहानहून तो पांवट्याला निघाला. गढवालचा राजा फतेह शाह विरुद्ध आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने मत प्रकाशने गुरुजींना आपल्या राज्यात आमंत्रित केले होते. राजा मत प्रकाश यांच्या विनंतीवरून, गुरुजींनी त्यांच्या अनुयायांच्या मदतीने अल्पावधीत पांवटा येथे एक किल्ला बांधला. गुरुजींनी सुमारे तीन वर्षे पांवट्यामध्ये राहून अनेक ग्रंथ रचले. <मजकूरांची सूची>
1687 मध्ये नादौनच्या लढाईत, गुरू गोविंद सिंग, भीम चंद आणि इतर सहयोगी डोंगरी सरदारांच्या सैन्याने अलीफ खान आणि त्याच्या मित्रांच्या सैन्याचा पराभव केला. विचित्र नाटक (गुरू गोविंद सिंग यांनी रचलेले आत्मचरित्र) आणि भट वहीनुसार, गुरू गोविंद सिंग नादौन येथे बांधलेल्या बियास नदीच्या काठावर आठ दिवस राहिले आणि विविध महत्त्वाच्या लष्करी प्रमुखांना भेट दिली.
*भांगणीच्या लढाईनंतर काही दिवसांनी, राणी चंपा (बिलासपूरची विधवा राणी) हिने गुरुजींना आनंदपूर साहिब (किंवा चक नानकी) येथे परत येण्याची विनंती केली, जी गुरुजींनी मान्य केली. नोव्हेंबर १६८८ मध्ये ते आनंदपूर साहिबला परतले.
१६९५ मध्ये दिलावर खान (लाहोरचा मुघल सरदार) याने आपला मुलगा हुसेन खान यांना आनंदपूर साहिबवर हल्ला करण्यासाठी पाठवले. मुघल सैन्याचा पराभव झाला आणि हुसेन खान मारला गेला. हुसेनच्या मृत्यूनंतर दिलावर खानने आपले माणसे जुझार हाडा आणि चंदेल राय यांना शिवालिककडे पाठवले. मात्र, जसवालच्या गजसिंगकडून त्यांचा पराभव झाला. डोंगराळ प्रदेशातील अशा घडामोडी मुघल सम्राट औरंगजेबसाठी चिंतेचे कारण बनल्या आणि त्याने या प्रदेशात मुघल सत्ता पुनर्संचयित करण्यासाठी आपल्या मुलासह सैन्य पाठवले.
==खालसा पंथाची स्थापना==
गुरू गोविंदसिंघ यांच्या नेतृत्वाने शीख समाजाच्या इतिहासात अनेक नवीन घडामोडी घडवून आणल्या. 1699 मध्ये बैसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा, शिख धर्माच्या विधिवत आरंभ केलेल्या अनुयायांचे सामूहिक स्वरूप तयार केले.
शीख समाजाच्या सभेत त्यांनी सर्वांसमोर विचारले, '''कोणाला मस्तकाचा बळी द्यायचा आहे?''' त्याच वेळी एका स्वयंसेवकाने हे मान्य केले आणि गुरू गोविंदसिंघ त्यांना तंबूत घेऊन गेले आणि काही वेळाने रक्ताने माखलेली तलवार घेऊन परतले. गुरूंनी त्या गर्दीतील लोकांना पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि त्याचप्रकारे दुसरा व्यक्ती सहमत झाला आणि त्यांच्याबरोबर गेला, पण जेव्हा तो मंडपातून बाहेर आला तेव्हा त्यांच्या हातात रक्ताने माखलेली तलवार होती. त्याचप्रमाणे जेव्हा पाचवा स्वयंसेवक त्याच्याबरोबर तंबूच्या आत गेला, तेव्हा काही वेळाने गुरू गोविंदसिंघ सर्व जिवंत सेवकांसह परत आले.
त्यांना पंज (५) प्यारे किंवा पहिला खालसा असे नाव दिले.
* त्यानंतर गुरू गोविंदजींनी एक लोखंडी वाडगा घेतला आणि त्यात पाणी आणि साखर मिसळली आणि दुधारी तलवारीने ते विरघळवून त्याचे नाव अमृत ठेवले. पहिल्या 5 खालशांच्या स्थापनेनंतर, त्याला 6 वा खालसा म्हणून नाव देण्यात आले. ज्यानंतर त्याचे नाव गुरू गोविंदराय हे बदलून गुरू गोविंदसिंघ असे ठेवण्यात आले.
त्यांनी खालशासाठी पाच काकरांचे महत्त्व सांगितले आणि सांगितले:- केश, कांगा, कडा, किरपाण, कचेरा.
* येथे 27 डिसेंबर 1704 रोजी छोटे साहिबजादे आणि जोरावर सिंग आणि फतेह सिंगजी हे दोघेही भिंतीवर निवडून आले. जेव्हा गुरुजींना ही परिस्थिती कळली, तेव्हा त्यांनी औरंगजेबाला जफरनामा (विजयाचे पत्र) लिहिले. ज्यामध्ये त्यांनी औरंगजेबाला इशारा दिला की, खालसा पंथ तुमचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी तयार आहे.
8 मे 1705 रोजी '''मुक्तसर''' नावाच्या ठिकाणी मुघलांशी भयंकर युद्ध झाले, ज्यात गुरुजी विजयी झाले. ऑक्टोबर 1706 मध्ये, गुरुजी दक्षिणेस गेले जेथे त्यांना औरंगजेबाच्या मृत्यूची माहिती मिळाली. मरताना औरंगजेबाने तक्रार पत्र लिहिले. ज्याने सर्वस्व लुटले, तो (गुरुजी) फतेहनामा लिहितो आणि ज्याच्याकडे सर्व काही होते तो शिक्षानामा लिहितो हे आश्चर्य वाटते. याचे कारण सत्य होते. गुरुजी नेहमीच जुलूमशाहीविरुद्ध लढले, वैयक्तिक फायद्यासाठी नाही.
== मृत्यू/दिव्यत्व ==
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बहादूरशहाला बादशहा बनण्यास मदत केली. गुरुजी आणि बहादूरशाह यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते, हे संबंध पाहून सीमेचा नवाब वजीतखान घाबरला. म्हणून त्याने २ पठाणांना गुरुजींच्या मागे लावले. या पठाणांनी विश्वासघात करून गुरुजींवर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे गुरुजींना (गुरू गोविंदसिंग जी) [[नांदेड|नांदेड साहिबमध्ये]] 7 ऑक्टोबर, 1708 या दिवशी दिव्य प्रकाशात लीन झाले.
* शेवटी तुम्हा शिखांना गुरू ग्रंथ साहिब यांना गुरू मानण्यास सांगितले आणि तुम्हीही नतमस्तक झालात.
गुरुजींनंतर माधोदास ज्याला गुरुजींनी शीख बनवले आणि बंडसिंग बहादूर नाव दिले, त्यांनी सीमेवर हल्ला करून जुलमींना वीट मारली.
त्याचप्रमाणे मुहम्मद अब्दुल लतीफ देखील लिहितात की, जेव्हा मी गुरू गोविंद सिंगजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करतो. तेव्हा त्यांच्या कोणत्या पैलूचे वर्णन करावे, हे मला समजत नाही. कधी तो मला महाधिराज, कधी महान दाता, कधी फकीर, कधी गुरू म्हणून दिसतो.
* ७ ऑक्टोबर, १७०८ रोजी गुरू गोविंद सिंग हे [[नांदेड]], [[महाराष्ट्र]] येथे दिव्यत्वात लीन झाले.
==लिखाण==
शिखांचे दहावे गुरू असण्यासोबतच गुरुजी हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक नेता, मूळ विचारवंत आणि संस्कृत, ब्रज भाषा, पर्शियन यासह अनेक भाषांचे जाणकार होते. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते.
गुरू गोविंद सिंग यांनी त्यांच्या हयातीत अनेक सृष्टी केली, ज्यांची छोटी छोटी पुस्तके तयार झाली. ते गेल्यानंतर त्यांची पत्नी माता सुंदरी यांच्या सांगण्यावरून भाई मणिसिंग खालसा आणि इतर खालसा बांधवांनी त्यांचे सर्व लेखन एकत्र करून एका खंडात ठेवले.
कट्टर आर्यसमाजी असलेले लाला दौलतराय गुरू गोविंदजींबद्दल लिहितात, 'मी स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, परमहंस इत्यादींबद्दल खूप काही लिहू शकतो, पण जे परिपूर्ण पुरुष आहेत त्यांच्याबद्दल मी लिहू शकत नाही. मला गुरू गोविंद सिंगमध्ये परिपूर्ण माणसाचे सर्व गुण दिसतात.' म्हणून लाला दौलतराय यांनी गुरू गोविंद सिंगजींबद्दल पूर्ण पुरुष नावाचे एक चांगले पुस्तक लिहिले आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:शीख गुरू|गोबिंदसिंग]]
[[वर्ग:इ.स. १६६६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७०८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पंजाबी व्यक्ती]]
1t65pnzc5figc73zrr4ig9tegjtrq02
2690099
2690096
2026-06-19T16:28:33Z
~2026-24679-89
182431
2690099
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''श्री गुरू गोविंद सिंह''' (२२ डिसेंबर १६६६ - ७ ऑक्टोबर १७०८) हे शिखांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू होते. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ [[गुरू ग्रंथ साहिब]]चे संकलन आणि लिखाण केले. गुरू गोविंद सिंह यांचा असा आदेश होता, '''सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ''' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की, गुरू ग्रंथ साहिबलाच आपला गुरू माना).
ते एक योद्धा, कवी आणि तत्वज्ञानी होते. १६७५ मध्ये, वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे वडील [[गुरू तेग बहादुर]] यांना सम्राट [[औरंगजेब|औरंगजेबाने]] फाशी दिल्यानंतर त्यांना औपचारिकपणे शिखांचे नेते म्हणून स्थापित करण्यात आले. त्यांचे वडील नववे शीख गुरू होते. त्यांच्या हयातीत त्यांचे चार पुत्र मरण पावले - दोन युद्धात आणि दोन मुघल गव्हर्नर [[वजीर खान]] यांनी फाशी दिली.
* [[नांदेड]] शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा [[हुजूर साहिब नांदेड|तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब]] आहे. यामुळे नांदेडला शिखांची [[काशी]] असे म्हणले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात.
गुरू गोविंद सिंग यांनी पवित्र धर्मग्रंथ (ग्रंथ) गुरू ग्रंथ साहिब पूर्ण केला आणि त्यांना गुरू म्हणून पवित्र केले. बचित्तर नाटक हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्याच्या जीवनाविषयी माहितीचा हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. तो दशम ग्रंथाचा एक भाग आहे. दशम ग्रंथ (ग्रंथ), हे गुरू गोविंद सिंग यांच्या कृतींच्या संकलनाचे नाव आहे.
अन्याय, अत्याचार आणि पापांचा अंत करण्यासाठी आणि गरिबांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मुघलांशी 14 युद्धे केली. त्यांनी धर्मासाठी संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला, ज्यासाठी त्यांना 'सर्बंसदानी' (संपूर्ण कुटुंबाचा दाता) असेही म्हणतात. याशिवाय ते कलगीधर, दशमेश, बजनवाले इत्यादी अनेक नावांनी, आडनावांनी आणि उपाधींनीही ओळखले जातात.
गुरू गोविंद सिंग हे जगाच्या यज्ञपरंपरेत अद्वितीय असले तरी ते स्वतः एक महान लेखक, मूळ विचारवंत आणि संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते. त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ रचले. ते विद्वानांचे आश्रयदाते होते. त्यांच्या दरबारात 52 कवी आणि लेखक उपस्थित होते, म्हणूनच त्यांना 'संत शिपाही' असेही संबोधले जात असे. तो भक्ती आणि शक्तीचा अनोखा मिलाफ होता.
त्यांनी नेहमीच प्रेम, सदाचार आणि बंधुत्वाचा संदेश दिला. गुरुजींना कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी त्यांच्या सहनशीलतेने, गोडपणाने आणि सौम्यतेने त्यांचा पराभव केला. माणसाने कोणाला घाबरायचे नाही आणि कोणाला घाबरायचे नाही अशी गुरुजींची श्रद्धा होती. तो आपल्या भाषणात उपदेश करतो, भाई काहूला देत नाही, भीती मानत नाही. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते. त्यांच्या बोलण्यातला गोडवा, साधेपणा, सौजन्य आणि अनास्थेची भावना संहितेने भरलेली होती. धर्माचा मार्ग हाच सत्याचा मार्ग असतो आणि सत्याचा नेहमी विजय होतो हे त्यांच्या जीवनातील पहिले तत्त्वज्ञान होते.
== जन्म व सुरुवातीचे जीवन ==
गुरू गोविंदसिंघ यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पाटणा येथे झाला, जो आता बिहारची राजधानी आहे. ९वे शीख गुरू श्री गुरू तेग बहादूर जी आणि माता गुजरी यांच्या पोटी. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील श्री गुरू तेगबहादूरजी आसाममध्ये धर्मप्रचारासाठी गेले होते. त्यांचे बालपणीचे नाव गोविंद राय होते. ज्या घरात त्यांचा जन्म पटना येथे झाला आणि जिथे त्यांनी पहिली ४ वर्षे घालवली, तिथे आता '''तख्त श्री हरिमंदर जी पटना साहिब''' आहे.
* 1670 मध्ये त्यांचे कुटुंब पुन्हा पंजाबमध्ये आले. मार्च 1672 मध्ये, त्यांचे कुटुंब हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये वसलेल्या चक्क नानकी नावाच्या ठिकाणी गेले. चक्क नानकीला आता आनंदपूर साहिब म्हणतात. येथूनच त्यांचे शिक्षण सुरू झाले. त्याने फारसी, संस्कृत शिकले आणि योद्धा बनण्यासाठी लष्करी कौशल्ये शिकली.
* गोविंद रायजी आनंदपूर साहिबमध्ये दररोज आध्यात्मिक आनंद वाटून घेत असत, मानवामध्ये नैतिकता, निर्भयता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देत. आनंदपूर हे खरे तर आनंदधाम होते. येथे सर्व लोकांना जात, रंग, जात, समुदाय असा भेदभाव न करता समता, समता आणि समरसतेचे अलौकिक ज्ञान मिळत असे. गोविंद जी शांतता, क्षमा आणि सहिष्णुतेची मूर्ती होती.
काश्मिरी पंडितांच्या बळजबरीने धर्मांतर केल्याच्या विरोधात तक्रार घेऊन गुरू तेग बहादूरजींच्या दरबारात आले आणि म्हणाले की आमच्यासमोर एक अट घातली आहे की असा कोणी महापुरुष आहे का? जे लोक इस्लाम स्वीकारू शकले नाहीत आणि स्वतःचा त्याग करू शकतील, मग तुम्ही सर्वांचेही धर्मांतर होणार नाही. गुरू गोविंद सिंग जी त्यावेळी नऊ वर्षांचे होते. ते वडील गुरू तेग बहादूरजींना म्हणाले, तुमच्यापेक्षा मोठा महापुरुष कोण असू शकतो! 11 नोव्हेंबर 1675 रोजी, औरंगजेबाने काश्मिरी पंडितांची तक्रार ऐकून त्यांना सक्तीच्या धर्मांतरापासून वाचवण्यासाठी स्वतः इस्लाम स्वीकारला नाही म्हणून दिल्लीच्या चांदनी चौकात त्यांचे वडील गुरू तेग बहादूर यांचा सार्वजनिकपणे शिरच्छेद केला. यानंतर 29 मार्च 1676 रोजी बैसाखीच्या दिवशी गोविंद सिंग यांना शिखांचे दहावे गुरू घोषित करण्यात आले.
* दहावे गुरू झाल्यानंतरही त्यांचे शिक्षण सुरूच होते. शिक्षणाअंतर्गत त्यांनी लेखन आणि वाचन, घोडेस्वारी आणि लष्करी कौशल्ये शिकली.१६८४ मध्ये त्यांनी चंडी वार रचले. १६८५ पर्यंत ते यमुना नदीच्या काठी पांवटा नावाच्या ठिकाणी राहिले.
गुरू गोविंद सिंग यांना तीन बायका होत्या. 21 जून 1677 रोजी वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचा आनंदपूरपासून 10 किमी अंतरावर बसंतगढ येथे माता जीतोशी विवाह झाला. दोघांनाही तीन मुलगे होते त्यांची नावे होती - जुझार सिंग, जोरावर सिंग, फतेह सिंग.
*4 एप्रिल 1684 रोजी वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचा दुसरा विवाह आनंदपूर येथे माता सुंदरीसोबत झाला. त्यांना अजित सिंह नावाचा मुलगा होता.
*15 एप्रिल 1700 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी माता साहिब देवन यांच्याशी विवाह केला. त्याला मूलबाळ नसले तरी, शीख पंथाच्या पानांवरील त्याचा काळही खूप प्रभावशाली होता.
==आनंदपूर साहिब सोडणे आणि परतणे==
एप्रिल 1685 मध्ये, सिरमौरचे राजा मत प्रकाश यांच्या निमंत्रणावरून, गुरू गोविंद सिंग यांनी त्यांचे निवासस्थान सिरमोर राज्यातील पाँटा शहरात हलवले. सिरमौर स्टेट गॅझेटियरनुसार, राजा भीम चंद यांच्याशी मतभेद झाल्यामुळे गुरुजींना आनंदपूर साहिब सोडावे लागले आणि तेथून ते टोका शहरात गेले. मत प्रकाशने गुरुजींना टोका येथून सिरमोरची राजधानी नाहान येथे आमंत्रित केले. नाहानहून तो पांवट्याला निघाला. गढवालचा राजा फतेह शाह विरुद्ध आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने मत प्रकाशने गुरुजींना आपल्या राज्यात आमंत्रित केले होते. राजा मत प्रकाश यांच्या विनंतीवरून, गुरुजींनी त्यांच्या अनुयायांच्या मदतीने अल्पावधीत पांवटा येथे एक किल्ला बांधला. गुरुजींनी सुमारे तीन वर्षे पांवट्यामध्ये राहून अनेक ग्रंथ रचले. <मजकूरांची सूची>
1687 मध्ये नादौनच्या लढाईत, गुरू गोविंद सिंग, भीम चंद आणि इतर सहयोगी डोंगरी सरदारांच्या सैन्याने अलीफ खान आणि त्याच्या मित्रांच्या सैन्याचा पराभव केला. विचित्र नाटक (गुरू गोविंद सिंग यांनी रचलेले आत्मचरित्र) आणि भट वहीनुसार, गुरू गोविंद सिंग नादौन येथे बांधलेल्या बियास नदीच्या काठावर आठ दिवस राहिले आणि विविध महत्त्वाच्या लष्करी प्रमुखांना भेट दिली.
*भांगणीच्या लढाईनंतर काही दिवसांनी, राणी चंपा (बिलासपूरची विधवा राणी) हिने गुरुजींना आनंदपूर साहिब (किंवा चक नानकी) येथे परत येण्याची विनंती केली, जी गुरुजींनी मान्य केली. नोव्हेंबर १६८८ मध्ये ते आनंदपूर साहिबला परतले.
१६९५ मध्ये दिलावर खान (लाहोरचा मुघल सरदार) याने आपला मुलगा हुसेन खान यांना आनंदपूर साहिबवर हल्ला करण्यासाठी पाठवले. मुघल सैन्याचा पराभव झाला आणि हुसेन खान मारला गेला. हुसेनच्या मृत्यूनंतर दिलावर खानने आपले माणसे जुझार हाडा आणि चंदेल राय यांना शिवालिककडे पाठवले. मात्र, जसवालच्या गजसिंगकडून त्यांचा पराभव झाला. डोंगराळ प्रदेशातील अशा घडामोडी मुघल सम्राट औरंगजेबसाठी चिंतेचे कारण बनल्या आणि त्याने या प्रदेशात मुघल सत्ता पुनर्संचयित करण्यासाठी आपल्या मुलासह सैन्य पाठवले.
==खालसा पंथाची स्थापना==
गुरू गोविंदसिंघ यांच्या नेतृत्वाने शीख समाजाच्या इतिहासात अनेक नवीन घडामोडी घडवून आणल्या. 1699 मध्ये बैसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा, शिख धर्माच्या विधिवत आरंभ केलेल्या अनुयायांचे सामूहिक स्वरूप तयार केले.
शीख समाजाच्या सभेत त्यांनी सर्वांसमोर विचारले, '''कोणाला मस्तकाचा बळी द्यायचा आहे?''' त्याच वेळी एका स्वयंसेवकाने हे मान्य केले आणि गुरू गोविंदसिंघ त्यांना तंबूत घेऊन गेले आणि काही वेळाने रक्ताने माखलेली तलवार घेऊन परतले. गुरूंनी त्या गर्दीतील लोकांना पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि त्याचप्रकारे दुसरा व्यक्ती सहमत झाला आणि त्यांच्याबरोबर गेला, पण जेव्हा तो मंडपातून बाहेर आला तेव्हा त्यांच्या हातात रक्ताने माखलेली तलवार होती. त्याचप्रमाणे जेव्हा पाचवा स्वयंसेवक त्याच्याबरोबर तंबूच्या आत गेला, तेव्हा काही वेळाने गुरू गोविंदसिंघ सर्व जिवंत सेवकांसह परत आले.
त्यांना पंज (५) प्यारे किंवा पहिला खालसा असे नाव दिले.
* त्यानंतर गुरू गोविंदजींनी एक लोखंडी वाडगा घेतला आणि त्यात पाणी आणि साखर मिसळली आणि दुधारी तलवारीने ते विरघळवून त्याचे नाव अमृत ठेवले. पहिल्या 5 खालशांच्या स्थापनेनंतर, त्याला 6 वा खालसा म्हणून नाव देण्यात आले. ज्यानंतर त्याचे नाव गुरू गोविंदराय हे बदलून गुरू गोविंदसिंघ असे ठेवण्यात आले.
त्यांनी खालशासाठी पाच काकरांचे महत्त्व सांगितले आणि सांगितले:- केश, कांगा, कडा, किरपाण, कचेरा.
* येथे 27 डिसेंबर 1704 रोजी छोटे साहिबजादे आणि जोरावर सिंग आणि फतेह सिंगजी हे दोघेही भिंतीवर निवडून आले. जेव्हा गुरुजींना ही परिस्थिती कळली, तेव्हा त्यांनी औरंगजेबाला जफरनामा (विजयाचे पत्र) लिहिले. ज्यामध्ये त्यांनी औरंगजेबाला इशारा दिला की, खालसा पंथ तुमचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी तयार आहे.
8 मे 1705 रोजी '''मुक्तसर''' नावाच्या ठिकाणी मुघलांशी भयंकर युद्ध झाले, ज्यात गुरुजी विजयी झाले. ऑक्टोबर 1706 मध्ये, गुरुजी दक्षिणेस गेले जेथे त्यांना औरंगजेबाच्या मृत्यूची माहिती मिळाली. मरताना औरंगजेबाने तक्रार पत्र लिहिले. ज्याने सर्वस्व लुटले, तो (गुरुजी) फतेहनामा लिहितो आणि ज्याच्याकडे सर्व काही होते तो शिक्षानामा लिहितो हे आश्चर्य वाटते. याचे कारण सत्य होते. गुरुजी नेहमीच जुलूमशाहीविरुद्ध लढले, वैयक्तिक फायद्यासाठी नाही.
== दिव्यत्व/दिव्य प्रकाश ==
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बहादूरशहाला बादशहा बनण्यास मदत केली. गुरुजी आणि बहादूरशाह यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते, हे संबंध पाहून सीमेचा नवाब वजीतखान घाबरला. म्हणून त्याने २ पठाणांना गुरुजींच्या मागे लावले. या पठाणांनी विश्वासघात करून गुरुजींवर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे गुरुजींना (गुरू गोविंदसिंग जी) [[नांदेड|नांदेड साहिबमध्ये]] 7 ऑक्टोबर, 1708 या दिवशी दिव्य प्रकाशात लीन झाले.
* शेवटी तुम्हा शिखांना गुरू ग्रंथ साहिब यांना गुरू मानण्यास सांगितले आणि तुम्हीही नतमस्तक झालात.
गुरुजींनंतर माधोदास ज्याला गुरुजींनी शीख बनवले आणि बंडसिंग बहादूर नाव दिले, त्यांनी सीमेवर हल्ला करून जुलमींना वीट मारली.
त्याचप्रमाणे मुहम्मद अब्दुल लतीफ देखील लिहितात की, जेव्हा मी गुरू गोविंद सिंगजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करतो. तेव्हा त्यांच्या कोणत्या पैलूचे वर्णन करावे, हे मला समजत नाही. कधी तो मला महाधिराज, कधी महान दाता, कधी फकीर, कधी गुरू म्हणून दिसतो.
* ७ ऑक्टोबर, १७०८ रोजी गुरू गोविंद सिंग हे [[नांदेड]], [[महाराष्ट्र]] येथे दिव्यत्वात लीन झाले.
==लिखाण==
शिखांचे दहावे गुरू असण्यासोबतच गुरुजी हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक नेता, मूळ विचारवंत आणि संस्कृत, ब्रज भाषा, पर्शियन यासह अनेक भाषांचे जाणकार होते. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते.
गुरू गोविंद सिंग यांनी त्यांच्या हयातीत अनेक सृष्टी केली, ज्यांची छोटी छोटी पुस्तके तयार झाली. ते गेल्यानंतर त्यांची पत्नी माता सुंदरी यांच्या सांगण्यावरून भाई मणिसिंग खालसा आणि इतर खालसा बांधवांनी त्यांचे सर्व लेखन एकत्र करून एका खंडात ठेवले.
कट्टर आर्यसमाजी असलेले लाला दौलतराय गुरू गोविंदजींबद्दल लिहितात, 'मी स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, परमहंस इत्यादींबद्दल खूप काही लिहू शकतो, पण जे परिपूर्ण पुरुष आहेत त्यांच्याबद्दल मी लिहू शकत नाही. मला गुरू गोविंद सिंगमध्ये परिपूर्ण माणसाचे सर्व गुण दिसतात.' म्हणून लाला दौलतराय यांनी गुरू गोविंद सिंगजींबद्दल पूर्ण पुरुष नावाचे एक चांगले पुस्तक लिहिले आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:शीख गुरू|गोबिंदसिंग]]
[[वर्ग:इ.स. १६६६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७०८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पंजाबी व्यक्ती]]
c3lf1r0ul9534naxwwc0z1af3ywp2bl
दत्तोपंत ठेंगडी
0
55390
2690217
2472767
2026-06-20T04:30:15Z
~2026-24679-89
182431
/* */
2690217
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = दत्तोपंत बापूराव ठेंगडी
| चित्र = Thengadijee.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = [[नोव्हेंबर ११]], [[इ.स. १९२०]]
| जन्मस्थान = आर्वी, [[ब्रिटिश भारत]]<br />(विद्यमान आर्वी, [[वर्धा जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]])
| मृत्युदिनांक = [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. २००४]]
| मृत्युस्थान = [[पुणे]], महाराष्ट्र, भारत
| चळवळ = कामगार चळवळ
| संघटना = [[भारतीय मजदूर संघ]],<br />[[भारतीय किसान संघ]],<br />[[स्वदेशी जागरण मंच]],<br />[[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव = बापूराव
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''दत्तोपंत बापूराव ठेंगडी''' (जन्म : आर्वी (वर्धा), [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९२०]]; - पुणे, [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. २००४]]) हे [[मराठी]] कामगार चळवळकर्ते, [[हिंदू धर्म|हिंदू]] तत्त्वचिंतक, राजकारणी होते. हे [[भारतीय मजदूर संघ]], [[भारतीय किसान संघ]], [[स्वदेशी जागरण मंच]] इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. इ.स. १९६४-७६ या कालखंडात ते भारताच्या [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्यही होते.
== जिवन ==
दत्तोपंतांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० रोजी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झाला. शिशुवस्थेपासूनच दत्तोपंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघरूपी पाठशाळेचे विद्यार्थी होते. तेथूनच त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला. आर्वी तालुका वानरसेनेचे दत्तोपंत १९३४ साली अध्यक्ष झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दत्तोपंत [[माधव गोळवलकर|गोळवलकर गुरुजींच्या]] घरीच निवासाला होते. साहजिकच त्यांच्यावर गोळवलकरांच्या विचारांचा प्रभाव पडला.
== संघ कार्य ==
इ.स. १९४२ पासूनच दत्तोपंत ठेंगडींनी स्वतःला संघकार्याला वाहून घेतले. आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्याच वर्षी ते केरळ प्रांताचे प्रांत प्रचारक झाले. कम्युनिस्टांचे सरकार आणि संघाचा कट्टर विरोध अशा वातावरणात जिवाची बाजी लावूनच संघाचा प्रचार आणि प्रसार करावा लागत असे. ते आव्हान दत्तोपंतांनी स्वीकारले. केरळ प्रांतात सर्वदूर संघाचे जाळे विणण्याचे काम त्या वेळी त्यांनी केले.
१९४८-४९ मध्ये दत्तोपंत बंगाल आणि आसाम प्रांताचे प्रांत प्रचारक होते, संघदृष्ट्या दोन्ही प्रांतांची स्थिती केरळसारखीच होती. तेथेही दत्तोपंतांनी खंबीरपणे पाय रोवले व संघकार्य उभे केले. दत्तोपंतांची कुशाग्र बुद्धी, प्रामाणिकपणा, कार्याविषयी एकनिष्ठता, दूरदृष्टी सर्वांनाच प्रभावित करीत असे. गोळवलकर गुरुजींनी त्यांच्यातील या गुणांची अचूक पारख केली. गुरुजींनी दत्तोपंतांना कामगार क्षेत्रात काम करण्याची सूचना केली.
कामगार क्षेत्र दत्तोपंतांकरिता नवखे होते. १९२० पासून कामगार क्षेत्रात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. कामगार क्षेत्र राजकारणी लोकांच्या हातचे बाहुले बनले होते. कम्युनिस्टांचे कामगार क्षेत्रातील वर्चस्व पचनी न पडल्यामुळे, काँग्रेसने १९४८ साली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक)ची स्थापना केली. या संघटनेशी दत्तोपंतांनी जवळीक साधली. कामगारांच्या समस्यांचे जवळून अवलोकन केले. १९५०-५१ मध्ये दत्तोपंत वरील संघटनेचे मध्यप्रदेशचे संघटनमंत्री होते.
कामगार क्षेत्राचे आंतर-बाह्य स्वरूप बघितल्यानंतर, २३ जुलै १९५५ रोजी भोपाळ येथे दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली आणि कामगार क्षेत्रात नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. कामगारांत राष्ट्राभिमान जागविण्याचे कार्य करताना भारतीय मजदूर संघ राष्ट्रहित आणि उद्योगहिताला अधिक प्राधान्य देईल, आणि कामगारांचे ज्वलंत प्रश्न हाताळताना आवश्यकतेनुसार समविचारी राजकीय पक्षाचा सहयोग घेईल, असे दत्तोपंतांनी पाहिले. भा.म. संघाचा सदस्य, कार्यकर्ता, पदाधिकारी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य, पदाधिकारी होणार नाही. तो कुठलीही निवडणूक लढविणार नाही. मात्र, समविचारी राजकीय पक्षाशी संबंधच ठेवू नये, असे दत्तोपंतांनी कुठेही म्हटल्याचे स्मरणात नाही. वरील पथ्ये पाळीत समविचारी राजकीय पक्षाशी मधुर संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात, अशी त्यांची धारणा होती.
सरकारशी संबंध कसे असावेत, याबाबत दत्तोपंतांचे विचार अधिक स्पष्ट होते. ते म्हणायचे- ''केंद्रात अथवा राज्यात कुठल्याही पक्षाचे सरकार असू देत, ज्या प्रमाणात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल त्याच प्रमाणात भा. म. संघ प्रतिसाद देईल. हा भा.म. संघाचा धोरणात्मक निर्णय समजावा.'' राजकीय उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी कामगार आणि समस्त जनतेला वेठीस धरून संप करणे दत्तोपंतांना मान्य नव्हते. दत्तोपंतांनी तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही. सामाजिक आणि कामगार क्षेत्रात बहुमोल कार्य केल्याबद्दल भारत सरकारने दत्तोपंतांना 'पद्मभूषण' ही उपाधी देण्याची घोषणा केली. परंतु, दत्तोपंतांची तत्त्वे इथेही आडवी आलीत. हा सन्मान विनम्रपणे नाकारताना राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात दत्तोपंत म्हणतात- ''जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार|हेडगेवार]] आणि द्वितीय सरसंघचालक [[माधव गोळवलकर|गोळवलकर गुरुजी]] यांना 'भारतरत्न' उपाधी देऊन सम्मानित केले जात नाही, तोपर्यंत आपण दिलेली उपाधी मला स्वीकारता येणार नाही.'' दत्तोपंतांची ती इच्छा अजूनही पूर्णत्वाला गेली नाही.
दत्तोपंतांचे कार्य मजदूर क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी कृषी क्षेत्रातही उडी घेतली. भारत कृषिप्रधान देश असूनही कृषीकडे दुर्लक्ष केले जात आहे, हे लक्षात आल्यावर दत्तोपंतांनी १९७९ साली भारतीय किसान संघाची स्थापना केली. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी डंकेल प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर, ग्राम आधारित अर्थव्यवस्थेच्या पूर्ततेसाठी आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी १९९१ साली दत्तोपंतांनी स्वदेशी जागरण मंचाची स्थापना केली. ग्राहकांची पिळवणूक होऊ नये म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात दत्तोपंतांचे बहुमोल सहकार्य लाभले. प्रांतभेद, जातिभेद, भाषा आदी भेदांमुळे आपला देश आतल्या आत पोखरला जात आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी दत्तोपंतांनी १९८५ साली सामाजिक समरसता मंच आणि १९९२ साली सर्व पंथ समादर मंचाची स्थापना केली. दत्तोपंतांनी आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा प्रवास केला. आंतरराष्ट्रीय श्रम संघटन, [[जिनीव्हा]] येथे भारतीय कामगारांचे नेतृत्व केले. १९९३ साली स्वामी [[विवेकानंद]] दिग्विजय दिनानिमित्त [[शिकागो]] येथे दत्तोपंतांचे प्रभावी भाषण झाले. दत्तोपंत १९६४ ते १९७६ या कार्यकाळात खासदार होते. ससंदेत त्यांनी केलेली विविध विषयांवरील वक्तव्ये आजही प्रेरणा देतात. दत्तोपंतांनी इंग्रजी, हिंदी व मराठीमध्ये जवळपास १०४ पुस्तके लिहिली. त्यांचे 'थर्ड वे' आणि 'कार्यकर्ता' ही पुस्तके अजरामर झालीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी, अभ्यासू वृत्ती, स्पष्ट विचार आदी गुणांमुळे दत्तोपंत आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. विविध पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी जे विचारधन दिले, ते भारतीय मजदूर संघासाठी आजही मार्गदर्शक आहे. दत्तोपंतांनी आपल्या हयातीतच धोरणात्मक निर्णय घेतला होता की, व्यक्तीचा कधीही जयजयकार न होता केवळ भारतमातेचा होईल. व्यक्तिपूजा दत्तोपंतांना मान्य नव्हती. कथनी आणि करनीमध्ये दत्तोपंतांनी कधीच फरक केला नाही.
==दत्तोपंत ठेंगडी यानी स्थापन केलेल्या संस्था==
* भारतीय मजदूर संघ
* भारतीय किसान संघ
* स्वदेशी जागरण मंच
* सामाजिक समरसता मंच
* सर्व पंथ समादर मंच
* अखिल भारतीय ग्राहक पंचायत
==दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेली पुस्तके==
* आपले बाबासाहेब
* कार्यकर्ता
* चेंजिंग होरायझन अँड इमर्जिंग चॅलेंज (इंग्रजी, सहलेखक - [[वरदानंद भारती]])
* थर्ड वे (इंग्रजी)
* वक्तृत्वाची पूर्वतयारी
{{कॉमन्स वर्ग|Dattopant Thengadi|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:ठेंगडी,दत्तोपंत}}
[[वर्ग:भारतीय कामगार चळवळकर्ते]]
[[वर्ग:मराठी कामगार चळवळकर्ते]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
[[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]]
6a3d0i9fmg4dqp9s5t50ncfi5medxd6
2690218
2690217
2026-06-20T04:31:37Z
~2026-24679-89
182431
/* */
2690218
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = दत्तोपंत ठेंगडी
| चित्र = Thengadijee.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = [[नोव्हेंबर ११]], [[इ.स. १९२०]]
| जन्मस्थान = आर्वी, [[ब्रिटिश भारत]]<br />(विद्यमान आर्वी, [[वर्धा जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]])
| मृत्युदिनांक = [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. २००४]]
| मृत्युस्थान = [[पुणे]], महाराष्ट्र, भारत
| चळवळ = कामगार चळवळ
| संघटना = [[भारतीय मजदूर संघ]],<br />[[भारतीय किसान संघ]],<br />[[स्वदेशी जागरण मंच]],<br />[[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव = बापूराव
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''दत्तोपंत बापूराव ठेंगडी''' (जन्म : आर्वी (वर्धा), [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९२०]]; - पुणे, [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. २००४]]) हे [[मराठी]] कामगार चळवळकर्ते, [[हिंदू धर्म|हिंदू]] तत्त्वचिंतक, राजकारणी होते. हे [[भारतीय मजदूर संघ]], [[भारतीय किसान संघ]], [[स्वदेशी जागरण मंच]] इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. इ.स. १९६४-७६ या कालखंडात ते भारताच्या [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्यही होते.
== जिवन ==
दत्तोपंतांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० रोजी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झाला. शिशुवस्थेपासूनच दत्तोपंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघरूपी पाठशाळेचे विद्यार्थी होते. तेथूनच त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला. आर्वी तालुका वानरसेनेचे दत्तोपंत १९३४ साली अध्यक्ष झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दत्तोपंत [[माधव गोळवलकर|गोळवलकर गुरुजींच्या]] घरीच निवासाला होते. साहजिकच त्यांच्यावर गोळवलकरांच्या विचारांचा प्रभाव पडला.
== संघ कार्य ==
इ.स. १९४२ पासूनच दत्तोपंत ठेंगडींनी स्वतःला संघकार्याला वाहून घेतले. आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्याच वर्षी ते केरळ प्रांताचे प्रांत प्रचारक झाले. कम्युनिस्टांचे सरकार आणि संघाचा कट्टर विरोध अशा वातावरणात जिवाची बाजी लावूनच संघाचा प्रचार आणि प्रसार करावा लागत असे. ते आव्हान दत्तोपंतांनी स्वीकारले. केरळ प्रांतात सर्वदूर संघाचे जाळे विणण्याचे काम त्या वेळी त्यांनी केले.
१९४८-४९ मध्ये दत्तोपंत बंगाल आणि आसाम प्रांताचे प्रांत प्रचारक होते, संघदृष्ट्या दोन्ही प्रांतांची स्थिती केरळसारखीच होती. तेथेही दत्तोपंतांनी खंबीरपणे पाय रोवले व संघकार्य उभे केले. दत्तोपंतांची कुशाग्र बुद्धी, प्रामाणिकपणा, कार्याविषयी एकनिष्ठता, दूरदृष्टी सर्वांनाच प्रभावित करीत असे. गोळवलकर गुरुजींनी त्यांच्यातील या गुणांची अचूक पारख केली. गुरुजींनी दत्तोपंतांना कामगार क्षेत्रात काम करण्याची सूचना केली.
कामगार क्षेत्र दत्तोपंतांकरिता नवखे होते. १९२० पासून कामगार क्षेत्रात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. कामगार क्षेत्र राजकारणी लोकांच्या हातचे बाहुले बनले होते. कम्युनिस्टांचे कामगार क्षेत्रातील वर्चस्व पचनी न पडल्यामुळे, काँग्रेसने १९४८ साली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक)ची स्थापना केली. या संघटनेशी दत्तोपंतांनी जवळीक साधली. कामगारांच्या समस्यांचे जवळून अवलोकन केले. १९५०-५१ मध्ये दत्तोपंत वरील संघटनेचे मध्यप्रदेशचे संघटनमंत्री होते.
कामगार क्षेत्राचे आंतर-बाह्य स्वरूप बघितल्यानंतर, २३ जुलै १९५५ रोजी भोपाळ येथे दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली आणि कामगार क्षेत्रात नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. कामगारांत राष्ट्राभिमान जागविण्याचे कार्य करताना भारतीय मजदूर संघ राष्ट्रहित आणि उद्योगहिताला अधिक प्राधान्य देईल, आणि कामगारांचे ज्वलंत प्रश्न हाताळताना आवश्यकतेनुसार समविचारी राजकीय पक्षाचा सहयोग घेईल, असे दत्तोपंतांनी पाहिले. भा.म. संघाचा सदस्य, कार्यकर्ता, पदाधिकारी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य, पदाधिकारी होणार नाही. तो कुठलीही निवडणूक लढविणार नाही. मात्र, समविचारी राजकीय पक्षाशी संबंधच ठेवू नये, असे दत्तोपंतांनी कुठेही म्हटल्याचे स्मरणात नाही. वरील पथ्ये पाळीत समविचारी राजकीय पक्षाशी मधुर संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात, अशी त्यांची धारणा होती.
सरकारशी संबंध कसे असावेत, याबाबत दत्तोपंतांचे विचार अधिक स्पष्ट होते. ते म्हणायचे- ''केंद्रात अथवा राज्यात कुठल्याही पक्षाचे सरकार असू देत, ज्या प्रमाणात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल त्याच प्रमाणात भा. म. संघ प्रतिसाद देईल. हा भा.म. संघाचा धोरणात्मक निर्णय समजावा.'' राजकीय उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी कामगार आणि समस्त जनतेला वेठीस धरून संप करणे दत्तोपंतांना मान्य नव्हते. दत्तोपंतांनी तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही. सामाजिक आणि कामगार क्षेत्रात बहुमोल कार्य केल्याबद्दल भारत सरकारने दत्तोपंतांना 'पद्मभूषण' ही उपाधी देण्याची घोषणा केली. परंतु, दत्तोपंतांची तत्त्वे इथेही आडवी आलीत. हा सन्मान विनम्रपणे नाकारताना राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात दत्तोपंत म्हणतात- ''जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार|हेडगेवार]] आणि द्वितीय सरसंघचालक [[माधव गोळवलकर|गोळवलकर गुरुजी]] यांना 'भारतरत्न' उपाधी देऊन सम्मानित केले जात नाही, तोपर्यंत आपण दिलेली उपाधी मला स्वीकारता येणार नाही.'' दत्तोपंतांची ती इच्छा अजूनही पूर्णत्वाला गेली नाही.
दत्तोपंतांचे कार्य मजदूर क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी कृषी क्षेत्रातही उडी घेतली. भारत कृषिप्रधान देश असूनही कृषीकडे दुर्लक्ष केले जात आहे, हे लक्षात आल्यावर दत्तोपंतांनी १९७९ साली भारतीय किसान संघाची स्थापना केली. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी डंकेल प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर, ग्राम आधारित अर्थव्यवस्थेच्या पूर्ततेसाठी आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी १९९१ साली दत्तोपंतांनी स्वदेशी जागरण मंचाची स्थापना केली. ग्राहकांची पिळवणूक होऊ नये म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात दत्तोपंतांचे बहुमोल सहकार्य लाभले. प्रांतभेद, जातिभेद, भाषा आदी भेदांमुळे आपला देश आतल्या आत पोखरला जात आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी दत्तोपंतांनी १९८५ साली सामाजिक समरसता मंच आणि १९९२ साली सर्व पंथ समादर मंचाची स्थापना केली. दत्तोपंतांनी आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा प्रवास केला. आंतरराष्ट्रीय श्रम संघटन, [[जिनीव्हा]] येथे भारतीय कामगारांचे नेतृत्व केले. १९९३ साली स्वामी [[विवेकानंद]] दिग्विजय दिनानिमित्त [[शिकागो]] येथे दत्तोपंतांचे प्रभावी भाषण झाले. दत्तोपंत १९६४ ते १९७६ या कार्यकाळात खासदार होते. ससंदेत त्यांनी केलेली विविध विषयांवरील वक्तव्ये आजही प्रेरणा देतात. दत्तोपंतांनी इंग्रजी, हिंदी व मराठीमध्ये जवळपास १०४ पुस्तके लिहिली. त्यांचे 'थर्ड वे' आणि 'कार्यकर्ता' ही पुस्तके अजरामर झालीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी, अभ्यासू वृत्ती, स्पष्ट विचार आदी गुणांमुळे दत्तोपंत आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. विविध पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी जे विचारधन दिले, ते भारतीय मजदूर संघासाठी आजही मार्गदर्शक आहे. दत्तोपंतांनी आपल्या हयातीतच धोरणात्मक निर्णय घेतला होता की, व्यक्तीचा कधीही जयजयकार न होता केवळ भारतमातेचा होईल. व्यक्तिपूजा दत्तोपंतांना मान्य नव्हती. कथनी आणि करनीमध्ये दत्तोपंतांनी कधीच फरक केला नाही.
==दत्तोपंत ठेंगडी यानी स्थापन केलेल्या संस्था==
* भारतीय मजदूर संघ
* भारतीय किसान संघ
* स्वदेशी जागरण मंच
* सामाजिक समरसता मंच
* सर्व पंथ समादर मंच
* अखिल भारतीय ग्राहक पंचायत
==दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेली पुस्तके==
* आपले बाबासाहेब
* कार्यकर्ता
* चेंजिंग होरायझन अँड इमर्जिंग चॅलेंज (इंग्रजी, सहलेखक - [[वरदानंद भारती]])
* थर्ड वे (इंग्रजी)
* वक्तृत्वाची पूर्वतयारी
{{कॉमन्स वर्ग|Dattopant Thengadi|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:ठेंगडी,दत्तोपंत}}
[[वर्ग:भारतीय कामगार चळवळकर्ते]]
[[वर्ग:मराठी कामगार चळवळकर्ते]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
[[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]]
n34du4dmpcsecp5rgrvsj3owme915nn
2690219
2690218
2026-06-20T04:32:12Z
~2026-24679-89
182431
/* */
2690219
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = दत्तोपंत ठेंगडी
| चित्र = Thengadijee.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = [[नोव्हेंबर ११]], [[इ.स. १९२०]]
| जन्मस्थान = आर्वी, [[ब्रिटिश भारत]]<br />(विद्यमान [[वर्धा जिल्हा]], [[महाराष्ट्र]])
| मृत्युदिनांक = [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. २००४]]
| मृत्युस्थान = [[पुणे]], महाराष्ट्र, भारत
| चळवळ = कामगार चळवळ
| संघटना = [[भारतीय मजदूर संघ]],<br />[[भारतीय किसान संघ]],<br />[[स्वदेशी जागरण मंच]],<br />[[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव = बापूराव
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''दत्तोपंत बापूराव ठेंगडी''' (जन्म : आर्वी (वर्धा), [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९२०]]; - पुणे, [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. २००४]]) हे [[मराठी]] कामगार चळवळकर्ते, [[हिंदू धर्म|हिंदू]] तत्त्वचिंतक, राजकारणी होते. हे [[भारतीय मजदूर संघ]], [[भारतीय किसान संघ]], [[स्वदेशी जागरण मंच]] इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. इ.स. १९६४-७६ या कालखंडात ते भारताच्या [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्यही होते.
== जिवन ==
दत्तोपंतांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० रोजी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झाला. शिशुवस्थेपासूनच दत्तोपंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघरूपी पाठशाळेचे विद्यार्थी होते. तेथूनच त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला. आर्वी तालुका वानरसेनेचे दत्तोपंत १९३४ साली अध्यक्ष झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दत्तोपंत [[माधव गोळवलकर|गोळवलकर गुरुजींच्या]] घरीच निवासाला होते. साहजिकच त्यांच्यावर गोळवलकरांच्या विचारांचा प्रभाव पडला.
== संघ कार्य ==
इ.स. १९४२ पासूनच दत्तोपंत ठेंगडींनी स्वतःला संघकार्याला वाहून घेतले. आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्याच वर्षी ते केरळ प्रांताचे प्रांत प्रचारक झाले. कम्युनिस्टांचे सरकार आणि संघाचा कट्टर विरोध अशा वातावरणात जिवाची बाजी लावूनच संघाचा प्रचार आणि प्रसार करावा लागत असे. ते आव्हान दत्तोपंतांनी स्वीकारले. केरळ प्रांतात सर्वदूर संघाचे जाळे विणण्याचे काम त्या वेळी त्यांनी केले.
१९४८-४९ मध्ये दत्तोपंत बंगाल आणि आसाम प्रांताचे प्रांत प्रचारक होते, संघदृष्ट्या दोन्ही प्रांतांची स्थिती केरळसारखीच होती. तेथेही दत्तोपंतांनी खंबीरपणे पाय रोवले व संघकार्य उभे केले. दत्तोपंतांची कुशाग्र बुद्धी, प्रामाणिकपणा, कार्याविषयी एकनिष्ठता, दूरदृष्टी सर्वांनाच प्रभावित करीत असे. गोळवलकर गुरुजींनी त्यांच्यातील या गुणांची अचूक पारख केली. गुरुजींनी दत्तोपंतांना कामगार क्षेत्रात काम करण्याची सूचना केली.
कामगार क्षेत्र दत्तोपंतांकरिता नवखे होते. १९२० पासून कामगार क्षेत्रात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. कामगार क्षेत्र राजकारणी लोकांच्या हातचे बाहुले बनले होते. कम्युनिस्टांचे कामगार क्षेत्रातील वर्चस्व पचनी न पडल्यामुळे, काँग्रेसने १९४८ साली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक)ची स्थापना केली. या संघटनेशी दत्तोपंतांनी जवळीक साधली. कामगारांच्या समस्यांचे जवळून अवलोकन केले. १९५०-५१ मध्ये दत्तोपंत वरील संघटनेचे मध्यप्रदेशचे संघटनमंत्री होते.
कामगार क्षेत्राचे आंतर-बाह्य स्वरूप बघितल्यानंतर, २३ जुलै १९५५ रोजी भोपाळ येथे दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली आणि कामगार क्षेत्रात नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. कामगारांत राष्ट्राभिमान जागविण्याचे कार्य करताना भारतीय मजदूर संघ राष्ट्रहित आणि उद्योगहिताला अधिक प्राधान्य देईल, आणि कामगारांचे ज्वलंत प्रश्न हाताळताना आवश्यकतेनुसार समविचारी राजकीय पक्षाचा सहयोग घेईल, असे दत्तोपंतांनी पाहिले. भा.म. संघाचा सदस्य, कार्यकर्ता, पदाधिकारी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य, पदाधिकारी होणार नाही. तो कुठलीही निवडणूक लढविणार नाही. मात्र, समविचारी राजकीय पक्षाशी संबंधच ठेवू नये, असे दत्तोपंतांनी कुठेही म्हटल्याचे स्मरणात नाही. वरील पथ्ये पाळीत समविचारी राजकीय पक्षाशी मधुर संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात, अशी त्यांची धारणा होती.
सरकारशी संबंध कसे असावेत, याबाबत दत्तोपंतांचे विचार अधिक स्पष्ट होते. ते म्हणायचे- ''केंद्रात अथवा राज्यात कुठल्याही पक्षाचे सरकार असू देत, ज्या प्रमाणात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल त्याच प्रमाणात भा. म. संघ प्रतिसाद देईल. हा भा.म. संघाचा धोरणात्मक निर्णय समजावा.'' राजकीय उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी कामगार आणि समस्त जनतेला वेठीस धरून संप करणे दत्तोपंतांना मान्य नव्हते. दत्तोपंतांनी तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही. सामाजिक आणि कामगार क्षेत्रात बहुमोल कार्य केल्याबद्दल भारत सरकारने दत्तोपंतांना 'पद्मभूषण' ही उपाधी देण्याची घोषणा केली. परंतु, दत्तोपंतांची तत्त्वे इथेही आडवी आलीत. हा सन्मान विनम्रपणे नाकारताना राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात दत्तोपंत म्हणतात- ''जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार|हेडगेवार]] आणि द्वितीय सरसंघचालक [[माधव गोळवलकर|गोळवलकर गुरुजी]] यांना 'भारतरत्न' उपाधी देऊन सम्मानित केले जात नाही, तोपर्यंत आपण दिलेली उपाधी मला स्वीकारता येणार नाही.'' दत्तोपंतांची ती इच्छा अजूनही पूर्णत्वाला गेली नाही.
दत्तोपंतांचे कार्य मजदूर क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी कृषी क्षेत्रातही उडी घेतली. भारत कृषिप्रधान देश असूनही कृषीकडे दुर्लक्ष केले जात आहे, हे लक्षात आल्यावर दत्तोपंतांनी १९७९ साली भारतीय किसान संघाची स्थापना केली. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी डंकेल प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर, ग्राम आधारित अर्थव्यवस्थेच्या पूर्ततेसाठी आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी १९९१ साली दत्तोपंतांनी स्वदेशी जागरण मंचाची स्थापना केली. ग्राहकांची पिळवणूक होऊ नये म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात दत्तोपंतांचे बहुमोल सहकार्य लाभले. प्रांतभेद, जातिभेद, भाषा आदी भेदांमुळे आपला देश आतल्या आत पोखरला जात आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी दत्तोपंतांनी १९८५ साली सामाजिक समरसता मंच आणि १९९२ साली सर्व पंथ समादर मंचाची स्थापना केली. दत्तोपंतांनी आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा प्रवास केला. आंतरराष्ट्रीय श्रम संघटन, [[जिनीव्हा]] येथे भारतीय कामगारांचे नेतृत्व केले. १९९३ साली स्वामी [[विवेकानंद]] दिग्विजय दिनानिमित्त [[शिकागो]] येथे दत्तोपंतांचे प्रभावी भाषण झाले. दत्तोपंत १९६४ ते १९७६ या कार्यकाळात खासदार होते. ससंदेत त्यांनी केलेली विविध विषयांवरील वक्तव्ये आजही प्रेरणा देतात. दत्तोपंतांनी इंग्रजी, हिंदी व मराठीमध्ये जवळपास १०४ पुस्तके लिहिली. त्यांचे 'थर्ड वे' आणि 'कार्यकर्ता' ही पुस्तके अजरामर झालीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी, अभ्यासू वृत्ती, स्पष्ट विचार आदी गुणांमुळे दत्तोपंत आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. विविध पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी जे विचारधन दिले, ते भारतीय मजदूर संघासाठी आजही मार्गदर्शक आहे. दत्तोपंतांनी आपल्या हयातीतच धोरणात्मक निर्णय घेतला होता की, व्यक्तीचा कधीही जयजयकार न होता केवळ भारतमातेचा होईल. व्यक्तिपूजा दत्तोपंतांना मान्य नव्हती. कथनी आणि करनीमध्ये दत्तोपंतांनी कधीच फरक केला नाही.
==दत्तोपंत ठेंगडी यानी स्थापन केलेल्या संस्था==
* भारतीय मजदूर संघ
* भारतीय किसान संघ
* स्वदेशी जागरण मंच
* सामाजिक समरसता मंच
* सर्व पंथ समादर मंच
* अखिल भारतीय ग्राहक पंचायत
==दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेली पुस्तके==
* आपले बाबासाहेब
* कार्यकर्ता
* चेंजिंग होरायझन अँड इमर्जिंग चॅलेंज (इंग्रजी, सहलेखक - [[वरदानंद भारती]])
* थर्ड वे (इंग्रजी)
* वक्तृत्वाची पूर्वतयारी
{{कॉमन्स वर्ग|Dattopant Thengadi|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:ठेंगडी,दत्तोपंत}}
[[वर्ग:भारतीय कामगार चळवळकर्ते]]
[[वर्ग:मराठी कामगार चळवळकर्ते]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]
[[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]]
8s2qs00qdbecusrr4kb3kb8ykuxds94
इष्ट-देव
0
58945
2690289
1910781
2026-06-20T08:20:51Z
QuillMaestro
161584
लेखाचा विस्तार; प्रस्तावना व नवीन विभागांची भर
2690289
wikitext
text/x-wiki
'''इष्ट-देव''' (संस्कृत: ''इष्टदेवता'') ही [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये एखादा भक्त आपल्या श्रद्धेनुसार विशिष्ट देवता किंवा ईश्वरस्वरूपाची उपासना करतो. "इष्ट" म्हणजे प्रिय किंवा इच्छित आणि "देव" म्हणजे देवता. त्यामुळे इष्ट-देव म्हणजे उपासनेसाठी निवडलेली किंवा विशेष श्रद्धा असलेली देवता होय.
== व्युत्पत्ती ==
== संकल्पना ==
== ऐतिहासिक पार्श्वभूमी ==
== भक्ती परंपरेतील महत्त्व ==
== इष्ट-देव आणि कुलदैवत ==
== हेही पहा ==
== संदर्भ ==
[[वर्ग:हिंदू दैवते]]
[[वर्ग:अध्यात्म]]
nthqufwa4xs4mhfdk55rapgtgxacb5v
स्टार प्रवाह
0
59039
2690238
2689843
2026-06-20T04:52:43Z
~2026-35973-33
184461
/* नव्या मालिका */
2690238
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी
|नाव = स्टार प्रवाह
|चित्र = Star Pravah 2023.png
|चित्रसाईज =
|चित्र_माहिती =
|चित्र२ =
|सुरुवात = २४ नोव्हेंबर २००८
|चित्र स्वरूप =
|शेवटचे_प्रसारण =
|चित्र_प्रकार =
|प्रेक्षक_संख्या =
|प्रेक्षक_संख्या_सध्या =
|प्रेक्षक_संख्या_माहिती =
|नेटवर्क = स्टार इंडिया
|मालक = [[डिझ्नी स्टार]]
|ब्रीदवाक्य = मराठी परंपरा, मराठी प्रवाह
|देश = [[भारत]]
|प्रसारण क्षेत्र = [[भारत]]
|मुख्यालय = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
|जुने नाव =
|बदललेले नाव =
|भगिनी वाहिनी = [[प्रवाह पिक्चर]]
|प्रसारण वेळ = दुपारी १ ते ३.३० आणि संध्या. ६.३० ते रात्री १२ (प्राइम टाइम)
|संकेतस्थळ ={{URL|https://www.hotstar.com/channels/star-pravah|स्टार प्रवाह}} [[डिझ्नी+ हॉटस्टार]]वर
}}
'''स्टार प्रवाह''' ही एक [[मराठी]] दूरचित्रवाणी वाहिनी आहे, जी मराठी मनोरंजनात्मक मालिका व वास्तविक कार्यक्रम दाखवते. स्टार प्रवाह हे [[वॉल्ट डिझ्नी कंपनी इंडिया]] च्या उपकंपनी असलेल्या [[डिझ्नी स्टार]]च्या (माजी नाव ''स्टार इंडिया''), मालकीचे असून स्टार प्रवाहची सुरुवात २४ नोव्हेंबर २००८ रोजी झाली. स्टार प्रवाह एचडी १ मे २०१६ रोजी सुरू झाले. दर रविवारी [[स्टार प्रवाह महाएपिसोड]] प्रसारित केले जातात.
==इतिहास==
स्टार प्रवाह ही स्टार इंडियाची मराठी वाहिनी आहे, स्टार जलशा या बंगाली वाहिनी नंतर २४ नोव्हेंबर २००८ रोजी लाँच केले गेले आणि त्याच लोगोची कॉपी केली गेली, फक्त रंग लाल ऐवजी निळा होता. नवीन लोगो आणि ग्राफिक्स असलेली वाहिनी (बंगाली चॅनेल स्टार जलशाद्वारे १७ जून २०१२ ते १७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वापरलेला लोगो आणि ग्राफिक्स). ३ फेब्रुवारी २०१४ रोजी वाहिनीला "स्वप्नांना पंख नवे" या टॅगलाइनसह रिब्रँड केले गेले. वाहिनीला परत १० ऑक्टोबर २०१६ रोजी "आता थांबायचं नाय" या टॅगलाइनसह रिब्रँड केले गेले. त्यानंतर परत एकदा २ डिसेंबर २०१९ रोजी "मराठी परंपरा, मराठी प्रवाह!" या नवीन टॅगलाइनसह, नवीन लोगो आणि ग्राफिक्ससह वाहिनीने स्वतःला रिब्रँड केले. १ मे २०१६ रोजी, स्टार प्रवाह एचडी नावाच्या वाहिनीची हाय-डेफिनिशन फीड लाँच करण्यात आले.
==पुरस्कार व सोहळे==
{| class="wikitable sortable"
! सुरू झाल्याचे वर्ष || कार्यक्रमाचे नाव
|-
|२०१४-२०१८
|''येरे येरे''
|-
|२०१६
|''स्टार प्रवाह रत्न''
|-
|२०२१-चालू
|''[[स्टार प्रवाह परिवार पुरस्कार]]''
|-
|२०२१-चालू
|''स्टार प्रवाह गणेशोत्सव''
|-
|२०२२
|''स्टार प्रवाह धुमधडाका''
|-
|२०२३-चालू
|''स्टार प्रवाह ढिंचॅक दिवाळी''
|}
==प्रसारित कार्यक्रम==
{| class="wikitable sortable"
! प्रसारित दिनांक
! मालिका
! वेळ
! रूपांतरण
|-
| १६ डिसेंबर २०२४
| लग्नानंतर होईलच प्रेम
| दुपारी १ वाजता
| तमिळ मालिका इरामना रोजावे २
|-
| ७ जुलै २०२५
| [[हळद रुसली कुंकू हसलं (मालिका)|हळद रुसली कुंकू हसलं]]
| दुपारी १ वाजता
|
|-
| १५ सप्टेंबर २०२५
| लपंडाव
| दुपारी १.४५ वाजता
|
|-
| १९ जानेवारी २०२६
| तुझ्या सोबतीने
| दुपारी २.३० वाजता
|
|-
| १४ फेब्रुवारी २०२२
| [[मुरांबा (मालिका)|मुरांबा]]
| दुपारी ३ वाजता
| हिंदी मालिका सुहानी सी एक लडकी
|-
| १५ डिसेंबर २०२५
| वचन दिले तू मला
| संध्या. ६.३० वाजता
| बंगाली मालिका गीता एल.एल.बी.
|-
| २९ जून २०२६
| विसरु नको तू मला
| संध्या. ७ वाजता
|
|-
| १५ जून २०२६
| सुना येती घरा
| संध्या. ७.३० वाजता
| तमिळ मालिका पांडेयन स्टोर २
|-
| २३ डिसेंबर २०२४
| [[तू ही रे माझा मितवा]]
| रात्री ८ वाजता
| हिंदी मालिका [[इस प्यार को क्या नाम दूँ]]
|-
| ५ डिसेंबर २०२२
| [[ठरलं तर मग!]]
| रात्री ८.३० वाजता
| तमिळ मालिका रोजा
|-
| १ जून २०२६
| पाठराखीण
| रात्री ९ वाजता
| हिंदी मालिका सपना बाबुल का... बिदाई
|-
| ३० मार्च २०२६
| आनंदी
| रात्री ९.३० वाजता
| हिंदी मालिका बंदिनी
|-
| २७ एप्रिल २०२६
| बाई तुझा आशीर्वाद
| रात्री १० वाजता
| तमिळ मालिका अय्यानार थुनाई
|-
| १८ मार्च २०२४
| [[घरोघरी मातीच्या चुली (मालिका)|घरोघरी मातीच्या चुली]]
| रात्री १०.४५ वाजता
| हिंदी मालिका कहानी घर घर की
|-
| २७ मे २०२४
| येड लागलं प्रेमाचं
| रात्री ११.३० वाजता
|
|}
==नव्या मालिका==
{| class="wikitable sortable"
! प्रसारित दिनांक
! मालिका
! रूपांतरण
|-
| rowspan="4"| जुलै2026
| आमच्या लाडक्या नाईक बाई
| मल्याळम मालिका टीचरम्मा
|-
| मराठी मीडियम
| बंगाली मालिका बांग्ला मीडियम
|-
| मी कात टाकली
|
|-
| [[आता होऊ दे धिंगाणा]] ५
| तमिळ कार्यक्रम एन्किट्टा मोधाडे
|}
==जुन्या मालिका==
# [[अग्निहोत्र (मालिका)|अग्निहोत्र]]
# [[अग्निहोत्र २]]
# [[अबोली (मालिका)|अबोली]]
# [[आई कुठे काय करते!]]
# [[कुन्या राजाची गं तू राणी]]
# [[छत्रीवाली]]
# [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]
# [[ठिपक्यांची रांगोळी (मालिका)|ठिपक्यांची रांगोळी]]
# [[तुझं नि माझं घर श्रीमंताचं]]
# [[तुझेच मी गीत गात आहे]]
# [[थोडं तुझं आणि थोडं माझं]]
# [[दुर्वा (मालिका)|दुर्वा]]
# [[देवयानी (मालिका)|देवयानी]]
# [[नकळत सारे घडले]]
# [[पिंकीचा विजय असो!]]
# [[पुढचं पाऊल (मालिका)|पुढचं पाऊल]]
# [[प्रेमाचा गेम सेम टू सेम]]
# [[प्रेमाची गोष्ट (मालिका)|प्रेमाची गोष्ट]]
# [[फुलाला सुगंध मातीचा]]
# [[मन उधाण वाऱ्याचे]]
# [[मी सावित्रीबाई जोतीराव फुले]]
# [[मुलगी झाली हो]]
# [[मोलकरीण बाई - मोठी तिची सावली]]
# [[रंग माझा वेगळा]]
# [[राजा शिवछत्रपती (मालिका)|राजा शिवछत्रपती]]
# [[लग्नाची बेडी (मालिका)|लग्नाची बेडी]]
# [[लक्ष्मीच्या पाऊलांनी]]
# [[लक्ष्य (मालिका)|लक्ष्य]]
# [[लेक माझी लाडकी]]
# [[शुभविवाह (मालिका)|शुभविवाह]]
# [[स्वप्नांच्या पलिकडले]]
# [[सहकुटुंब सहपरिवार]]
# [[साधी माणसं (मालिका)|साधी माणसं]]
# [[स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा]]
# [[सांग तू आहेस का?]]
# [[सुख म्हणजे नक्की काय असतं!]]
# आई आणि बाबा रिटायर होत आहेत!
# कोण होतीस तू, काय झालीस तू!
# काजळमाया
# उदे गं अंबे
# जे३ जंक्शन
# गोष्ट एका लग्नाची
# गोष्ट एका कॉलेजची
# गोष्ट एका आनंदीची
# गोष्ट एका जप्तीची
# कुकुचकू
# असे का घडले?
# जिवलगा
# जीवलगा
# चारचौघी
# कुलस्वामिनी
# कुळ स्वामिनी
# दार उघडा ना गडे
# अंतरपाट
# वचन दिले तू मला
# कशाला उद्याची बात
# ओळख - ध्यास स्वप्नांचा
# झुंज
# बंध रेशमाचे
# दोन किनारे दोघी आपण
# तुजवीण सख्या रे
# धर्मकन्या
# सुवासिनी
# अनोळखी दिशा
# मांडला दोन घडीचा डाव
# लक्ष्मी वर्सेस सरस्वती
# पंचनामा
# माधुरी मिडलक्लास
# मानसीचा चित्रकार तो
# मन धागा धागा जोडते नवा
# आम्ही दोघे राजा राणी
# आराधना
# आंबट गोड
# अरे वेड्या मना
# बे दुणे दहा
# प्रीती परी तुजवरी
# रुंजी
# लगोरी - मैत्री रिटर्न्स
# जयोस्तुते
# येक नंबर
# तू जिवाला गुंतवावे
# तुमचं आमचं सेम असतं
# छोटी मालकीण
# दुहेरी
# नकुशी तरीही हवीहवीशी
# नशीबवान
# गं सहाजणी
# गोठ
# ललित २०५
# साथ दे तू मला
# साता जल्माच्या गाठी
# शतदा प्रेम करावे
# तुझ्या इश्काचा नादखुळा
# वैजू नंबर १
# नवे लक्ष्य
# प्रेमा तुझा रंग कसा
# प्रेमा तुझा रंग कसा २
# स्पेशल ५
# जय देवा श्री गणेशा
# दख्खनचा राजा जोतिबा
# श्री गुरुदेव दत्त
# विठू माऊली
# जय भवानी जय शिवाजी
===अनुवादित मालिका===
# ५ स्टार किचन
# देवांचे देव महादेव
# महाभारत
# श्री गणेश
# [[रामायण (मालिका)|रामायण]]
# [[सत्यमेव जयते (दूरचित्रवाणी मालिका)|सत्यमेव जयते]]
==कथाबाह्य कार्यक्रम==
# [[आता होऊ दे धिंगाणा]]
# [[भांडा सौख्य भरे]]
# [[मी होणार सुपरस्टार]]
# शिट्टी वाजली रे
# आता होऊन जाऊ द्या
# आम्ही ट्रॅव्हलकर
# कॉमेडी बिमेडी
# ढाबळ एक तास टाइमपास
# ढिंका चिका - कॉमेडीचा नवा फॉर्म्युला
# एक टप्पा आऊट
# जोडी जमली रे
# जस्ट डान्स
# किचनची सुपरस्टार
# महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार
# महाराष्ट्राचा नच बलिये
# मंडळ भारी आहे
# नांदा सौख्य भरे
# पोटोबा प्रसन्न
# स्टार दरबार
# सून सासू सून
# सुप्रिया सचिन शो - जोडी तुझी माझी
# विकता का उत्तर?
# विसावा - एक घर मनासारखं
# झेप
==टीआरपी==
२०२१ च्या १४ व्या आठवड्यात, स्टार प्रवाह दहा सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या भारतीय पे प्लॅटफॉर्म दूरचित्रवाणी चॅनेलमध्ये 1341.11 AMAs सह दहाव्या स्थानावर सामील झाले.
{|class="wikitable sortable" style="text-align:center"
!rowspan="2" | आठवडा आणि वर्ष
!colspan="6" | BARC AMAs
|-
!मेगा सिटी
!क्रमांक
!हिंदी भाषिक मार्केट
!क्रमांक
!भारत
!क्रमांक
|-
|आठवडा ३७, २०२१
|rowspan="23" colspan="2" {{N/A}}
|1539.19
|5
|1556.26
|10
|-
|आठवडा ३८, २०२१
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1551.06
|9
|-
|आठवडा ४५, २०२१
|1517.06
|10
|-
|आठवडा ४६, २०२१
|1576.53
|5
|1601.66
|8
|-
|आठवडा ४७, २०२१
|1546.27
|5
|1568.70
|8
|-
|आठवडा ४८, २०२१
|rowspan="5" colspan="2" {{N/A}}
|1544.46
|10
|-
|आठवडा ४९, २०२१
|1552.12
|10
|-
|आठवडा १, २०२२
|1617.21
|10
|-
|आठवडा २, २०२२
|1534.71
|10
|-
|आठवडा ३, २०२२
|1513
|10
|-
|आठवडा ९, २०२२
|1471.21
|5
|1495.43
|8
|-
|आठवडा १०, २०२२
|1471.95
|5
|1497.25
|8
|-
|आठवडा ११, २०२२
|rowspan="3" colspan="2" {{N/A}}
|1482.54
|9
|-
|आठवडा १२, २०२२
|1492.23
|10
|-
|आठवडा १३, २०२२
|1442.28
|10
|-
|आठवडा १४, २०२२
|1487.64
|5
|1517.08
|8
|-
|आठवडा १५, २०२२
|1341.36
|5
|1363.42
|8
|-
|आठवडा १६, २०२२
|1406.77
|5
|1424.58
|9
|-
|आठवडा १७, २०२२
|rowspan="3" colspan="2" {{N/A}}
|1416.39
|9
|-
|आठवडा १९, २०२२
|1350.4
|10
|-
|आठवडा २१, २०२२
|1381.04
|10
|-
|आठवडा २२, २०२२
|1480.72
|5
|1507.05
|8
|-
|आठवडा २३, २०२२
|1381.56
|5
|1405.59
|9
|-
|आठवडा २४, २०२२
|291.28
|5
|1474.45
|5
|1504.76
|9
|-
|आठवडा २५, २०२२
|287.99
|5
|rowspan="5" colspan="2" {{N/A}}
|colspan="2" {{N/A}}
|-
|आठवडा २८, २०२२
|rowspan="9" colspan="2" {{N/A}}
|1532.94
|9
|-
|आठवडा २९, २०२२
|1504.15
|8
|-
|आठवडा ३०, २०२२
|1440.66
|10
|-
|आठवडा ३१, २०२२
|1514.69
|9
|-
|आठवडा ३२, २०२२
|1500.53
|5
|1523.61
|9
|-
|आठवडा ३३, २०२२
|1565.54
|5
|1593.55
|8
|-
|आठवडा ३४, २०२२
|1584.93
|5
|1609.75
|7
|-
|आठवडा ३५, २०२२
|colspan="2" {{N/A}}
|1429.83
|10
|-
|आठवडा ३७, २०२२
|1626.5
|4
|1649.99
|6
|-
|आठवडा ३८, २०२२
|280.84
|5
|1565.88
|4
|1587.26
|6
|-
|आठवडा ३९, २०२२
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1487.64
|5
|1509.02
|7
|-
|आठवडा ४०, २०२२
|1550.58
|5
|1575.49
|7
|-
|आठवडा ४१, २०२२
|281.01
|5
|1572.55
|5
|1599.75
|8
|-
|आठवडा ४२, २०२२
|rowspan="4" colspan="2" {{N/A}}
|1595.63
|5
|1616.71
|7
|-
|आठवडा ४३, २०२२
|1562.95
|5
|1585.67
|7
|-
|आठवडा ४४, २०२२
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1667.66
|8
|-
|आठवडा ४५, २०२२
|1669.9
|8
|-
|आठवडा ४६, २०२२
|293.21
|5
|1639.66
|5
|1660.83
|7
|-
|आठवडा ४७, २०२२
|288.15
|5
|1640.03
|5
|1662.68
|7
|-
|आठवडा ४८, २०२२
|286.02
|5
|1651.62
|5
|1675.98
|7
|-
|आठवडा ४९, २०२२
|284.08
|5
|1616.36
|5
|1643.6
|7
|-
|आठवडा ५०, २०२२
|298.07
|5
|1602
|5
|1627.25
|7
|-
|आठवडा ५१, २०२२
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1534.69
|5
|1559
|8
|-
|आठवडा ५२, २०२२
|1585.68
|5
|1610.02
|8
|-
|आठवडा १, २०२३
|276.4
|5
|1596.73
|5
|1619.82
|7
|-
|आठवडा २, २०२३
|292.83
|4
|1624.55
|5
|1644.4
|7
|-
|आठवडा ३, २०२३
|314.32
|4
|1711.93
|5
|1732.54
|7
|-
|आठवडा ४, २०२३
|307.1
|4
|1630.69
|5
|1648.57
|7
|-
|आठवडा ५, २०२३
|303.49
|4
|1627.73
|5
|1646.8
|7
|-
|आठवडा ६, २०२३
|292.82
|4
|1603.74
|5
|1625.13
|7
|-
|आठवडा ७, २०२३
|298.62
|4
|1646.78
|5
|1672.17
|7
|-
|आठवडा ८, २०२३
|colspan="2" {{N/A}}
|1222.15
|5
|1246.77
|8
|-
|आठवडा ९, २०२३
|290.3
|4
|1617.14
|4
|1638.73
|7
|-
|आठवडा १०, २०२३
|284.31
|5
|1583.58
|5
|1602.8
|8
|-
|आठवडा ११, २०२३
|rowspan="7" colspan="2" {{N/A}}
|1568.32
|5
|1583.43
|8
|-
|आठवडा १२, २०२३
|1586.79
|4
|1601.86
|7
|-
|आठवडा १३, २०२३
|1511.79
|4
|1526.8
|7
|-
|आठवडा १४, २०२३
|rowspan="3" colspan="2" {{N/A}}
|1404.25
|9
|-
|आठवडा २०, २०२३
|1379.8
|10
|-
|आठवडा २१, २०२३
|1336.04
|10
|-
|आठवडा २२, २०२३
|1432.9
|5
|1455.53
|9
|-
|आठवडा २३, २०२३
|286.07
|5
|1450.61
|5
|1475.28
|9
|-
|आठवडा २४, २०२३
|colspan="2" {{N/A}}
|1391.97
|5
|1413.13
|9
|-
|आठवडा २५, २०२३
|297.47
|5
|1508.04
|5
|1529.61
|8
|-
|आठवडा २६, २०२३
|colspan="2" {{N/A}}
|rowspan="7" colspan="2" {{N/A}}
|1508.18
|10
|-
|आठवडा २७, २०२३
|311.63
|5
|1586.14
|9
|-
|आठवडा २८, २०२३
|305.63
|5
|1576.27
|9
|-
|आठवडा २९, २०२३
|305.11
|4
|1604.36
|9
|-
|आठवडा ३०, २०२३
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1538.86
|10
|-
|आठवडा ३१, २०२३
|1590.24
|10
|-
|आठवडा ३२, २०२३
|300.09
|4
|1560.37
|10
|-
|आठवडा ३३, २०२३
|312.78
|4
|1645.59
|5
|1666.5
|8
|-
|आठवडा ३४, २०२३
|359.56
|2
|1773.39
|3
|1793.95
|5
|-
|आठवडा ३५, २०२३
|319.48
|3
|1637.29
|5
|1656.78
|8
|-
|आठवडा ३६, २०२३
|342.24
|2
|1726.76
|4
|1749.07
|7
|-
|आठवडा ३७, २०२३
|326.07
|5
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1643.41
|9
|-
|आठवडा ३८, २०२३
|colspan="2" {{N/A}}
|1493.7
|10
|-
|आठवडा ३९, २०२३
|315.15
|5
|1606.96
|5
|1628.03
|8
|-
|आठवडा ४०, २०२३
|371.71
|4
|1845.97
|3
|1868.71
|5
|-
|आठवडा ४१, २०२३
|354.49
|5
|1746.04
|4
|1765.6
|7
|-
|आठवडा ४२, २०२३
|rowspan="4" colspan="2" {{N/A}}
|1728.18
|4
|1748.5
|7
|-
|आठवडा ४३, २०२३
|1688.71
|5
|1709.19
|8
|-
|आठवडा ४४, २०२३
|1688.53
|5
|1709
|8
|-
|आठवडा ४५, २०२३
|1688.86
|5
|1709.35
|8
|-
|आठवडा ४६, २०२३
|314.47
|5
|colspan="2" {{N/A}}
|1602.99
|9
|-
|आठवडा ४७, २०२३
|334.4
|5
|1761.59
|4
|1782.84
|6
|-
|आठवडा ४८, २०२३
|340.02
|5
|1774.83
|3
|1797.74
|5
|-
|आठवडा ४९, २०२३
|330.75
|3
|1733.14
|4
|1753.03
|6
|-
|आठवडा ५०, २०२३
|345.59
|4
|1748.28
|4
|1773.41
|6
|-
|आठवडा ५१, २०२३
|350.51
|4
|1787.22
|4
|1812.24
|6
|-
|आठवडा ५२, २०२३
|334.81
|4
|1720.19
|5
|1743.27
|7
|-
|आठवडा १, २०२४
|331.16
|4
|colspan="2" {{N/A}}
|1752.61
|8
|-
|आठवडा २, २०२४
|328.3
|4
|1692.61
|5
|1717.1
|8
|-
|आठवडा ३, २०२४
|335.95
|4
|1701.59
|4
|1727.75
|7
|-
|आठवडा ४, २०२४
|313.03
|4
|1595.58
|5
|1619.65
|7
|-
|आठवडा ५, २०२४
|324.83
|4
|1639.19
|4
|1663.48
|7
|-
|आठवडा ६, २०२४
|340.76
|4
|1699.56
|3
|1729.21
|5
|-
|आठवडा ७, २०२४
|335.94
|4
|1669.05
|3
|1697.39
|5
|-
|आठवडा ८, २०२४
|330.64
|4
|colspan="2" {{N/A}}
|1616.1
|7
|-
|आठवडा ९, २०२४
|328.81
|4
|1588.34
|5
|1609.17
|8
|-
|आठवडा १०, २०२४
|340.62
|4
|1674.46
|3
|1700.32
|5
|-
|आठवडा ११, २०२४
|362.68
|3
|1764.45
|3
|1793.48
|5
|-
|आठवडा १२, २०२४
|'''391.66'''
|1
|'''1917.04'''
|3
|'''1944.9'''
|5
|-
|आठवडा १३, २०२४
|343.27
|4
|1720.83
|5
|1745.54
|7
|-
|आठवडा १४, २०२४
|333.75
|4
|1678.56
|5
|1701.37
|7
|-
|आठवडा १५, २०२४
|324.31
|4
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1661.26
|8
|-
|आठवडा १६, २०२४
|300.91
|4
|1466.09
|9
|-
|आठवडा १७, २०२४
|329.14
|4
|1473.76
|5
|1497.09
|8
|-
|आठवडा १८, २०२४
|313.84
|4
|1475.98
|5
|1503.38
|8
|-
|आठवडा १९, २०२४
|308.96
|4
|rowspan="3" colspan="2" {{N/A}}
|1480.3
|8
|-
|आठवडा २०, २०२४
|290.19
|4
|1355.01
|10
|-
|आठवडा २१, २०२४
|303.99
|4
|1445.34
|9
|-
|आठवडा २२, २०२४
|310.75
|3
|1571.52
|5
|1599.8
|7
|-
|आठवडा २३, २०२४
|313.07
|3
|1467.74
|5
|1491.59
|7
|-
|आठवडा २४, २०२४
|331.61
|3
|colspan="2" {{N/A}}
|1518.06
|9
|-
|आठवडा २५, २०२४
|318.92
|4
|1513.29
|5
|1534.75
|8
|-
|आठवडा २६, २०२४
|319.09
|5
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1524.55
|10
|-
|आठवडा २७, २०२४
|313.37
|3
|1514.53
|9
|-
|आठवडा २८, २०२४
|318.09
|3
|1491.43
|5
|1518.17
|8
|-
|आठवडा २९, २०२४
|325
|4
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1577.98
|9
|-
|आठवडा ३०, २०२४
|335.81
|4
|1602.54
|9
|-
|आठवडा ३१, २०२४
|343.55
|3
|1689.2
|5
|1711.82
|7
|-
|आठवडा ३२, २०२४
|329.03
|4
|rowspan="4" colspan="2" {{N/A}}
|1621.83
|9
|-
|आठवडा ३३, २०२४
|310.4
|4
|1549.35
|9
|-
|आठवडा ३४, २०२४
|296.72
|5
|1498.66
|9
|-
|आठवडा ३५, २०२४
|307.97
|5
|1681.19
|8
|-
|आठवडा ३६, २०२४
|356.7
|3
|1797.18
|4
|1838.66
|6
|-
|आठवडा ३७, २०२४
|310
|5
|1611.89
|5
|1651.56
|8
|-
|आठवडा ३८, २०२४
|318.17
|4
|rowspan="3" colspan="2" {{N/A}}
|1715.5
|8
|-
|आठवडा ३९, २०२४
|313.2
|5
|1661.08
|8
|-
|आठवडा ४०, २०२४
|307.53
|5
|1604.69
|8
|-
|आठवडा ४१, २०२४
|305.13
|5
|1589.28
|5
|1628.91
|8
|-
|आठवडा ४२, २०२४
|colspan="2" {{N/A}}
|1568.83
|5
|1595.94
|8
|-
|आठवडा ४३, २०२४
|326.61
|4
|1675.11
|4
|1710.53
|6
|-
|आठवडा ४४, २०२४
|302.04
|4
|1605.42
|5
|1640.45
|7
|-
|आठवडा ४५, २०२४
|313.14
|4
|1632.44
|5
|1673.37
|7
|-
|आठवडा ४६, २०२४
|307.54
|4
|colspan="2" {{N/A}}
|1660.51
|6
|-
|आठवडा ४७, २०२४
|329.8
|5
|1646.53
|4
|1679.54
|7
|-
|आठवडा ४८, २०२४
|325.14
|5
|1615.88
|4
|1661.67
|7
|-
|आठवडा ४९, २०२४
|339.07
|4
|1642.63
|5
|1686.13
|8
|-
|आठवडा ५०, २०२४
|320.93
|4
|1587.81
|5
|1634.79
|7
|-
|आठवडा ५१, २०२४
|326
|5
|1628.15
|5
|1672.89
|7
|-
|आठवडा ५२, २०२४
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1572
|5
|1610.61
|7
|-
|आठवडा ५३, २०२४
|colspan="2" {{N/A}}
|1626.97
|8
|-
|आठवडा १, २०२५
|317.92
|5
|1550.38
|5
|1600.06
|7
|-
|आठवडा २, २०२५
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|rowspan="4" colspan="2" {{N/A}}
|1594.55
|9
|-
|आठवडा ३, २०२५
|1577.74
|8
|-
|आठवडा ४, २०२५
|307.77
|4
|1537.47
|9
|-
|आठवडा ५, २०२५
|292.2
|5
|1496.48
|9
|-
|आठवडा ६, २०२५
|328.06
|2
|1708.35
|4
|1757.59
|6
|-
|आठवडा ७, २०२५
|318.97
|5
|1629.34
|5
|1665.16
|7
|-
|आठवडा ८, २०२५
|293.83
|5
|rowspan="3" colspan="2" {{N/A}}
|1579.06
|8
|-
|आठवडा ९, २०२५
|305.16
|5
|1661.1
|9
|-
|आठवडा १०, २०२५
|colspan="2" {{N/A}}
|1578.58
|9
|-
|आठवडा ११, २०२५
|334.98
|4
|1678.36
|5
|1717.9
|7
|-
|आठवडा १२, २०२५
|rowspan="4" colspan="2" {{N/A}}
|rowspan="12" colspan="2" {{N/A}}
|1544.6
|9
|-
|आठवडा १३, २०२५
|1557.77
|9
|-
|आठवडा १४, २०२५
|1566.95
|9
|-
|आठवडा १६, २०२५
|1414.68
|10
|-
|आठवडा १९, २०२५
|259.48
|5
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|-
|आठवडा २२, २०२५
|287.04
|5
|-
|आठवडा २३, २०२५
|317.38
|5
|1535.46
|10
|-
|आठवडा २४, २०२५
|296.19
|5
|1506.47
|10
|-
|आठवडा २५, २०२५
|295.05
|5
|colspan="2" {{N/A}}
|-
|आठवडा २७, २०२५
|310.54
|5
|1512.98
|10
|-
|आठवडा २८, २०२५
|rowspan="2" colspan="2" {{N/A}}
|1509.22
|10
|-
|आठवडा २९, २०२५
|1522.89
|10
|-
|आठवडा ३०, २०२५
|320.26
|5
|1590.29
|5
|1646.37
|8
|-
|आठवडा ३१, २०२५
|307.31
|5
|colspan="2" {{N/A}}
|1586.19
|8
|-
|आठवडा ३२, २०२५
|329.73
|3
|1591.22
|5
|1658.19
|8
|-
|आठवडा ३३, २०२५
|292.68
|5
|rowspan="5" colspan="2" {{N/A}}
|1602.1
|8
|-
|आठवडा ३४, २०२५
|rowspan="3" colspan="2" {{N/A}}
|1551.73
|9
|-
|आठवडा ३५, २०२५
|1543.83
|8
|-
|आठवडा ३६, २०२५
|1633.16
|7
|-
|आठवडा ३७, २०२५
|291.62
|5
|1606.41
|9
|-
|आठवडा ३८, २०२५
|rowspan="16" colspan="2" {{N/A}}
|1571.52
|5
|1627.19
|8
|-
|आठवडा ३९, २०२५
|1561.74
|5
|1624.6
|7
|-
|आठवडा ४०, २०२५
|1630.86
|4
|1693.01
|6
|-
|आठवडा ४१, २०२५
|1613.67
|4
|1670.28
|6
|-
|आठवडा ४२, २०२५
|colspan="2" {{N/A}}
|1534.91
|8
|-
|आठवडा ४३, २०२५
|1521.48
|5
|1576.6
|8
|-
|आठवडा ४४, २०२५
|rowspan="10" colspan="2" {{N/A}}
|1503.83
|9
|-
|आठवडा ४५, २०२५
|1486.77
|8
|-
|आठवडा ४६, २०२५
|1487.1
|9
|-
|आठवडा ४७, २०२५
|1494.08
|9
|-
|आठवडा ४८, २०२५
|1455.08
|9
|-
|आठवडा ४९, २०२५
|1419.06
|9
|-
|आठवडा ५०, २०२५
|1408.11
|8
|-
|आठवडा ५१, २०२५
|1456.51
|9
|-
|आठवडा ३, २०२६
|1352.26
|10
|-
|आठवडा ५, २०२६
|1283.81
|10
|}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]]
[[वर्ग:स्टार प्रवाह]]
65o40rs7n0zoe7w8kxd7w4homiho7ex
पी.टी. उषा
0
60914
2690097
2593030
2026-06-19T16:28:29Z
अभय नातू
206
/* पुरस्कार आणि सन्मान */
2690097
wikitext
text/x-wiki
'''पी.टी. उषा''' (IPA: [pilɐːʋuɭːɐgɐɳɖi t̪ekːɐɾɐbɐɾɐmbil uʂɐ]; २७ जून १९६४) या एक निवृत्त भारतीय ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/marathi/india-51796886|title=पी. टी. उषांनी आंतरराष्ट्रीय पदकांचं शतक कसं केलं पूर्ण? #BBCISWOTY|date=2020-03-09|website=BBC News मराठी|language=mr|access-date=2022-02-27}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/other-sports/even-today-ptusha-regrets-not-being-able-win-medal-olympics-los-angeles/amp/|title=हुकलेल्या आॅलिम्पिक पदकाचे आजही , पी.टी. उषा - Marathi News - Lokmat.com|last=लोकमत|first=मराठी|date=२०२१|website=लोकमत|url-status=live}}</ref> त्यांचा जन्म केरळमधील [[कुट्टाळी|कुट्टाली]], [[कोळिकोड]] येथे झाला.त्यांचे संपूर्ण नाव पिलावुलकांडी थेक्कापरंबिल उषा असे आहे.१९७९ पासून त्या भारतीय ऍथलेटिक्सशी संबंधित आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indiabest21.com/indiabest21/pilavullakandi-thekkeparambil-usha/73|title=Pilavullakandi Thekkeparambil Usha|date=2017-08-16|website=web.archive.org|access-date=2022-02-27|archive-date=2017-08-16|archive-url=https://web.archive.org/web/20170816194148/http://indiabest21.com/indiabest21/pilavullakandi-thekkeparambil-usha/73|url-status=bot: unknown}}</ref> त्यांना अने,कदा "भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी" म्हणले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://kerala.gov.in/keralcaldec04/p23.pdf|title=Usha School of Athletics: A giant stride forward|last=Archieve|first=Web|date=2008|url-status=dead|access-date=2022-02-27|archive-date=2008-12-01|archive-url=https://web.archive.org/web/20081201100445/http://www.kerala.gov.in/keralcaldec04/p23.pdf}}</ref>{{विकिडेटा माहितीचौकट}}
== जीवन ==
पी. टी. उषा यांचा जन्म कोयोझोडोड जिल्हा, केरळमधील पयॉली या खेड्यात झाला. १९७६ मध्ये केरळ राज्य सरकारने महिलांसाठी एक स्पोर्टस् स्कूल सुरू केले आणि उषाला प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले.
== पुरस्कार आणि सन्मान ==
[[चित्र:P.T._Usha_receiving_BBC_Indian_Sportswoman_of_the_Year_Award.jpg|इवलेसे|पी.टी. उषा यांना २०२० साली बीबीसीने इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर अवॉर्ड देऊन सत्कार केला]]
{| class="wikitable sortable"
! पुरस्कार किंवा सन्मान !! प्रदान करणारी संस्था किंवा देश !! वर्ष
|-
| [[अर्जुन पुरस्कार]] || भारत सरकार || १९८३
|-
| [[पद्मश्री]] पुरस्कार<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/sport/athletics/padma-shri-award-better-late-than-never-says-pt-ushas-coach-om-nambiar/article33668013.ece|title=Padma Shri award {{!}} Better late than never, says P.T. Usha’s coach O.M. Nambiar|date=2021-01-26|others=PTI|location=New Delhi|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> || भारत सरकार || १९८५
|-
| आशियातील सर्वोत्तम ॲथलीट पुरस्कार || आशियाई ॲथलेटिक्स संघटना || १९८४, १९८५, १९८६, १९८७, १९८९
|-
| सर्वोत्तम ॲथलीटसाठी वर्ल्ड ट्रॉफी || जागतिक हौशी ॲथलेटिक्स संघटना || १९८५, १९८६
|-
| अॅडिडास गोल्डन शू पुरस्कार || अॅडिडास (सोल आशियाई खेळ) || १९८६
|-
| मानद डॉक्टरेट (D.Litt.)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gktoday.in/question/which-iit-institute-will-confer-honorary-doctorate|title=Which IIT institute will confer honorary doctorate degr - GKToday|website=www.gktoday.in|access-date=2022-02-27}}</ref> || [[कन्नूर]] विद्यापीठ || २०००
|-
| मानद डॉक्टरेट (D.Sc.)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://inshorts.com/en/news/iit-kanpur-to-confer-honorary-doctorate-on-pt-usha-1497363764639|title=IIT Kanpur to confer honorary doctorate on PT Usha|website=Inshorts - Stay Informed|language=en|access-date=2022-02-27}}</ref> || [[आयआयटी]] [[कानपूर]] || २०१७
|-
| मानद डॉक्टरेट (D.Litt.)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/home/education/news/calicut-university-confers-d-litt-on-mohanlal-p-t-usha/articleshow/62694765.cms|title=toi|last=English|first=Times of India|date=2018|url-status=live}}</ref> || कालिकत विद्यापीठ || २०१८
|-
| IAAF वेटरन पिन<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.newindianexpress.com/sport/other/2019/sep/25/pt-usha-conferred-with-iaaf-veteran-pin-award-2038944.html|title=PT Usha conferred with IAAF Veteran Pin Award|website=The New Indian Express|access-date=2022-02-27}}</ref> || आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघ (IAAF) || २०१९
|-
| बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार (जीवनगौरव)<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-55700784|title=BBC India Sportswoman of the Year contest returns|date=2021-01-18|language=en-GB}}</ref> || बीबीसी इंडिया || २०२०
|}
== कारकीर्द ==
१९७६ मध्ये क्रीडा पुरस्कार वितरण समारंभात ओ.एम. नंबियार, एक ॲथलेटिक्स प्रशिक्षक यांनी प्रथम उषाला प्रथम गौरविले. २००० मध्ये रेडिफ डॉट कॉममधील (रीडिफ.कॉम) एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "उषाची पहिली नजर तिच्या भयानक आकार आणि जलद चालण्याच्या शैलीची होती. मला माहित होते की ती एक चांगली धावगती बनू शकते." त्याच वर्षी त्याने तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. १९७८ मध्ये कोल्लममध्ये त्यांनी ज्युनियरसाठी आंतरराज्यीय बैठकीत पाच पदके मिळवली, तेव्हा १०० मीटर, २०० मीटर, ६० मीटर अडथळ्यांना आणि उंच उडीत चार सुवर्ण पदक, लांब उडीत चांदी आणि ४*१०० मध्ये कांस्यपदक मिळविले. एम रिले. सालच्या केरळ राज्यातील महाविद्यालयीन मुलाखतीत त्यांनी १४ पदके जिंकली.
१९८१ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या वरिष्ठ आंतरराज्यीय संमेलनात, उषाने १०० मीटरमध्ये ११.८ सेकंद आणि २०० मीटरमध्ये २४.६ सेकंद अशी वेळ नोंदवली आणि दोन्हीमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. १९८२ च्या नवी दिल्ली आशियाई खेळांमध्ये, तिने १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये ११.९५ आणि २५.३२ सेकंद अशी रौप्य पदके जिंकली. जमशेदपूर येथील १९८३ ओपन नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिने पुन्हा २३.९ सेकेंडसह २०० मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला आणि ४०० मीटरमध्ये ५३.६ सेकंदांसह एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्याच वर्षी कुवेत सिटी येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने ४०० मीटरमध्ये सुवर्ण जिंकले.
== १९८४ लॉस एंजिलिस ऑलिम्पिक ==
उषा यांची सर्वोत्तम कामगिरी १९८४ च्या [[लॉस एंजेलस]] ऑलिम्पिकमधील होती. त्यावर्षाच्या [[नवी दिल्ली]] आंतरराज्यीय संमेलनात आणि मुंबई नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कामगिरीच्या जोरावर प्रवेश केला. तथापि, मॉस्को वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये खराब कामगिरीमुळे त्यांना ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत लक्ष केंद्रित करावे लागले. दिल्लीच्या ऑलिंपिक चाचण्यांमध्ये त्यांनी आशियाई चॅम्पियन एम. डी. वलसमाचा पराभव करून खेळांसाठी पात्रता मिळवली.<blockquote>I never wanted to be an Olympian. All I wanted was to keep breaking my own record. I never competed to defeat anybody. —P. T. Usha<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/magazine/indiascope/voices/story/20000911-i-never-wanted-to-be-an-olympian-pt-usha-778031-2000-09-11|title=I never wanted to be an Olympian: P.T. Usha|last=September 11|first=india today digital|last2=September 11|first2=2000 ISSUE DATE:|website=India Today|language=en|access-date=2022-02-27|last3=December 10|first3=2000UPDATED:|last4=Ist|first4=2012 13:11}}</ref></blockquote><blockquote>मला कधीच ऑलिम्पियन व्हायचे नव्हते. मला फक्त माझाच विक्रम मोडत राहायचा होता. मी कधीही कोणाचा पराभव करण्यासाठी स्पर्धा केली नाही. - पी. टी. उषा</blockquote>दुसऱ्या ऑलिम्पिकपूर्व चाचण्यांमध्ये त्यांनी अमेरिकेची अव्वल धावपटू जुडी ब्राउनला ५५.७ सेकंदात पराभूत केले.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnaindia.com/sports/report-olympics-moments-pt-usha-misses-bronze-by-a-whisker-1691533|title=Olympics moments: PT Usha misses bronze by a whisker|website=DNA India|language=en|access-date=2022-02-27}}</ref> अंतिम फेरीत प्रवेश करताना उषा यांनी नवीन [[राष्ट्रकुल खेळ|राष्ट्रकुल]] विक्रम प्रस्थापित केला. अंतिम फेरीत त्या ५५.४२ सेकंदात चौथ्या आल्या. यामध्ये कांस्यपदक विजेत्याच्या एका सेकंदाच्या १/१०० व्या अंतराने त्या मागे पडल्या होत्या.<ref name=":0" />
== संदर्भ ==
{{संदर्भ यादी}}
{{DEFAULTSORT:उषा, पी.टी.}}
[[वर्ग:भारतीय धावपटू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:अर्जुन पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]]
5xfak1stnoatx7d7kjstju154djedbu
2690098
2690097
2026-06-19T16:28:32Z
KiranBOT
139572
दुव्यांमधील AMP ट्रॅकिंग काढले ([[:m:User:KiranBOT/AMP|माहिती]]) ([[User talk:Usernamekiran|त्रुटी नोंदवा]]) v2.2.9s
2690098
wikitext
text/x-wiki
'''पी.टी. उषा''' (IPA: [pilɐːʋuɭːɐgɐɳɖi t̪ekːɐɾɐbɐɾɐmbil uʂɐ]; २७ जून १९६४) या एक निवृत्त भारतीय ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/marathi/india-51796886|title=पी. टी. उषांनी आंतरराष्ट्रीय पदकांचं शतक कसं केलं पूर्ण? #BBCISWOTY|date=2020-03-09|website=BBC News मराठी|language=mr|access-date=2022-02-27}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/other-sports/even-today-ptusha-regrets-not-being-able-win-medal-olympics-los-angeles/|title=हुकलेल्या आॅलिम्पिक पदकाचे आजही , पी.टी. उषा - Marathi News - Lokmat.com|last=लोकमत|first=मराठी|date=२०२१|website=लोकमत|url-status=live}}</ref> त्यांचा जन्म केरळमधील [[कुट्टाळी|कुट्टाली]], [[कोळिकोड]] येथे झाला.त्यांचे संपूर्ण नाव पिलावुलकांडी थेक्कापरंबिल उषा असे आहे.१९७९ पासून त्या भारतीय ऍथलेटिक्सशी संबंधित आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indiabest21.com/indiabest21/pilavullakandi-thekkeparambil-usha/73|title=Pilavullakandi Thekkeparambil Usha|date=2017-08-16|website=web.archive.org|access-date=2022-02-27|archive-date=2017-08-16|archive-url=https://web.archive.org/web/20170816194148/http://indiabest21.com/indiabest21/pilavullakandi-thekkeparambil-usha/73|url-status=bot: unknown}}</ref> त्यांना अने,कदा "भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी" म्हणले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://kerala.gov.in/keralcaldec04/p23.pdf|title=Usha School of Athletics: A giant stride forward|last=Archieve|first=Web|date=2008|url-status=dead|access-date=2022-02-27|archive-date=2008-12-01|archive-url=https://web.archive.org/web/20081201100445/http://www.kerala.gov.in/keralcaldec04/p23.pdf}}</ref>{{विकिडेटा माहितीचौकट}}
== जीवन ==
पी. टी. उषा यांचा जन्म कोयोझोडोड जिल्हा, केरळमधील पयॉली या खेड्यात झाला. १९७६ मध्ये केरळ राज्य सरकारने महिलांसाठी एक स्पोर्टस् स्कूल सुरू केले आणि उषाला प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले.
== पुरस्कार आणि सन्मान ==
[[चित्र:P.T._Usha_receiving_BBC_Indian_Sportswoman_of_the_Year_Award.jpg|इवलेसे|पी.टी. उषा यांना २०२० साली बीबीसीने इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर अवॉर्ड देऊन सत्कार केला]]
{| class="wikitable sortable"
! पुरस्कार किंवा सन्मान !! प्रदान करणारी संस्था किंवा देश !! वर्ष
|-
| [[अर्जुन पुरस्कार]] || भारत सरकार || १९८३
|-
| [[पद्मश्री]] पुरस्कार<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/sport/athletics/padma-shri-award-better-late-than-never-says-pt-ushas-coach-om-nambiar/article33668013.ece|title=Padma Shri award {{!}} Better late than never, says P.T. Usha’s coach O.M. Nambiar|date=2021-01-26|others=PTI|location=New Delhi|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> || भारत सरकार || १९८५
|-
| आशियातील सर्वोत्तम ॲथलीट पुरस्कार || आशियाई ॲथलेटिक्स संघटना || १९८४, १९८५, १९८६, १९८७, १९८९
|-
| सर्वोत्तम ॲथलीटसाठी वर्ल्ड ट्रॉफी || जागतिक हौशी ॲथलेटिक्स संघटना || १९८५, १९८६
|-
| अॅडिडास गोल्डन शू पुरस्कार || अॅडिडास (सोल आशियाई खेळ) || १९८६
|-
| मानद डॉक्टरेट (D.Litt.)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gktoday.in/question/which-iit-institute-will-confer-honorary-doctorate|title=Which IIT institute will confer honorary doctorate degr - GKToday|website=www.gktoday.in|access-date=2022-02-27}}</ref> || [[कन्नूर]] विद्यापीठ || २०००
|-
| मानद डॉक्टरेट (D.Sc.)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://inshorts.com/en/news/iit-kanpur-to-confer-honorary-doctorate-on-pt-usha-1497363764639|title=IIT Kanpur to confer honorary doctorate on PT Usha|website=Inshorts - Stay Informed|language=en|access-date=2022-02-27}}</ref> || [[आयआयटी]] [[कानपूर]] || २०१७
|-
| मानद डॉक्टरेट (D.Litt.)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/home/education/news/calicut-university-confers-d-litt-on-mohanlal-p-t-usha/articleshow/62694765.cms|title=toi|last=English|first=Times of India|date=2018|url-status=live}}</ref> || कालिकत विद्यापीठ || २०१८
|-
| IAAF वेटरन पिन<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.newindianexpress.com/sport/other/2019/sep/25/pt-usha-conferred-with-iaaf-veteran-pin-award-2038944.html|title=PT Usha conferred with IAAF Veteran Pin Award|website=The New Indian Express|access-date=2022-02-27}}</ref> || आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघ (IAAF) || २०१९
|-
| बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार (जीवनगौरव)<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-55700784|title=BBC India Sportswoman of the Year contest returns|date=2021-01-18|language=en-GB}}</ref> || बीबीसी इंडिया || २०२०
|}
== कारकीर्द ==
१९७६ मध्ये क्रीडा पुरस्कार वितरण समारंभात ओ.एम. नंबियार, एक ॲथलेटिक्स प्रशिक्षक यांनी प्रथम उषाला प्रथम गौरविले. २००० मध्ये रेडिफ डॉट कॉममधील (रीडिफ.कॉम) एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "उषाची पहिली नजर तिच्या भयानक आकार आणि जलद चालण्याच्या शैलीची होती. मला माहित होते की ती एक चांगली धावगती बनू शकते." त्याच वर्षी त्याने तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. १९७८ मध्ये कोल्लममध्ये त्यांनी ज्युनियरसाठी आंतरराज्यीय बैठकीत पाच पदके मिळवली, तेव्हा १०० मीटर, २०० मीटर, ६० मीटर अडथळ्यांना आणि उंच उडीत चार सुवर्ण पदक, लांब उडीत चांदी आणि ४*१०० मध्ये कांस्यपदक मिळविले. एम रिले. सालच्या केरळ राज्यातील महाविद्यालयीन मुलाखतीत त्यांनी १४ पदके जिंकली.
१९८१ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या वरिष्ठ आंतरराज्यीय संमेलनात, उषाने १०० मीटरमध्ये ११.८ सेकंद आणि २०० मीटरमध्ये २४.६ सेकंद अशी वेळ नोंदवली आणि दोन्हीमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. १९८२ च्या नवी दिल्ली आशियाई खेळांमध्ये, तिने १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये ११.९५ आणि २५.३२ सेकंद अशी रौप्य पदके जिंकली. जमशेदपूर येथील १९८३ ओपन नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिने पुन्हा २३.९ सेकेंडसह २०० मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला आणि ४०० मीटरमध्ये ५३.६ सेकंदांसह एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्याच वर्षी कुवेत सिटी येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने ४०० मीटरमध्ये सुवर्ण जिंकले.
== १९८४ लॉस एंजिलिस ऑलिम्पिक ==
उषा यांची सर्वोत्तम कामगिरी १९८४ च्या [[लॉस एंजेलस]] ऑलिम्पिकमधील होती. त्यावर्षाच्या [[नवी दिल्ली]] आंतरराज्यीय संमेलनात आणि मुंबई नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कामगिरीच्या जोरावर प्रवेश केला. तथापि, मॉस्को वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये खराब कामगिरीमुळे त्यांना ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत लक्ष केंद्रित करावे लागले. दिल्लीच्या ऑलिंपिक चाचण्यांमध्ये त्यांनी आशियाई चॅम्पियन एम. डी. वलसमाचा पराभव करून खेळांसाठी पात्रता मिळवली.<blockquote>I never wanted to be an Olympian. All I wanted was to keep breaking my own record. I never competed to defeat anybody. —P. T. Usha<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/magazine/indiascope/voices/story/20000911-i-never-wanted-to-be-an-olympian-pt-usha-778031-2000-09-11|title=I never wanted to be an Olympian: P.T. Usha|last=September 11|first=india today digital|last2=September 11|first2=2000 ISSUE DATE:|website=India Today|language=en|access-date=2022-02-27|last3=December 10|first3=2000UPDATED:|last4=Ist|first4=2012 13:11}}</ref></blockquote><blockquote>मला कधीच ऑलिम्पियन व्हायचे नव्हते. मला फक्त माझाच विक्रम मोडत राहायचा होता. मी कधीही कोणाचा पराभव करण्यासाठी स्पर्धा केली नाही. - पी. टी. उषा</blockquote>दुसऱ्या ऑलिम्पिकपूर्व चाचण्यांमध्ये त्यांनी अमेरिकेची अव्वल धावपटू जुडी ब्राउनला ५५.७ सेकंदात पराभूत केले.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnaindia.com/sports/report-olympics-moments-pt-usha-misses-bronze-by-a-whisker-1691533|title=Olympics moments: PT Usha misses bronze by a whisker|website=DNA India|language=en|access-date=2022-02-27}}</ref> अंतिम फेरीत प्रवेश करताना उषा यांनी नवीन [[राष्ट्रकुल खेळ|राष्ट्रकुल]] विक्रम प्रस्थापित केला. अंतिम फेरीत त्या ५५.४२ सेकंदात चौथ्या आल्या. यामध्ये कांस्यपदक विजेत्याच्या एका सेकंदाच्या १/१०० व्या अंतराने त्या मागे पडल्या होत्या.<ref name=":0" />
== संदर्भ ==
{{संदर्भ यादी}}
{{DEFAULTSORT:उषा, पी.टी.}}
[[वर्ग:भारतीय धावपटू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:अर्जुन पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]]
8zp86rfgs6h5c3tfgolvnfd3c36f0wq
विकिपीडिया चर्चा:भाषांतर प्रकल्प
5
63970
2690055
2628362
2026-06-19T14:48:45Z
~2026-35824-93
184449
/* Dering */ नवीन विभाग
2690055
wikitext
text/x-wiki
{{भाषांतरप्रकल्प सुचालन}}
===gif===
खालील बदलत्या चित्रातली मराठी वाक्ये '''जर तुम्हाला जास्तीची भाषा येत असेल तर....''' '''विकिपीडिया:भाषांतर प्रकल्पात सहभागी व्हा''' टाकून नवे{{चित्र हवे}} आहे. सध्याच्या चित्रातील बदलांचा वेग डोळ्यास त्रास होण्याइतपत जास्त आहे. तोसुद्धा कमी करून हवा आहे. कृपया जाणकारांनी सहकार्य करावे.
[[File:Qxz-ad104.gif|300px]]
'''मी आपण सुचवलेले बदल लक्षात घेऊन तसे चिञ तयार केले आहे.''' हे चिञ मी [http://en.wikipedia.org/wiki/GIMP | GIMP] वापरुन पुर्नर्निमित केले आहे. - [http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Bharat_Patil Bharat Patil]
<br/>[[चित्र:मराठी_भाषांतर_प्रकल्प_चिञ.gif]]
== मदत हवी आहे ! ==
<!--या खिडकीच्या वर दिलेले साहाय्य वाचा, आपल्या शंका मनमोकळेपणाने विचाराव्यात. जरूर पडल्यास, खाली दाखवलेले फॉर्मॅट तुम्ही बदलू शकता. लेखन झाल्यानंतर ते जतन करावयाला मात्र विसरू नका-->
*माझी शंका
'''मी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अथवा केवळ मराठी लिहितावाचता येणार्यांसाठी उपलब्ध मराठी पानांचे इंग्रजी अनुवाद करू इच्छितो.'''
*माझे प्रश्न:
#समजा एखादे इंग्रजी पान मला अनुवादित करायचे असेल तर त्यासाठी पायरीगणिक (step-by-step) माहिती कुठे मिळेल? '''उत्तरे समधानकारक आहेत'''
#कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय? (उत्तर होय मुभा आहे; सविस्तर उत्तर खाली पहावे) '''उत्तरे समधानकारक आहेत'''
#मी अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून कसे ठेवायचचे / नंतर त्याला प्रसिद्ध कसे करावे? (सविस्तर उत्तर खाली पहावे) '''उत्तरे समधानकारक आहेत'''
<!--खालील महिरपी कंसातील तंरंग चिन्हे(~~~~) वगळू नयेत. त्या तरंगचिन्हाने आपोआप आपले सदस्य नाव उमटते आणि आपल्याला साह्य करणे सोपे जाते. या खिडकीच्या खाली 'जतन करा’ लिहिले आहे, तेथे आवर्जून टिचकी मारावी म्हणजे आपण येथे केलेले लेखन सेव्ह होईल. शंका मांडल्याबद्दल आभार. -->
:धन्यवाद!
:माझे सदस्य नाव/टोपण नाव:
:{{{1|[[सदस्य:Newkelkar|Newkelkar]] १६:०६, १३ डिसेंबर २००९ (UTC)<noinclude><nowiki>~~</nowiki></noinclude>}}}
===विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प===
आपण [[विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प]] पाहिला आहे काय? त्यात कदाचित जास्तीची माहिती सापडेल. पायरीगणिक माहितीदेखील द्यायला आवडेल. पण पायरीगणिकमध्ये आपल्याला कायकाय अभिप्रेत आहे याची कल्पना दिलीत तर बरे होईल. मी येथे थोडासा प्रयत्न करतो आहे. काही शंका राहिल्यास जरूर विचाराव्यात.
#इंग्रजीतून मराठीत भाषांत्र करण्यात रूची असल्यास स्वतःच्या [[विशेष:mypage|सदस्यपानावर]] <nowiki>{{भाषांतरकार|en|mr}}</nowiki> <nowiki>{{भाषांतरकार|sa|mr}}</nowiki> <nowiki>{{भाषांतरकार|sa|mr}}</nowiki> किंवा <nowiki>{{भाषांतरकार|hi|mr}}</nowiki> असे साचे लावू शकाल. त्याशिवाय [[विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/सहभागी सदस्य]] येथे स्वतःची नोंद केल्यास इतर भाषांतरकारांशी समन्वय साधणे सोपे जाईल. अर्थात हे बंधनकारक नाही. ही पायरी ओलांडून तुम्ही पुढे जाऊ शकता.
#आपल्याला [[:वर्ग:भाषांतर]] येथे भाषांतर करून हवे असलेल्या सध्याच्या लेखांची यादी मिळेल. आपण विकिपीडियात प्रथमच संपादन करणार असल्यास अभाषांतरित लेखनातील एखादा उतारा भाषांतर करून जतन करावा, म्हणजे इतरांचेही सहकार्य मिळेल आणि विकिपीडीयातील लेखन शैलीचा अंदा्ज़ येईल. याची आवश्यकता वाटत नसेल तर आपण ही पायरी ओलांडून सरळ पुढील पायरीवर जाऊ शकता.
#आपल्याला इंग्रजी विकिपीडिया किंवा वा अन्य विकिपीडियांतील लेखांचे भाषांतर मराठी विकिपीडियावर आणावयाचे झाल्यास:- सविस्तर उत्तरासाठी खालील स्वतंत्र विभागात पहावे.
#आपल्याला विकिपीडियेतर स्त्रोतातील लेखाचे भाषांतर करावयाचे झाल्यास प्रथमतः स्वतःला खालील बाबतीत खात्री करून घ्या. -
##हे माझे स्वतःचे अन्य भाषेतील लेखन आहे, त्याचे प्रताधिकार माझ्याकडे आहेत आणि ते लेखन मला मराठी भाषेत आणावयाचे आहे
###ते मुळाबरहुकूम जसेच्या तसे मराठीत आणावयाचे आहे आणि इतरांनी त्यात कमीत कमी बदल करावा अशी अपेक्षा आहे. (असे असल्यास ते [[:b:विकिबुक्स]] या सहप्रकल्पात नेऊन व तेथे त्याचे [[:वर्गःविकिस्रोत]] असे वर्गीकरण केल्यास बरे होईल. तसेच, आपण हे लेखन प्रताधिकारमुक्त करत असल्याचे चर्चापानावर लिहून आपले नाव व परिचय नमूद करावा.)
###ते मुळाबरहुकूम जसेच्या तसे ठेवणे गरजेचे नसून ते विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीत आणून इतरांनीसुद्धा त्या लेखनात, भाषांतरात आणि संपादनात सहयोगी व्हावे असे अपेक्षित असल्यास ते लेखन आपण मराठी विकिपीडियावर भाषांतर करून लिहू शकता. अधिक माहिती [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] येथे पहावी.
####विकिपीडियावर लिहिताना लेखाचे शीर्षक मराठी भाषेतच असावे असा संकेत आहे. अधिक माहिती [[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]] येथे पहावी.
##स्वतःचे नसलेल्या लेखनाचा मराठी अनुवाद करावयाच्याआगोदर [[विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प|प्रताधिकार मुक्ती प्रकल्प]] येथून अधिक माहिती घ्यावी.
#तुम्हाला भाषांतरास अधिक कलावधी लागणार असल्यास किंवा लेख ४ परिच्छेदांपेक्षा मोठा असल्यास आपण शीर्षक निवडल्यानंतर तो अर्धामुर्धा लेख, तापुरत्या स्वरूपात धूळपाटी/लेखाचे नाव असे साठवू शकता त्या तात्पुरत्या कालावधीत इतरांची दखल नकोशी असल्यास स्वतःचे सदस्यनाव ’सदस्य:स्वतःचे सदस्य नाव/धूळपाटी” येथेदेखील ते लेखन जतन करू शकता. कमी परिच्छेदांचे काम असल्यास [[विकिपीडिया:धूळपाटी]] चा उपयोग करण्याचाही विचार करता येईल.
#बर्याचदा तुम्ही ज्या विषयावर लेखन करणार आहात त्या विषयाबद्दल एखादा [[विकिपीडिया:प्रकल्प|लेखन समन्वय प्रकल्प]] असण्याची शक्यता असते. लेखन समन्वय प्रकल्पात वेळ वाचण्याच्या दृष्टीने (बंधनकारक नसलेले) लेख आराखडे उपलब्ध असणे संभवते. ते आराखडे जरूर विचारात घ्यावेत.
#ज्या नवीन लेखपानावर भाषांतर सुरू करत आहांत त्या लेखाला <nowiki>{{भाषांतर}}</nowiki> किंवा <nowiki>{{अनुवाद}}</nowiki> साचा लावावा म्हणजे भाषांतरात सहयोग हवा आहे हे इतर सदस्यांनाही समजते. तसेच भाषांतरात सहयोग असलेल्या वर्गीकरणात लेखाची नोंदही होते.
#लेखाच्या तळाशी <nowiki>{{पर्याय:लेखात प्रयुक्त संज्ञा}}</nowiki> साचा लावण्याबद्दल विचार करावा. त्यामुळे लेखात इंग्रजी शब्दाकरिता मराठीत कोणता शब्द वापरला आहे याची यादी उपलब्ध करून देता येते. तसेच लेखात एखादा मराठी शब्द विशिष्ट अर्थच्छटेने योजल्यास अशा शब्दापुढे <nowiki>{{विशीष्ट अर्थ पहा}}</nowiki> साचा लावण्याचा विचार करावा; आणि जेथे, '''शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा''' असा वेगळा विभाग लेखाच्या तळाशी <nowiki>{{पर्याय:लेखात प्रयुक्त संज्ञा}}</nowiki> ने तयार झालेला असेल, तेथे ती विशेष अर्थच्छटा नमूद करावी.
#शक्यतो लेखाचा पहिला परिच्छेद आणि ==चिन्हात दिलेली विभाग/परिच्छेद नावे== प्राधान्याने मराठीत आणावी म्हणजे इतर सहयोगी सदस्यांना अधिक उत्साह वाटू शकतो.
#भाषालेखनाबद्दल सांगावयाचे झाल्यास प्रथम भाषांतर आणि लेखन करा आणि नंतर [[विकिपीडिया:लेखनभाषा संकेत]] ला अनुसरून काही बदल करावयाचे झाल्यास विचार करावा.. तेथे आपण लेखन संकेताबद्दल चर्चासुद्धा करू शकता.
#पर्यायी मराठी शब्दांची गरज असल्यास <nowiki>{{मराठी शब्द सुचवा}}</nowiki> साचा लावावा तो {{मराठी शब्द सुचवा}} असा दिसेल किंवा [[विकिपीडिया:भाषांतर_प्रकल्प/ऑनलाईन_शब्दकोश_यादी|ऑनलाईन शब्दकोश यादी]] च्या साहाय्याने इंटरनेटवर आपण इंग्रजी-मराठी शब्दांचा शोध घेऊ शकता. नवीन मराठी शब्द कसे बनवावेत याबद्दल [[विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/अनुभव#तुम्ही चपखल मराठी शब्द कसे शोधता?|तुम्ही चपखल मराठी शब्द कसे शोधता?]] येथे काही साहाय्य मिळू शकेल.
#विकिपीडियात नेहमी लागणारा [[विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/शब्द,पद आणि वाक्य संचय|शब्द,पद आणि वाक्य संचय]] वापरावा आणि त्यात भर घालावी.
#मराठी भाषेकरिता यंत्राद्वारे भाषांतरणाची सोय अद्याप नसली तरीसुद्धा त्याबद्दल अधिक माहिती [[विकिपीडिया:भाषांतर_प्रकल्प/मशिन_ट्रान्सलेशन|मशीन ट्रान्सलेशन]] येथे उपलब्ध आहे.
#आणि शेवटी, आपली भाषान्तर करण्याचे अनुभव इतरांना उपयोगी पडावेत म्हणून [[विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/अनुभव|अनुभव]] येथे आवर्जून नोंदवावे.
#नेहमीचे प्रश्न
## मी ऑफलाइन भाषांतर करून येथे आणू शकतो काय ?
###ऑफलाइनपेक्षा विकिपीडियावरच ऑनलाइन भाषांतर करणे जमल्यास करावे. त्या लेखाच्या संपादनाचा इतिहास वाचून [[विकिपीडिया:भाषांतर_प्रकल्प/मशिन_ट्रान्सलेशन|मशीन ट्रान्सलेशन]] क्षेत्रात काम करणार्या तज्ज्ञांना हे उपयोगी ठरू शकते.
##कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय?
###जरूर आहे. फक्त तो मजकूर व विषय [[विश्वकोश|विश्वकोशीय]] स्वरूपाचा (एन्सायक्लोपेडिक स्वरूपाचा) असावा अशी अपेक्षा आहे.
[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०८:१२, १४ डिसेंबर २००९ (UTC)
=== उत्तर: मदत हवी आहे ! ===
: #समजा एखादे इंग्रजी पान मला अनुवादित करायचे असेल तर त्यासाठी पायरीगणिक (step-by-step) माहिती कुठे मिळेल?
: इंग्रजीतून किंवा इतर भाषांतून मराठीत एखादा लेख अनुवादताना काय पद्धत अवलंबावी याबद्दल माहिती देणारे साहाय्यपान सध्यातरी उपलब्ध नाही. परंतु, अनुवादताना उपयुक्त पडतील असे खाली नोंदवलेले मुद्दे विचारात घ्यावेत.
:* इंग्रजी/परभाषेतील विकिपीडियांवरील अनुवाद करण्याजोग्या लेखाच्या पानावर डावीकडच्या आंतरविकी दुव्यांमध्ये मराठी विकिपीडियावरील समांतर लेखाचा दुवा असल्यास शोधणे. असा दुवा मिळाल्यास, आपल्याला जो लेख मराठीत आणावयाचा आहे, त्या लेखाचे पान अगोदरच बनवले गेले आहे हे आपल्या ध्यानात येईल. ते पान उघडून, मराठी विकिपीडियावरील त्या संबंधित लेखामध्ये आवश्यक त्या मजकुराचा अनुवाद भरून तो लेख विस्तारायला आपण मदत करू शकता.
:* इंग्रजी/परभाषेतील लेखाच्या पानावर डावीकडच्या आंतरविकी दुव्यांमध्ये मराठी लेखाचा दुवा नसेल, तर मराठी विकिपीडियावर समानार्थी शीर्षकाचा शोध (शोधपेटी वापरून) घ्यावा. तरीही संबंधित शीर्षक न सापडल्यास त्या शीर्षकाचा नवीन लेख बनवावा आणि परभाषेतील मजकूर अनुवादण्याचे काम आरंभावे.
:* आपण छोट्या - छोट्या परिच्छेदांचा अनुवाद जोडत मराठी लेखात भर घालू शकता. किंवा परभाषेतील अख्ख्या लेखाचा ऑफ़लाइन अनुवाद एखाद्या टेक्स्ट किंवा वर्ड डॉक्युमेंट फायलीत तुमच्या वैयक्तिक संगणकावर साठवून ठेवू शकता. अनुवाद पूर्ण झाल्यानंतर तो मजकूर आपण मराठी विकिपीडियावर त्या लेखाचे पान बनवून त्यावर कॉपी-पेस्ट करू शकता.
:# कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय?
: जरूर आहे. फक्त तो मजकूर व विषय विश्वकोशीय स्वरूपाचा (एन्सायक्लोपेडिक स्वरूपाचा) असावा अशी अपेक्षा आहे.
:# मी अर्धवट अनुवादित केलेले पान साठवून कसे ठेवावे? आणि नंतर त्याला प्रसिद्ध कसे करावे?
: अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून ठेवायची विशेष सुविधा विकिपीडियावर उपलब्ध नाही. तुम्ही जेवढा अर्धवट अनुवाद लिहिला असेल, तेवढा अंशात्मक स्वरूपात विकिपीडियावरील लेखात साठवू शकता आणि त्यात हळूहळू नव्या परिच्छेदांची भर घालू शकता. किंवा वर सांगितल्याप्रमाणे परभाषेतील लेखाचा अख्खा अनुवाद प्रथम ऑफलाइन करून (एखाद्या टेक्स्ट किंवा वर्ड डॉक्युमेंट फायलीत तुमच्या वैयक्तिक संगणकावर साठवून ठेवून), पूर्ण अनुवादांती मराठी विकिपीडियावर लेखाचे पान बनवून त्यावर आपला ऑफलाइन अनुवाद कॉपी-पेस्ट करू शकता.
: आपण कोणत्याही प्रकारे घेतलेल्या विधायक सहभागाचे मराठी विकिपीडियावर स्वागतच आहे. अजून काही शंका असल्यास येथे किंवा [[विकिपीडिया:चावडी|चावडीवर]] विचारू शकता.
: --[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) २२:५०, १३ डिसेंबर २००९ (UTC)
==चांगल्या भाषेत==
हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील विविध विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणार्या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.-[[सदस्य:J|J]] ०७:२६, ३१ जानेवारी २०१० (UTC)
==Help for translate==
Hello and sorry for writing in English. Can anyone help me translate a small article (2 paragraphs) from English to Marathi? Please, fell free to answer in my talk page in your wiki. [[सदस्य:Xaris333|Xaris333]] ([[सदस्य चर्चा:Xaris333|चर्चा]]) ०७:३४, २४ ऑगस्ट २०१५ (IST)
== Dering ==
dering [[विशेष:योगदान/~2026-35824-93|~2026-35824-93]] ([[सदस्य चर्चा:~2026-35824-93|talk]]) २०:१८, १९ जून २०२६ (IST)
fqs1c0py8cit28ezxt8uv16ikbit14z
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ
0
68636
2690197
2530566
2026-06-20T03:40:17Z
~2026-24679-89
182431
/* */
2690197
wikitext
text/x-wiki
'''सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ - २७०''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार सावंतवाडी मतदारसंघात [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] वेंगुल, सावंतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यांचासमावेश होतो. सावंतवाडी हा विधानसभा मतदारसंघ [[रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ|रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात]] मोडतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना|लेखक=|विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|विदा दिनांक=2009-02-19|दुवा=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|कृती=|प्रकाशक=मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य|दिनांक=|अॅक्सेसदिनांक=१२ October २००९|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref>
[[शिवसेना|शिवसेनेचे]] श्री. [[दीपक वसंत केसरकर|दिपक वसंतराव केसरकर]] हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref>
== आमदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/statistical-report/statistical-reports/|title=STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)|url-status=live}}</ref>
! colspan="2" |पक्ष
|-
|[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]]
| [[दिपक वसंतराव केसरकर]]
| style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" |
|[[शिवसेना]]
|-
|[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]]
| [[दिपक वसंतराव केसरकर]]
| style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" |
|[[शिवसेना]]
|-
|[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]]
| [[दिपक वसंतराव केसरकर]]
| style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
|}
== निवडणूक निकाल ==
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600{{!}} [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९]]
|-
!colspan=3|सावंतवाडी
|-
|-
!उमेदवार
![[पक्ष]]
!मत
|-
|[[दिपक वसंत केसरकर]]
|[[राष्ट्रवादी]]
|६३,४३०
|-
| शिवराम गोपाळ दळवी
|[[शिवसेना]]
|४५,०१२
|-
| प्रवीण प्रतापराव भोंसले
|[[अपक्ष]]
|१९,३६४
|-
| बाबूराव दत्ताराम धुरी
|[[जनता दल (धर्मनिरपेक्ष)|जद (धर्मनिरपेक्ष)]]
|१,७९२
|-
|सुनील तथा यशवंत वसंत पेडणेकर
|[[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
|१,७८१
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{महाराष्ट्र विधानसभा}}==बाह्य दुवे==
*{{भारतीय निवडणूक आयोग विधानसभा||S13/partycomp01.htm}}
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ]]
de2lnohvm4zyji0lmdepv2l9x19tyvb
उनकेश्वर
0
71707
2690123
2631033
2026-06-19T16:54:20Z
~2026-24679-89
182431
/* */
2690123
wikitext
text/x-wiki
[[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याच्या]] [[किनवट]] तालुक्यातील एक प्रेक्षणीय स्थळ.
* येथे गरम पाण्याचे झरे आहेत. [[माहूरगढ]]- किनवट रोडवर माहूर शहरापासून २५ किमी अंतरावर [[सारखणी]] पासून पूर्वेकडे १५ किमी अंतरावर निसर्ग रम्य वातावरणात किनवट तालुक्यात वसलेले उनकेश्वर हे ठिकाण आहे.
रामायण अध्याय-१३ मध्ये या ठिकाणाचे वर्णन आलेले आहे. आख्यायिकेनुसार प्रभू रामचंद्र १४ वर्षे वनवास भोगताना सीता व लक्ष्मणासह या ठिकाणी काही काळ व्यतीत केल्याचे वर्णन आहे.
या ठिकाणी [[भृगु]] ऋषींनी तपश्चर्या केल्याचे वर्णन आढळून येते.
* उनकेश्वर येथे प्राचीन शिवलिंग आहे. येथील महादेवाचे पिंड 'उपलिंग' म्हणून ओळखले जाते. ज्यांना १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणे शक्य नाही, त्यांनी या उपलिंगाचे दर्शन केल्यास १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यासारखे आहे, अशी आख्यायिका आहे.
* उनकेश्वर येथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत. या पाण्यात सल्फर अंशतः ([[गंधक]]) हे मूलद्रव्य (अधातू)आढळतो. या पाण्यात औषधी तत्वे आढळून येतात. या पाण्यात अंघोळ केल्यामुळे त्वचेसंबंधित रोगांचे निर्मूलन होतात, अशी मान्यता आहे. यामुळे अनेक लोक येथे अंघोळ करण्यासाठी येतात.
* उनकेश्वर येथील परिसरात उपयोगी वनौषधी सापडतात. या वनौषधींपासून पांढरा कोड, सोरॅसिस, मधुमेह इत्यादी रोंगांवर औषध तयार केली जातात.
उनकेश्वर येथे श्रीसंस्थान, उनकेश्वर ही सेवाभावी संस्था विनामूल्य लोकसेवा करित आहे.
श्रीसंस्थान मार्फत मोफत अन्नदान केले जाते. यासोबतच ही संस्था कुष्ठरोगीसाठी सेवा देते.
श्री. संस्थांनतर्फे निराधार वृद्धांना आश्रय दिला जातो. या संस्थेतर्फे वृद्धाश्रम व कुष्ठरोग सेवाश्रम सेवा ही अनमोल समाजसेवा ठरते.
शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता ही संस्था भेट देणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र, रुग्णवाहिनी सेवा व निवास सेवा पुरविते. या संस्थानातर्फे वनौषधींपासून तयार केलेले विविध रोगांवरील औषधी माफक दरात विक्री केली जातात.
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील गावे]]
2slalb8v9w9gts37saf06vjnza0sadk
हेमाडपंती वास्तुकला
0
76065
2690090
2559337
2026-06-19T16:20:03Z
~2026-24679-89
182431
/* हेमाडपंथी शैलीची काही उदाहरणे */
2690090
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
'''हेमाडपंती स्थापत्यशैली''' हिचा भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या [[हेमाद्री पंडित]] किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली.
==रचना==
मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे.
सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. याला शुष्कसांधी स्थापत्यशैली असे देखील म्हणतात. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते. [[वेरूळ]]चे घृष्णेश्वर मंदिर, [[औंढा नागनाथ]] येथील मंदिर ही हेमाडपंती स्थापत्यशैलीची काही उदाहरणे होत.
[[चित्र:Ratangad1.jpg|उजवे|इवलेसे|रतनवाडी येथील हेमाडपंती स्थापत्यशैलीतले अमृतेश्वर मंदिर]]
== हेमाडपंथी शैलीची काही उदाहरणे ==
* श्री मल्लिकार्जुन मंदिर, दहिटणे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर
* श्री मल्लिकार्जुन मंदिर, चपळगाव तालुका, अक्कलकोट जिल्हा सोलापूर
* सिद्धेश्वर नागनाथ मंदिर, झरी बु, ता. चाकुर, जिल्हा लातूर
* हेमाडपंथी महादेव मंदिर, साकेगाव, ता. चिखली, जिल्हा. बुलढाणा.
* कुमारेश्वर महादेव मंदिर, केलसुल,ता.सेनगाव जि.हिंगोली
*हेमाडपंथी महादेव मंदिर, बाराहाळी, ता. मुखेड, जि. नांदेड
* कोपेश्वर मंदिर खिद्रापूर,शिरोळ, कोल्हापूर
* भुलेश्वर मंदिर माळशिरस, यवत, पुणे.
* [[महारनाथ पंढरपूर जि. सोलापूर]]
* [[जगदंबामाता मदिंर, टाहाकरी]], [[अकोले तालुका]]
* [[अमृतेश्वर मंदिर]], रतनवाडी, [[अकोले तालुका]]
* अंबरनाथ येथील शिवमंदिर
* केदारेश्वर मंदिर परळी, सज्जनगड, सातारा
* भैरवनाथ मंदिर किकली, सातारा
* काशीविश्वेश्वर मंदिर क्षेत्र माहुली सातारा
* [[आदासा]] - गणेश मंदिर
* [[औंढा नागनाथ]] येथील मंदिर
* [[कमळगड]] - धोमचे हेमाडपंती शिवमंदिर
* [[करमाळा]] येथील कमालादेवीचे मंदिर
* [[किल्ले पुरंदर]] रामेश्वर मंदिर : पुरंदेश्वर
* [[चाळीसगाव]] येथील पाटणादेवी मंदिर
* [[त्र्यंबकेश्वर]] - शिव मंदिर
* [[माणकेश्वर शिवालय]]- झोडगे (मालेगाव)
* [[रतनगड]] येथील अमृतेश्वर मंदिर
* [[अर्धनारीनटेश्वर मंदिर, वेळापूर]]
* [[गोंदेश्वर मंदिर, सिन्नर|गोंदेश्वर मंदिर]] - सिन्नर
* [[ नरसिंह मंदिर,मोगरा ता माजलगाव जि. बीड]]
* [[महादेव मंदिर, रहिमाबाद ता सिल्लोड जि. औरंगाबाद]]
* [[ महादेव मंदिर, मळोली, ता माळशिरस जि. सोलापूर 413113 | महादेव मंदिर, मळोली, ता माळशिरस जि सोलापूर]]
* [[अंबाजोगाई]] येथील योगेश्वरी मंदिर, खोलेश्वर मंदिर,सकलेश्वर (१२ खांबी मंदिर), अमलेश्वर महादेव मंदिर, चौभारा गणेश मंदिर
*मंडपेश्वर महादेव मंदिर, मांडवड, ता. नांदगाव, जि. नाशिक
*वेल्हाळा, ता. भुसावळ, जि. जळगाव येथिल कपिलेश्वर महादेव मंदिर.
*गारखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव येथील हेमाडपंथी शिवमंदिर.
*लोहारा, ता. पाचोरा, जि.जळगांव येथील हेमाडपंथी तपेश्वर महादेव मंदिर
*रामपुरी बु.ता. मानवत जि.परभणी येथील हेमाडपंथी मल्लिकार्जुन महादेव मंदिर <ref>https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Beed/places_ambejogai.html</ref>
* श्री पुरुषोत्तम भगवान मंदिर पुरुषोत्तमपुरी ता.माजलगाव जि.बीड
* [[वरदविनायक (भद्रावती)]] जि. चंद्रपूर
* श्री खोलेश्वर महादेव मंदिर आणि श्री कालंका देवी मंदिर, बार्शी टाकळी, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला
* माणकेश्वर मंदिर , माणकेश्वर ता- भुम जि- धाराशिव
* भीमाशंकर मंदिर - तालुका खेड जिल्हा पुणे
==हे सुद्धा पहा==
* [[हेमाद्रि पंडित]]
* [[नागर शैली]]
* [[मोडी]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://vishwakosh.marathi.gov.in/20140/ हेमाडपंती वास्तुशैली (मराठी विश्वकोश)] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20240404024638/https://vishwakosh.marathi.gov.in/20140/ |date=2024-04-04 }}
[[वर्ग:मंदिर स्थापत्य]]
1mjz3tfy22293ynk3e8x8zwgb03o45u
2690091
2690090
2026-06-19T16:23:06Z
~2026-24679-89
182431
/* हेमाडपंथी शैलीची काही उदाहरणे */
2690091
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
'''हेमाडपंती स्थापत्यशैली''' हिचा भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या [[हेमाद्री पंडित]] किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली.
==रचना==
मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे.
सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. याला शुष्कसांधी स्थापत्यशैली असे देखील म्हणतात. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते. [[वेरूळ]]चे घृष्णेश्वर मंदिर, [[औंढा नागनाथ]] येथील मंदिर ही हेमाडपंती स्थापत्यशैलीची काही उदाहरणे होत.
[[चित्र:Ratangad1.jpg|उजवे|इवलेसे|रतनवाडी येथील हेमाडपंती स्थापत्यशैलीतले अमृतेश्वर मंदिर]]
== हेमाडपंथी शैलीची काही उदाहरणे ==
* श्री मल्लिकार्जुन मंदिर, दहिटणे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर
* श्री मल्लिकार्जुन मंदिर, चपळगाव तालुका, अक्कलकोट जिल्हा सोलापूर
* सिद्धेश्वर नागनाथ मंदिर, झरी बु, ता. [[चाकुर]], जिल्हा लातूर
* हेमाडपंथी महादेव मंदिर, साकेगाव, ता. चिखली, जिल्हा. बुलढाणा.
* कुमारेश्वर महादेव मंदिर, केलसुल,ता.सेनगाव जि.हिंगोली
*हेमाडपंथी महादेव मंदिर, बाराहाळी ता.मुखेड [[नांदेड जिल्हा]]
* कोपेश्वर मंदिर खिद्रापूर,शिरोळ, कोल्हापूर
* भुलेश्वर मंदिर माळशिरस, यवत, पुणे.
* [[महारनाथ पंढरपूर जि. सोलापूर]]
* [[जगदंबामाता मदिंर, टाहाकरी]], [[अकोले तालुका]]
* [[अमृतेश्वर मंदिर]], रतनवाडी, [[अकोले तालुका]]
* अंबरनाथ येथील शिवमंदिर
* केदारेश्वर मंदिर परळी, सज्जनगड, सातारा
* भैरवनाथ मंदिर किकली, सातारा
* काशीविश्वेश्वर मंदिर क्षेत्र माहुली सातारा
* [[आदासा]] - गणेश मंदिर [[नागपूर]]
* [[औंढा नागनाथ]] येथील मंदिर
* [[कमळगड]] - धोमचे हेमाडपंती शिवमंदिर
* [[करमाळा]] येथील कमालादेवीचे मंदिर
* [[किल्ले पुरंदर]] रामेश्वर मंदिर : पुरंदेश्वर
* [[चाळीसगाव]] येथील पाटणादेवी मंदिर
* [[त्र्यंबकेश्वर]] - शिव मंदिर
* [[माणकेश्वर शिवालय]]- झोडगे (मालेगाव)
* [[रतनगड]] येथील अमृतेश्वर मंदिर
* [[अर्धनारीनटेश्वर मंदिर, वेळापूर]]
* [[गोंदेश्वर मंदिर, सिन्नर|गोंदेश्वर मंदिर]] - सिन्नर
* [[नरसिंह मंदिर,मोगरा]] ता.माजलगाव जि. बीड
* [[महादेव मंदिर, रहिमाबाद ता सिल्लोड जि. औरंगाबाद]]
* [[महादेव मंदिर, मळोली]] ता.माळशिरस जि. सोलापूर 413113
* [[अंबाजोगाई]] येथील योगेश्वरी मंदिर, खोलेश्वर मंदिर,सकलेश्वर (१२ खांबी मंदिर), अमलेश्वर महादेव मंदिर, चौभारा गणेश मंदिर
*मंडपेश्वर महादेव मंदिर, मांडवड, ता. नांदगाव, जि. नाशिक
*वेल्हाळा, ता. भुसावळ, जि. जळगाव येथिल कपिलेश्वर महादेव मंदिर.
*गारखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव येथील हेमाडपंथी शिवमंदिर.
*लोहारा, ता. पाचोरा, जि.जळगांव येथील हेमाडपंथी तपेश्वर महादेव मंदिर
*रामपुरी बु.ता. मानवत जि.परभणी येथील हेमाडपंथी मल्लिकार्जुन महादेव मंदिर <ref>https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Beed/places_ambejogai.html</ref>
* श्री पुरुषोत्तम भगवान मंदिर पुरुषोत्तमपुरी ता.माजलगाव जि.बीड
* [[वरदविनायक (भद्रावती)]] जि. चंद्रपूर
* श्री खोलेश्वर महादेव मंदिर आणि श्री कालंका देवी मंदिर, बार्शी टाकळी, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला
* माणकेश्वर मंदिर , माणकेश्वर ता- भुम जि- धाराशिव
* भीमाशंकर मंदिर - तालुका खेड जिल्हा पुणे
==हे सुद्धा पहा==
* [[हेमाद्रि पंडित]]
* [[नागर शैली]]
* [[मोडी]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://vishwakosh.marathi.gov.in/20140/ हेमाडपंती वास्तुशैली (मराठी विश्वकोश)] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20240404024638/https://vishwakosh.marathi.gov.in/20140/ |date=2024-04-04 }}
[[वर्ग:मंदिर स्थापत्य]]
0bgp1arf9cpzn5n68ztp4i2expirrxi
मलिक अंबर
0
84309
2690087
2689282
2026-06-19T16:17:42Z
अभय नातू
206
/* सुरुवातीचा काळ */
2690087
wikitext
text/x-wiki
{{Short description|अहमदनगर सल्तनतचा लष्करी नेता (१५४८-१६२६)}}
{{माहितीचौकट सैन्याधिकारी
| नाव = मलिक अंबर
| चित्र = Malik amber ahmadnager hi.jpg
| चित्रवर्णन = १६२० में मुगल दरबारी कलाकार द्वारा मलिक अंबर का चित्र<ref>शेख चांद, मलिक अंबर,"एहदे आफरीन; हैदराबाद; 1929</ref><ref>Times of India, '' Plus Supplement'', July 1999,</ref>
| जन्मनाव = वाको<ref name="RobbinsMcleod50">{{cite book|author=Kenneth X. Robbins |author2=John McLeod |title=African Elites in India|date=2006|publisher=Mapin|isbn=81-88204-73-0|page=50|oclc=701823920}}</ref><br />चापू <ref name="RobbinsMcleod50"/>
| जन्मदिन = १५४८<ref name="trtworld.com">{{Cite web|url=https://www.trtworld.com/magazine/malik-ambar-the-ethiopian-slave-who-became-a-kingmaker-in-india-33181|title=Malik Ambar: The Ethiopian slave who became a kingmaker in India|access-date=2023-10-28|archive-date=2020-02-26|archive-url=https://web.archive.org/web/20200226042145/https://www.trtworld.com/magazine/malik-ambar-the-ethiopian-slave-who-became-a-kingmaker-in-india-33181|url-status=dead}}</ref>
| मृत्युदिन = ११ मे {{death year and age|1626|1548}}
| जन्मस्थळ = [[हरार, इथियोपिया|हरार]]<ref name="trtworld.com"/>
| मृत्युस्थळ = [[खुलदाबाद]], [[निजामशाही|अहमदनगर सलतनत]] <br/> (सध्याचे [[खुलताबाद]], [[संभाजीनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]], [[भारत]])
| समाधीस्थळ = [[खुलदाबाद]], [[संभाजीनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| allegiance = अहमदनगरचे निजामशहा
| पतीपत्नी = बिबी करीमा
| नातेवाईक = मुले - १ फतेह खान<br/> २ चंगीस खान
| धर्म = [[इस्लाम]]
}}
[[File:Malik Ambar's Tomb.jpg|right|thumb|350px|मलिक अंबरची [[खुलताबाद]] जि. छत्रपती संभाजीनगर येथे असलेली कबर (इ.स. १८६० चे छायाचित्र)]]
'''मलिक अंबर''' (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हे [[निजामशहा (अहिल्यानगर )|मूर्तझा निजामशहा दुसरा]] ह्यांच्या [[अहिल्यानगर]] निजामशाहींमध्ये प्रधान होते. (वजीर-ए- आजम) मलिक अंबर यांचा जन्म अंदाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामध्ये झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्वाने आणि स्वामीनिष्ठ प्रधान होते. त्यांनी मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. [[खडकी]] /[[छत्रपती संभाजीनगर]] ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.
==प्रारंभिक जीवन==
मलिक अंबरला चेंगिज खान याने विकत घेतले, जो एक माजी हबशी गुलाम होता जो [[निजामशाही|सलतनत]] किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत होता.<ref name="हाबशी">Chinmay Tumbe, ''India Moving: A History of Migration'' (2019), p.29</ref>
== सुरुवातीचा काळ ==
मलिक अंबर हा जन्माने [[इथियोपिया]] येथील होता.<ref>[[http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Poona-II/history_Musalmans.html बॉंबे प्रेसिडेंसी गॅझेटीयर]]</ref> त्याच्या आई-वडिलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो [[दख्खन सुलतानशाह्या|दख्खन]] प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.
== महसूल व्यवस्था ==
दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली.<ref name="loks_जेआल">{{Cite websantosh | title = जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन | अनुवादित title = | लेखक = सुनीत पोतनीस | काम = [[लोकसत्ता ]]| दिनांक = 12 मार्च 2018 | ॲक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/navneet-news/malik-ambar-administration-1643739/ | अवतरण = या पद्धतीमुळे महसूल वाढून राजकोषावरचा पडणारा ताण कमी झाला. वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. }}</ref> इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरूपात न गोळा करता पैशाच्या रूपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठराविक रकमेवर निश्चित न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली. त्यामूळे कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.
== कार्य ==
[[File:Portrait of Burhan Nizam Shah II.jpg|thumb|right|निजाम शाहांचे चित्र ]]
[[File:Murtaza Nizam Shah II and Malik Ambar.jpg|thumb|मलिक अंबर आणि [[मुर्तझा निजाम शाह दुसरा]] ]]
[[File:Portrait of an African Official.jpg|left|thumb|मालिक अंबर पेंटिंग क. 1610-20]]
एकदा त्यांचे मालक मरण पावले, मलिक अंबरला त्याच्या मालकाच्या पत्नीने मुक्त केले. स्वतंत्र झाल्या नंतर त्यांनी लग्न केले, आणि काही काळ विजापूरच्या सुलतानाची सेवा केली आणि या काळात त्याला "मलिक" ही पदवी मिळाली. परंतु अंबरने [[निजामशाही]] सैन्यात सेवेत प्रवेश करण्यापूर्वी अपुऱ्या पाठिंब्याचे कारण देऊन ही सेवा सोडली.<ref name=":0">{{Cite book|title=Slavery & South Asian history|date=2006|publisher=Indiana University Press|others=Chatterjee, Indrani., Eaton, Richard Maxwell.|isbn=978-0-253-11671-0|location=Bloomington|oclc=191950586}}</ref>
मलिक अंबर हे अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचे 1600 ते 1626 या कालावधीत वजीर म्हणजेच मुख्य प्रधान होते . या काळात त्यांनी [[मुर्तझा निजाम शाह दुसरा|मुर्तझा निजाम शाह]] II चे सामर्थ्य आणि सामर्थ्य वाढवले आणि मोठे सैन्य उभे केले. त्यांनी एक घोडदळ उभारला जो अल्पावधीत 150 ते 7000 पर्यंत वाढला आणि उत्तरेकडून मुघलांचे हल्ले परतवून लावण्यासाठी कठपुतळी सुलतानांची नियुक्ती करून अहमदनगर सल्तनतीचे पुनरुज्जीवन केले.<ref name=हाबशी/> 1610 पर्यंत, त्यांच्या सैन्यात 10,000 हबशी आणि 40,000 दखणी यांचा समावेश झाला.<ref name=हाबशी/> पुढच्या दशकात, मलिक अंबर मुघल सम्राट [[जहांगीर|जहांगीरच्या]] राज्याचा ताबा घेण्याच्या प्रयत्नांशी लढून पराभूत करण्यात यशस्वी झाला.
== मृत्यू ==
८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबर यांचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबरच्या मृत्यू नंतर त्यांच्या कबरी बद्दल अनेक वाद आहेत एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर एक कबर घाटी दवाखान्यात आहे असा उल्लेख मिळतो
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:निजामशाही]]
[[वर्ग:इ.स. १५४६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६२६ मधील मृत्यू]]
{{विस्तार}}
1bce46frbv2ed4sza24blcy0shds5ok
2690088
2690087
2026-06-19T16:18:48Z
अभय नातू
206
/* महसूल व्यवस्था */
2690088
wikitext
text/x-wiki
{{Short description|अहमदनगर सल्तनतचा लष्करी नेता (१५४८-१६२६)}}
{{माहितीचौकट सैन्याधिकारी
| नाव = मलिक अंबर
| चित्र = Malik amber ahmadnager hi.jpg
| चित्रवर्णन = १६२० में मुगल दरबारी कलाकार द्वारा मलिक अंबर का चित्र<ref>शेख चांद, मलिक अंबर,"एहदे आफरीन; हैदराबाद; 1929</ref><ref>Times of India, '' Plus Supplement'', July 1999,</ref>
| जन्मनाव = वाको<ref name="RobbinsMcleod50">{{cite book|author=Kenneth X. Robbins |author2=John McLeod |title=African Elites in India|date=2006|publisher=Mapin|isbn=81-88204-73-0|page=50|oclc=701823920}}</ref><br />चापू <ref name="RobbinsMcleod50"/>
| जन्मदिन = १५४८<ref name="trtworld.com">{{Cite web|url=https://www.trtworld.com/magazine/malik-ambar-the-ethiopian-slave-who-became-a-kingmaker-in-india-33181|title=Malik Ambar: The Ethiopian slave who became a kingmaker in India|access-date=2023-10-28|archive-date=2020-02-26|archive-url=https://web.archive.org/web/20200226042145/https://www.trtworld.com/magazine/malik-ambar-the-ethiopian-slave-who-became-a-kingmaker-in-india-33181|url-status=dead}}</ref>
| मृत्युदिन = ११ मे {{death year and age|1626|1548}}
| जन्मस्थळ = [[हरार, इथियोपिया|हरार]]<ref name="trtworld.com"/>
| मृत्युस्थळ = [[खुलदाबाद]], [[निजामशाही|अहमदनगर सलतनत]] <br/> (सध्याचे [[खुलताबाद]], [[संभाजीनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]], [[भारत]])
| समाधीस्थळ = [[खुलदाबाद]], [[संभाजीनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| allegiance = अहमदनगरचे निजामशहा
| पतीपत्नी = बिबी करीमा
| नातेवाईक = मुले - १ फतेह खान<br/> २ चंगीस खान
| धर्म = [[इस्लाम]]
}}
[[File:Malik Ambar's Tomb.jpg|right|thumb|350px|मलिक अंबरची [[खुलताबाद]] जि. छत्रपती संभाजीनगर येथे असलेली कबर (इ.स. १८६० चे छायाचित्र)]]
'''मलिक अंबर''' (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हे [[निजामशहा (अहिल्यानगर )|मूर्तझा निजामशहा दुसरा]] ह्यांच्या [[अहिल्यानगर]] निजामशाहींमध्ये प्रधान होते. (वजीर-ए- आजम) मलिक अंबर यांचा जन्म अंदाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामध्ये झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्वाने आणि स्वामीनिष्ठ प्रधान होते. त्यांनी मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. [[खडकी]] /[[छत्रपती संभाजीनगर]] ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.
==प्रारंभिक जीवन==
मलिक अंबरला चेंगिज खान याने विकत घेतले, जो एक माजी हबशी गुलाम होता जो [[निजामशाही|सलतनत]] किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत होता.<ref name="हाबशी">Chinmay Tumbe, ''India Moving: A History of Migration'' (2019), p.29</ref>
== सुरुवातीचा काळ ==
मलिक अंबर हा जन्माने [[इथियोपिया]] येथील होता.<ref>[[http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Poona-II/history_Musalmans.html बॉंबे प्रेसिडेंसी गॅझेटीयर]]</ref> त्याच्या आई-वडिलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो [[दख्खन सुलतानशाह्या|दख्खन]] प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.
== महसूल व्यवस्था ==
दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील [[राजा तोडरमल|तोडरमलाची]] [[तोडरमल पद्धत|पद्धत]] स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली.<ref name="loks_जेआल">{{Cite websantosh | title = जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन | अनुवादित title = | लेखक = सुनीत पोतनीस | काम = [[लोकसत्ता ]]| दिनांक = 12 मार्च 2018 | ॲक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/navneet-news/malik-ambar-administration-1643739/ | अवतरण = या पद्धतीमुळे महसूल वाढून राजकोषावरचा पडणारा ताण कमी झाला. वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. }}</ref> इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरूपात न गोळा करता पैशाच्या रूपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठराविक रकमेवर निश्चित न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली. त्यामुळे मलिक अंबर कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.
== कार्य ==
[[File:Portrait of Burhan Nizam Shah II.jpg|thumb|right|निजाम शाहांचे चित्र ]]
[[File:Murtaza Nizam Shah II and Malik Ambar.jpg|thumb|मलिक अंबर आणि [[मुर्तझा निजाम शाह दुसरा]] ]]
[[File:Portrait of an African Official.jpg|left|thumb|मालिक अंबर पेंटिंग क. 1610-20]]
एकदा त्यांचे मालक मरण पावले, मलिक अंबरला त्याच्या मालकाच्या पत्नीने मुक्त केले. स्वतंत्र झाल्या नंतर त्यांनी लग्न केले, आणि काही काळ विजापूरच्या सुलतानाची सेवा केली आणि या काळात त्याला "मलिक" ही पदवी मिळाली. परंतु अंबरने [[निजामशाही]] सैन्यात सेवेत प्रवेश करण्यापूर्वी अपुऱ्या पाठिंब्याचे कारण देऊन ही सेवा सोडली.<ref name=":0">{{Cite book|title=Slavery & South Asian history|date=2006|publisher=Indiana University Press|others=Chatterjee, Indrani., Eaton, Richard Maxwell.|isbn=978-0-253-11671-0|location=Bloomington|oclc=191950586}}</ref>
मलिक अंबर हे अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचे 1600 ते 1626 या कालावधीत वजीर म्हणजेच मुख्य प्रधान होते . या काळात त्यांनी [[मुर्तझा निजाम शाह दुसरा|मुर्तझा निजाम शाह]] II चे सामर्थ्य आणि सामर्थ्य वाढवले आणि मोठे सैन्य उभे केले. त्यांनी एक घोडदळ उभारला जो अल्पावधीत 150 ते 7000 पर्यंत वाढला आणि उत्तरेकडून मुघलांचे हल्ले परतवून लावण्यासाठी कठपुतळी सुलतानांची नियुक्ती करून अहमदनगर सल्तनतीचे पुनरुज्जीवन केले.<ref name=हाबशी/> 1610 पर्यंत, त्यांच्या सैन्यात 10,000 हबशी आणि 40,000 दखणी यांचा समावेश झाला.<ref name=हाबशी/> पुढच्या दशकात, मलिक अंबर मुघल सम्राट [[जहांगीर|जहांगीरच्या]] राज्याचा ताबा घेण्याच्या प्रयत्नांशी लढून पराभूत करण्यात यशस्वी झाला.
== मृत्यू ==
८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबर यांचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबरच्या मृत्यू नंतर त्यांच्या कबरी बद्दल अनेक वाद आहेत एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर एक कबर घाटी दवाखान्यात आहे असा उल्लेख मिळतो
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:निजामशाही]]
[[वर्ग:इ.स. १५४६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६२६ मधील मृत्यू]]
{{विस्तार}}
rh16022qtu7o0sp7ybjskqj1t4dcar6
2690126
2690088
2026-06-19T17:00:16Z
~2026-24679-89
182431
/* मृत्यू व वाद */
2690126
wikitext
text/x-wiki
{{Short description|अहमदनगर सल्तनतचा लष्करी नेता (१५४८-१६२६)}}
{{माहितीचौकट सैन्याधिकारी
| नाव = मलिक अंबर
| चित्र = Malik amber ahmadnager hi.jpg
| चित्रवर्णन = १६२० में मुगल दरबारी कलाकार द्वारा मलिक अंबर का चित्र<ref>शेख चांद, मलिक अंबर,"एहदे आफरीन; हैदराबाद; 1929</ref><ref>Times of India, '' Plus Supplement'', July 1999,</ref>
| जन्मनाव = वाको<ref name="RobbinsMcleod50">{{cite book|author=Kenneth X. Robbins |author2=John McLeod |title=African Elites in India|date=2006|publisher=Mapin|isbn=81-88204-73-0|page=50|oclc=701823920}}</ref><br />चापू <ref name="RobbinsMcleod50"/>
| जन्मदिन = १५४८<ref name="trtworld.com">{{Cite web|url=https://www.trtworld.com/magazine/malik-ambar-the-ethiopian-slave-who-became-a-kingmaker-in-india-33181|title=Malik Ambar: The Ethiopian slave who became a kingmaker in India|access-date=2023-10-28|archive-date=2020-02-26|archive-url=https://web.archive.org/web/20200226042145/https://www.trtworld.com/magazine/malik-ambar-the-ethiopian-slave-who-became-a-kingmaker-in-india-33181|url-status=dead}}</ref>
| मृत्युदिन = ११ मे {{death year and age|1626|1548}}
| जन्मस्थळ = [[हरार, इथियोपिया|हरार]]<ref name="trtworld.com"/>
| मृत्युस्थळ = [[खुलदाबाद]], [[निजामशाही|अहमदनगर सलतनत]] <br/> (सध्याचे [[खुलताबाद]], [[संभाजीनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]], [[भारत]])
| समाधीस्थळ = [[खुलदाबाद]], [[संभाजीनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| allegiance = अहमदनगरचे निजामशहा
| पतीपत्नी = बिबी करीमा
| नातेवाईक = मुले - १ फतेह खान<br/> २ चंगीस खान
| धर्म = [[इस्लाम]]
}}
[[File:Malik Ambar's Tomb.jpg|right|thumb|350px|मलिक अंबरची [[खुलताबाद]] जि. छत्रपती संभाजीनगर येथे असलेली कबर (इ.स. १८६० चे छायाचित्र)]]
'''मलिक अंबर''' (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हे [[निजामशहा (अहिल्यानगर )|मूर्तझा निजामशहा दुसरा]] ह्यांच्या [[अहिल्यानगर]] निजामशाहींमध्ये प्रधान होते. (वजीर-ए- आजम) मलिक अंबर यांचा जन्म अंदाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामध्ये झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्वाने आणि स्वामीनिष्ठ प्रधान होते. त्यांनी मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. [[खडकी]] /[[छत्रपती संभाजीनगर]] ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.
==प्रारंभिक जीवन==
मलिक अंबरला चेंगिज खान याने विकत घेतले, जो एक माजी हबशी गुलाम होता जो [[निजामशाही|सलतनत]] किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत होता.<ref name="हाबशी">Chinmay Tumbe, ''India Moving: A History of Migration'' (2019), p.29</ref>
== सुरुवातीचा काळ ==
मलिक अंबर हा जन्माने [[इथियोपिया]] येथील होता.<ref>[[http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Poona-II/history_Musalmans.html बॉंबे प्रेसिडेंसी गॅझेटीयर]]</ref> त्याच्या आई-वडिलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो [[दख्खन सुलतानशाह्या|दख्खन]] प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.
== महसूल व्यवस्था ==
दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील [[राजा तोडरमल|तोडरमलाची]] [[तोडरमल पद्धत|पद्धत]] स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली.<ref name="loks_जेआल">{{Cite websantosh | title = जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन | अनुवादित title = | लेखक = सुनीत पोतनीस | काम = [[लोकसत्ता ]]| दिनांक = 12 मार्च 2018 | ॲक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/navneet-news/malik-ambar-administration-1643739/ | अवतरण = या पद्धतीमुळे महसूल वाढून राजकोषावरचा पडणारा ताण कमी झाला. वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. }}</ref> इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरूपात न गोळा करता पैशाच्या रूपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठराविक रकमेवर निश्चित न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली. त्यामुळे मलिक अंबर कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.
== कार्य ==
[[File:Portrait of Burhan Nizam Shah II.jpg|thumb|right|निजाम शाहांचे चित्र ]]
[[File:Murtaza Nizam Shah II and Malik Ambar.jpg|thumb|मलिक अंबर आणि [[मुर्तझा निजाम शाह दुसरा]] ]]
[[File:Portrait of an African Official.jpg|left|thumb|मालिक अंबर पेंटिंग क. 1610-20]]
एकदा त्यांचे मालक मरण पावले, मलिक अंबरला त्याच्या मालकाच्या पत्नीने मुक्त केले. स्वतंत्र झाल्या नंतर त्यांनी लग्न केले, आणि काही काळ विजापूरच्या सुलतानाची सेवा केली आणि या काळात त्याला "मलिक" ही पदवी मिळाली. परंतु अंबरने [[निजामशाही]] सैन्यात सेवेत प्रवेश करण्यापूर्वी अपुऱ्या पाठिंब्याचे कारण देऊन ही सेवा सोडली.<ref name=":0">{{Cite book|title=Slavery & South Asian history|date=2006|publisher=Indiana University Press|others=Chatterjee, Indrani., Eaton, Richard Maxwell.|isbn=978-0-253-11671-0|location=Bloomington|oclc=191950586}}</ref>
मलिक अंबर हे अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचे 1600 ते 1626 या कालावधीत वजीर म्हणजेच मुख्य प्रधान होते . या काळात त्यांनी [[मुर्तझा निजाम शाह दुसरा|मुर्तझा निजाम शाह]] II चे सामर्थ्य आणि सामर्थ्य वाढवले आणि मोठे सैन्य उभे केले. त्यांनी एक घोडदळ उभारला जो अल्पावधीत 150 ते 7000 पर्यंत वाढला आणि उत्तरेकडून मुघलांचे हल्ले परतवून लावण्यासाठी कठपुतळी सुलतानांची नियुक्ती करून अहमदनगर सल्तनतीचे पुनरुज्जीवन केले.<ref name=हाबशी/> 1610 पर्यंत, त्यांच्या सैन्यात 10,000 हबशी आणि 40,000 दखणी यांचा समावेश झाला.<ref name=हाबशी/> पुढच्या दशकात, मलिक अंबर मुघल सम्राट [[जहांगीर|जहांगीरच्या]] राज्याचा ताबा घेण्याच्या प्रयत्नांशी लढून पराभूत करण्यात यशस्वी झाला.
== मृत्यू व वाद ==
८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबर यांचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्यांच्या कबरीबद्दल अनेक वाद आहेत. एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर दुसरी एक कबर घाटी दवाखान्यात आहे, असा उल्लेख मिळतो
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:निजामशाही]]
[[वर्ग:इ.स. १५४६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६२६ मधील मृत्यू]]
{{विस्तार}}
hh6xzhfyu2r52a93hj9wguaxaz811bg
2690127
2690126
2026-06-19T17:01:59Z
~2026-24679-89
182431
/* महसूल व्यवस्था */
2690127
wikitext
text/x-wiki
{{Short description|अहमदनगर सल्तनतचा लष्करी नेता (१५४८-१६२६)}}
{{माहितीचौकट सैन्याधिकारी
| नाव = मलिक अंबर
| चित्र = Malik amber ahmadnager hi.jpg
| चित्रवर्णन = १६२० में मुगल दरबारी कलाकार द्वारा मलिक अंबर का चित्र<ref>शेख चांद, मलिक अंबर,"एहदे आफरीन; हैदराबाद; 1929</ref><ref>Times of India, '' Plus Supplement'', July 1999,</ref>
| जन्मनाव = वाको<ref name="RobbinsMcleod50">{{cite book|author=Kenneth X. Robbins |author2=John McLeod |title=African Elites in India|date=2006|publisher=Mapin|isbn=81-88204-73-0|page=50|oclc=701823920}}</ref><br />चापू <ref name="RobbinsMcleod50"/>
| जन्मदिन = १५४८<ref name="trtworld.com">{{Cite web|url=https://www.trtworld.com/magazine/malik-ambar-the-ethiopian-slave-who-became-a-kingmaker-in-india-33181|title=Malik Ambar: The Ethiopian slave who became a kingmaker in India|access-date=2023-10-28|archive-date=2020-02-26|archive-url=https://web.archive.org/web/20200226042145/https://www.trtworld.com/magazine/malik-ambar-the-ethiopian-slave-who-became-a-kingmaker-in-india-33181|url-status=dead}}</ref>
| मृत्युदिन = ११ मे {{death year and age|1626|1548}}
| जन्मस्थळ = [[हरार, इथियोपिया|हरार]]<ref name="trtworld.com"/>
| मृत्युस्थळ = [[खुलदाबाद]], [[निजामशाही|अहमदनगर सलतनत]] <br/> (सध्याचे [[खुलताबाद]], [[संभाजीनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]], [[भारत]])
| समाधीस्थळ = [[खुलदाबाद]], [[संभाजीनगर]] जिल्हा, [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| allegiance = अहमदनगरचे निजामशहा
| पतीपत्नी = बिबी करीमा
| नातेवाईक = मुले - १ फतेह खान<br/> २ चंगीस खान
| धर्म = [[इस्लाम]]
}}
[[File:Malik Ambar's Tomb.jpg|right|thumb|350px|मलिक अंबरची [[खुलताबाद]] जि. छत्रपती संभाजीनगर येथे असलेली कबर (इ.स. १८६० चे छायाचित्र)]]
'''मलिक अंबर''' (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हे [[निजामशहा (अहिल्यानगर )|मूर्तझा निजामशहा दुसरा]] ह्यांच्या [[अहिल्यानगर]] निजामशाहींमध्ये प्रधान होते. (वजीर-ए- आजम) मलिक अंबर यांचा जन्म अंदाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामध्ये झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्वाने आणि स्वामीनिष्ठ प्रधान होते. त्यांनी मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. [[खडकी]] /[[छत्रपती संभाजीनगर]] ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.
==प्रारंभिक जीवन==
मलिक अंबरला चेंगिज खान याने विकत घेतले, जो एक माजी हबशी गुलाम होता जो [[निजामशाही|सलतनत]] किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत होता.<ref name="हाबशी">Chinmay Tumbe, ''India Moving: A History of Migration'' (2019), p.29</ref>
== सुरुवातीचा काळ ==
मलिक अंबर हा जन्माने [[इथियोपिया]] येथील होता.<ref>[[http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Poona-II/history_Musalmans.html बॉंबे प्रेसिडेंसी गॅझेटीयर]]</ref> त्याच्या आई-वडिलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो [[दख्खन सुलतानशाह्या|दख्खन]] प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.
== महसूल व्यवस्था ==
दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना "प्रधान" म्हणून त्याची प्रगती झाली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील [[राजा तोडरमल|तोडरमलाची]] [[तोडरमल पद्धत|पद्धत]] स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत ५ वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली.<ref name="loks_जेआल">{{Cite websantosh | title = जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन | अनुवादित title = | लेखक = सुनीत पोतनीस | काम = [[लोकसत्ता ]]| दिनांक = 12 मार्च 2018 | ॲक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/navneet-news/malik-ambar-administration-1643739/ | अवतरण = या पद्धतीमुळे महसूल वाढून राजकोषावरचा पडणारा ताण कमी झाला. वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. }}</ref> इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरूपात न गोळा करता पैशाच्या रूपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठराविक रकमेवर निश्चित न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली. त्यामुळे मलिक अंबर कष्टकरी शेतकऱ्यांमध्ये तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.
== कार्य ==
[[File:Portrait of Burhan Nizam Shah II.jpg|thumb|right|निजाम शाहांचे चित्र ]]
[[File:Murtaza Nizam Shah II and Malik Ambar.jpg|thumb|मलिक अंबर आणि [[मुर्तझा निजाम शाह दुसरा]] ]]
[[File:Portrait of an African Official.jpg|left|thumb|मालिक अंबर पेंटिंग क. 1610-20]]
एकदा त्यांचे मालक मरण पावले, मलिक अंबरला त्याच्या मालकाच्या पत्नीने मुक्त केले. स्वतंत्र झाल्या नंतर त्यांनी लग्न केले, आणि काही काळ विजापूरच्या सुलतानाची सेवा केली आणि या काळात त्याला "मलिक" ही पदवी मिळाली. परंतु अंबरने [[निजामशाही]] सैन्यात सेवेत प्रवेश करण्यापूर्वी अपुऱ्या पाठिंब्याचे कारण देऊन ही सेवा सोडली.<ref name=":0">{{Cite book|title=Slavery & South Asian history|date=2006|publisher=Indiana University Press|others=Chatterjee, Indrani., Eaton, Richard Maxwell.|isbn=978-0-253-11671-0|location=Bloomington|oclc=191950586}}</ref>
मलिक अंबर हे अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचे 1600 ते 1626 या कालावधीत वजीर म्हणजेच मुख्य प्रधान होते . या काळात त्यांनी [[मुर्तझा निजाम शाह दुसरा|मुर्तझा निजाम शाह]] II चे सामर्थ्य आणि सामर्थ्य वाढवले आणि मोठे सैन्य उभे केले. त्यांनी एक घोडदळ उभारला जो अल्पावधीत 150 ते 7000 पर्यंत वाढला आणि उत्तरेकडून मुघलांचे हल्ले परतवून लावण्यासाठी कठपुतळी सुलतानांची नियुक्ती करून अहमदनगर सल्तनतीचे पुनरुज्जीवन केले.<ref name=हाबशी/> 1610 पर्यंत, त्यांच्या सैन्यात 10,000 हबशी आणि 40,000 दखणी यांचा समावेश झाला.<ref name=हाबशी/> पुढच्या दशकात, मलिक अंबर मुघल सम्राट [[जहांगीर|जहांगीरच्या]] राज्याचा ताबा घेण्याच्या प्रयत्नांशी लढून पराभूत करण्यात यशस्वी झाला.
== मृत्यू व वाद ==
८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबर यांचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्यांच्या कबरीबद्दल अनेक वाद आहेत. एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर दुसरी एक कबर घाटी दवाखान्यात आहे, असा उल्लेख मिळतो
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:निजामशाही]]
[[वर्ग:इ.स. १५४६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६२६ मधील मृत्यू]]
{{विस्तार}}
axdhtsh7qj82ef3v6sjf1cj32lni8fo
गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)
0
90613
2690080
2455593
2026-06-19T15:53:02Z
~2026-24679-89
182431
/* */
2690080
wikitext
text/x-wiki
[[File:Shri Gondeshwar Temple 05.JPG|right|thumb|350px|[[सिन्नर तालुका|सिन्नर]] येथील गोंदेश्वर मंदिर]]
'''गोंदेश्वर मंदिर''' हे [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[सिन्नर तालुका|सिन्नर]] या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.asiaurangabad.in/pdf/notification/Nasik/Gondeshwar%20Temple%20of%20Mahadev%20-%20Sinnar.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | title=नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ }}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== स्थापत्य शैली ==
हे मंदिर पुरातन [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती शैलीतील]] बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर [[इ.स. १२|१२ व्या शतकात]] गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हणले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे [[पार्वती]], [[गणपती]], [[सूर्य]] आणि [[विष्णू]] यांची आहेत. मंदिरात सभामंडप व [[गाभारा]] आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि [[रामायण|रामायणातील]] प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.
रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.
साधारण बाराव्या शतकाच्या सुरुवातीला बाधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर येथील पुरातन गोंदेश्र्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण होय. मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केलं आहे. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराच एक आचार्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हेसिक्युलर खडकांपासून बनवलेले आहे. या मुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. व्हेसिक्युलर खडकाची झीज ही लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच. तसेच त्यावर कोरीव काम करणे हे देखील अवघड असते. तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच रहावी अशीच आहे.
या मंदिराचा अजून एक वैशिठ्ये म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड (गोमुख) शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते. परंतु हे गोमुख इ.स.च्या तेराव्या शतकानंतर दिसू लागते. त्याआधी मकरप्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी, मगरीचे गंगेचे असेलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:नाशिक जिल्हा]]
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके]]
[[वर्ग:गोंदेश्वर मंदिर, सिन्नर]]
mtkvxsbbp8lyqfgwi9etc1ye29lh6k2
2690081
2690080
2026-06-19T15:54:34Z
~2026-24679-89
182431
/* स्थापत्य शैली */
2690081
wikitext
text/x-wiki
[[File:Shri Gondeshwar Temple 05.JPG|right|thumb|350px|[[सिन्नर तालुका|सिन्नर]] येथील गोंदेश्वर मंदिर]]
'''गोंदेश्वर मंदिर''' हे [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[सिन्नर तालुका|सिन्नर]] या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.asiaurangabad.in/pdf/notification/Nasik/Gondeshwar%20Temple%20of%20Mahadev%20-%20Sinnar.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | title=नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ }}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== स्थापत्य शैली ==
हे मंदिर पुरातन [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती शैलीतील]] बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर [[इ.स. १२|१२ व्या शतकात]] गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हणले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे [[पार्वती]], [[गणपती]], [[सूर्य]] आणि [[विष्णू]] यांची आहेत. मंदिरात सभामंडप व [[गाभारा]] आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि [[रामायण|रामायणातील]] प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.
* रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.
साधारण बाराव्या शतकाच्या सुरुवातीला बाधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर येथील पुरातन गोंदेश्र्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण होय. मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केलं आहे. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराच एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हेसिक्युलर खडकांपासून बनवलेले आहे. यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. व्हेसिक्युलर खडकाची झीज ही लवकर होते, हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच. तसेच त्यावर कोरीव काम करणे हे देखील अवघड असते. तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच रहावी अशीच आहे.
* या मंदिराचा अजून एक वैशिठ्ये म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड (गोमुख) शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते. परंतु हे गोमुख इ.स.च्या तेराव्या शतकानंतर दिसू लागते. त्याआधी मकरप्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी, मगरीचे गंगेचे असेलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:नाशिक जिल्हा]]
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके]]
[[वर्ग:गोंदेश्वर मंदिर, सिन्नर]]
m7xx8v2lmi8fko9cjnadvu8tb6vwlzf
2690089
2690081
2026-06-19T16:18:59Z
~2026-24679-89
182431
/* स्थापत्य शैली */
2690089
wikitext
text/x-wiki
[[File:Shri Gondeshwar Temple 05.JPG|right|thumb|350px|[[सिन्नर तालुका|सिन्नर]] येथील गोंदेश्वर मंदिर]]
'''गोंदेश्वर मंदिर''' हे [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[सिन्नर तालुका|सिन्नर]] या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.asiaurangabad.in/pdf/notification/Nasik/Gondeshwar%20Temple%20of%20Mahadev%20-%20Sinnar.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | title=नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ }}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== स्थापत्य शैली ==
हे मंदिर पुरातन [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती शैलीतील]] बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर [[इ.स. १२|१२ व्या शतकात]] गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे.
* हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला '''शैव-पंचायतन''' म्हणले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे [[पार्वती]], [[गणपती]], [[सूर्य]] आणि [[विष्णू]] यांची आहेत.
मंदिरात सभामंडप व [[गाभारा]] आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि [[रामायण|रामायणातील]] प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमितीय असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.
* रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.
साधारणतः बाराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर येथील पुरातन गोंदेश्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण होय. मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केलं आहे. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराचे एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हेसिक्युलर खडकांपासून बनवलेले आहे. यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. व्हेसिक्युलर खडकाची झीज ही लवकर होते, हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच. तसेच त्यावर कोरीव काम करणे हे देखील अवघड असते. तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच रहावी अशीच आहे.
* या मंदिराचा अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड (गोमुख) शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते. परंतु हे गोमुख इ.स.च्या तेराव्या शतकानंतर दिसू लागते. त्याआधी मकरप्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी, मगरीचे गंगेचे असेलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:नाशिक जिल्हा]]
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके]]
[[वर्ग:गोंदेश्वर मंदिर, सिन्नर]]
lsglzsjjlvnjqokfom6af1gywg0n1xf
गवळी
0
92287
2690078
2689214
2026-06-19T15:50:02Z
~2026-24679-89
182431
/* */
2690078
wikitext
text/x-wiki
'''[[गवळी समाज]]''' हा (गौ-पालन करणारा) दुभत्या जनावरांची निगा राखून, त्यांचे दूध काढून, दुधाचा व तत्सम दुग्धजन्य पदार्थांचा ([[लोणी]], [[तूप]], [[खवा]], [[पनीर]] इत्यादी) व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस "गवळी" असे म्हणतात.
महाराष्ट्रातील हिंदू-गवळी समाज हा प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गोपालन (गाय) व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत, "[[गवळी समाज|गवळी]]" ही '''[[यादव]]''' समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो, त्यांना भगवान श्रीकृष्णाचे वंशज मानले जाते.
महाराष्ट्रात राहणारे हे यादव '''शुद्ध क्षत्रिय''' आहेत परंतु, त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना [[गवळी]] हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली
* '''[[देवगिरीचे यादव]]''' राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांनाच सेवुण/सेऊण राजवंश असेही म्हणले जात होते.
हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते. देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरुदे, हे राजघराणे महाभारतकालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते.
[[वर्ग:दूध]]
[[वर्ग:व्यवसाय]]
r1jp4ul5edvtjxks4znt8uk66rm1i2o
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
0
92837
2690191
2686884
2026-06-20T01:21:15Z
~2026-24679-89
182431
/* कुलगुरू आणि विस्तार */
2690191
wikitext
text/x-wiki
[[चित्र:SNDT Womens College.jpg|इवलेसे|पुणे येथील विद्यापीठ]]
''श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ'' ('''एसएनडीटी विद्यापीठ''') हे [[भारत]]ातील एक महिला [[विद्यापीठ]] आहे. याची स्थापना महर्षी [[धोंडो केशव कर्वे]] यांनी केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. SNDTची स्थापना पुण्यातली असली तरी त्याचे स्थलांतर मुंबईस होऊन तिथेच खऱ्या विस्ताराला सुरुवात झाली. या विद्यापीठाशी संबंधित सगळी महाविद्यालये '''एसएनडीटी कॉलेज''' म्हणून ओळखली जाऊ लागली.
[[डिसेंबर]], [[इ.स. १९१५]] साली [[धोंडो केशव कर्वे]] यांनी इंडियन सोशल काँग्रेसच्या (भारतीय सामाजिक परिषद) अध्यक्षीय भाषणातून महिला विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम मांडली. [[३ जून]], [[इ.स. १९१६]] रोजी विद्यापीठाची औपचारिक स्थापना झाली. पाच विद्यार्थिनींचा पहिला वर्ग [[५ जुलै]], इ.स. १९१६ रोजी सुरू होऊन विद्यापीठाच्या कामाला आरंभ झाला. इ.स. १९१६ साली या विद्यापीठाची स्थापना '''भारतवर्षीय महिला विद्यापीठ''' (इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) या नावाने झाली. सर विठ्ठलदास ठाकरसींनी या विद्यापीठाला १५ लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर विद्यापीठाला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले. १९२० साली विद्यापीठाचे नाव "श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ" असे झाले.
विद्यापीठातर्फे सुरुवातीला जी.ए. (गृहीतागमा) आणि पी.ए. (प्रदेयागमा) अशा दोन पदव्या दिल्या जात असत. [[इ.स. १९५१]] साली या विद्यापीठाला [[महाराष्ट्र सरकार]]ची मान्यता मिळाली. [[इ.स. १९९४]]च्या [[महाराष्ट्र]] विद्यापीठ कायद्यात एक वेगळे कलम (क्रमांक १०५) केवळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी आहे. या विद्यापीठास महाराष्ट्रात तसेच इतर कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात [[महाविद्यालय]]े संलग्नित करता येतात.
==कुलगुरू आणि विस्तार==
इ.स. १९५२ ते १९५७ या कालावधीत दिवाणबहाद्दुर झवेरी यांनी कुलगुरुपद सांभाळले व यानंतर मात्र एक तप (१९५७ ते १९६९) लेडी ठाकरसींनी. या शेवटच्या बारा वर्षांत १३ नवीन विभागांची/महाविद्यालयांची स्थापना झाली. यात मराठी, चित्रकला हे विभाग मुंबई व पुणे येथे, तसेच नर्सिंग महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय ही महत्त्वाची महाविद्यालये होती. अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, ग्रंथपालनशास्त्र, फूड सायन्स अँड न्युट्रिशन अशा पदव्युत्तर विभागांचा समावेशही होता. १९७१ ते १९७५ या काळात आणखी ११ विभागांची भर पडली आणि शिवाय पुण्यात एक शिक्षणशास्त्र महाविद्यालय ही स्थापन झाले.
भारतातील विद्यापीठात अन्यत्र न दिसणारे महिला विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील अनेक विभाग आहेत. दोन शिक्षणशास्त्र विभाग, स्पेशल एज्युकेशन, शैक्षणिक तंत्रविज्ञान, मार्गदर्शन आणि समुपदेशन, शैक्षणिक व्यवस्थापन, भाषा अध्यापन तसेच विद्यापीठ संचालित दोन शिक्षणशास्त्र महाविद्यालये सुद्धा आहेत.
==आधुनिक अभ्यासक्रम==
* इ.स. १९७४ साली डॉ. नीराबेन देसाईंच्या मार्गदर्शनाखाली Research Centre for Women's Studies स्थापन झाले. या केंद्राला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.
* १९७५ ते १९८५ या दशकात विद्यापीठाने आणखी तेरा नवीन पदव्युत्तर विभाग (त्यामध्ये Communication Media for Children सारखे नावीन्यपूर्ण काम करणारे विभाग आहेत), तंत्रनिकेतन, फार्मसी महाविद्यालय आणि दूरस्थ शिक्षण केंद्र (१९७९) स्थापन झाले.
* १९८५ नंतरच्या तीन दशकात बारा नावीन्यपूर्ण विभाग आणि संस्थांची स्थापना झाली.
**यात व्यवस्थापन संस्था (मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट), तंत्रशास्त्र संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) रसायनशास्त्र, भूगोलशास्त्र, समाजकार्य, संगणकशास्त्र (कंप्युटर सायन्स), न्यायशास्त्र, ज्वेलरी डिझाइन अशा अनेक संस्था आहेत. त्यांपैकी महर्षि कर्वे मॉडेल कॉलेज फॉर विमेन हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे २०११ साली स्थापन केलेले महाविद्यालय आहे.
या महाविद्यालयात B.C.A. आणि B.Com हे अभ्यासक्रम चालतात.
* २०१२-१३ या वर्षापासून सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमात (Master's Degree) आंतरवासिता आणि संशोधन हे २ प्रत्येकी 8 क्रेडिट कोर्सेस प्रत्येक विद्यार्थिनीसाठी आवश्यक ठरवले गेले.
**Internshipमुळे विद्यापीठ ७५०-८०० संस्थांशी जोडले गेले, विद्यार्थिनींना placementच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या.
==दूरस्थ शिक्षण==
[[महर्षी कर्वे]] यांनी दूरस्थ शिक्षणाचा(Distance Education) हा विचार विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच केला होता. सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. [[अनिल काकोडकर]] यांच्या मातोश्री दिवंगत कमलाताई काकोडकर आणि अशा अनेक स्त्रियांनी स्वतःचे घर, संसार, नोकरी, उद्योग सांभाळून दूरस्थ शिक्षण पद्धतीने उच्च शिक्षण घेतले. M.Com. हा ८० क्रेडिटचा अभ्यासक्रम पूर्णतः ऑनलाइन प्रणालीने शिकवला जातो. आता ऑगस्ट २०१५ पासून M.A. in Education हा अभ्यासक्रमही पूर्णतः ऑनलाइन केला जाणार आहे.
==शाखा-परीसर==
विद्यापीठाचे मुख्यालय मुंबईला चर्चगेटजवळ आहे. शिवाय त्याच्या मुंबईत जुहू येथे व पुण्यात [[कर्वे]] रोडला एक अशा दोन शाखा आहेत. मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू या चार माध्यमांतून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनी या विद्यापीठाचा फायदा घेतात. एसएनडीटी महिला विद्यापीठाचा विस्तार केवळ महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित नसून तो गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, गोवा आणि आसाम या आणखी सहा राज्यांतही झाला आहे.
# जूहु परीसर
# कर्वे रोड परीसर
# [[बल्लारपूर]], [[चंद्रपूर जिल्हा]]
==पुणे शाखेच्या महाविद्यालयाचे प्राचार्य (क्रमाक्रमाने)==
#[[महर्षी कर्वे]] (पहिले प्राचार्य),
#डॉ. ना.मा. आठवले,
#प्रा. [[वामन मल्हार जोशी]],
#डॉ. कमलाबाई देशपांडे,
#डॉ. [[गं.बा. सरदार]],
#डॉ. [[शरयू बाळ]],
#डॉ. का.शं. केळकर,
#डॉ. [[हे.वि. इनामदार]],
#डॉ. क.वि. लोखंडे,
#डॉ. जी.वाय. शितोळे (इ.स. २०१६मधील प्राचार्य)
विद्यापीठाच्या [[मुंबई]]तील दोन आणि [[पुणे]] येथील एक अशा तीनही शाखा आता नेटवर्किंगद्वारे जोडल्या गेल्या आहेत. 'महर्षि' असे या व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्किंग (VPN) प्रणालीचे नाव आहे. या VPN वर 'सुसंवाद' हे Intranet Portal (इंट्रानेट पोर्टल) आहे. अजूनही अनेक Apps (Applications-आज्ञावली) विकसित करण्याचे काम चालू आहे.
==शताब्दीनिमित्त हाती घेतलेले प्रकल्प==
२०१५ साली विद्यापीठाचे शताब्दी वर्ष सुरू झाले. त्या शतक महोत्सवानिमित्त विद्यापीठाने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत.
* एकविसाव्या शतकातील ग्रंथालय म्हणजे KRC-ज्ञान साधना केंद्र,
*नवीन सहा भाषाध्यापन विभागांसह १२ भाषांसाठी भाषाभवन,
*विज्ञानसंस्था,
*Design (अभिकल्प) संस्था,
*नॅनोटेक्नॉलॉजी संस्था,
*जनसंप्रेषण (Mass Communication) संस्था,
*सेंट्रल इक्विपमेंट सुविधा,
*स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,
*महिलांसाठी आंतरराष्ट्रीय वसतीगृह,
*अतिथीगृह इ.
प्रकल्पांसाठी संस्थेची जुळवाजुळव सुरू आहे.
==अवांतर माहिती==
जुन्या काळात, पुण्याबाहेर असलेल्या या विद्यापीठात किंवा कॉलेजात जाण्यायेण्यासाठी खास शहर बससेवा होती. तिचे एका टर्मचे प्रवासी भाडे २० रुपये आणि ५५ विद्यार्थिनींच्या वसतिगृहात प्रत्येकीला टर्मला ३५ रुपये आकारले जात, अशी माहिती एस.एम. कणगली यांनी त्यांच्या ‘पुण्याचा माहीतगार’ या पुस्तकात दिली आहे.
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबईमधील शैक्षणिक संस्था]]
ky7fmdpxbd5gbp64kybncfbuxa5bjl6
शिवमंदिर (मुखेड)
0
118926
2690124
2383063
2026-06-19T16:56:45Z
~2026-24679-89
182431
/* */
2690124
wikitext
text/x-wiki
[[चित्र:मुखेड शिवमंदिर.JPG|right|thumb|250px|मुखेड येथील शिवमंदिर]]
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[नांदेड]] जिल्ह्यातील [[मुखेड]] या गावी असलेले शिवमंदिर हे [[इ.स.चे ११ वे शतक|इसवी सनाच्या अकराव्या शतकात]] बांधले गेले असावे.<ref>{{स्रोत पुस्तक | लेखक = डॉ. अ.प्र. जामखेडकर | title = महाराष्ट्र राज्य गॅझेट, इतिहास-प्राचीन काळ, खंड १ भाग २ | भाषा = मराठी }}</ref>
==मंदिराची रचना==
एक मुखमंडप आणि दोन अर्धमंडप असलेला मंडप, अंतराळ आणि [[गाभारा|गर्भगृह]] अशी याची रचना आहे. मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराच्या गर्भगृहात एक मीटर उंचीच्या भद्रपीठावर शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरील मंडोवरावर मूर्तिशिल्पे आहेत. त्यातील [[सप्तमातृका|सप्तमातृकांच्या]] मूर्ती उल्लेखनीय आहेत. मंदिराच्या अंतर्भागात मंडपाच्या मधोमध अंकण आहे. चौरस तळखडा, त्यावर अष्टकोनाकृती आणि वर्तुळाकृती घटक, त्यावर शीर्ष आणि कीचकहस्त असा सामान्यपणे मंदिरातील स्तंभांचा घटकक्रम आहे. एक-दोन स्तंभमात्र याला अपवाद असून त्यांचा घटकक्रम किंचित निराळा आहे. या मंदिराच्या बाहेर एक पुरातन बारव आहे.
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:मुखेड शिवमंदिर शिल्प.JPG | मंदिरावरील शिल्पकला
चित्र:मुखेड बारव.JPG | मंदिराच्या बाहेरील बारव
</gallery>
==आसपास==
*[[होट्टल]]
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]
tw6pxxl73thu4mspm1mp5zbm2grykve
कंधार किल्ला
0
119196
2690106
2682831
2026-06-19T16:35:03Z
~2026-24679-89
182431
/* इतिहास */
2690106
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट किल्ला
| नाव = भुईकोट किल्ला
| चित्र = कंधार किल्ला अंतर्गत २.JPG
| चित्रtitle = कंधारचा किल्ला
| चित्ररुंदी = 200px
| प्रकार = [[भुईकोट किल्ला]]
| ठिकाण = [[कंधार]], [[महाराष्ट्र]]
| उंची =
| डोंगररांग =
| अवस्था = व्यवस्थित
| गाव = [[कंधार]]
}}
'''कंधारचा भुईकोट किल्ला ''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[नांदेड जिल्हा|नांदेड]] जिल्हयातील [[कंधार]] या तालुक्याच्या ठिकाणी असलेला एक [[भुईकोट किल्ला]] आहे.
== इतिहास ==
या किल्ल्याचे बांधकाम [[राष्ट्रकूट साम्राज्य|राष्ट्रकूट]] राजा [[तिसरा कृष्ण राष्ट्रकूट|तिसरा कृष्ण]] याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणाऱ्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले.
* [[इ.स. १४०३]] साली तुघलकाने [[वारंगळ]] जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने येथे नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली परंतु, नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला.
त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला.
* या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच [[इ.स. १३३६]] सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९० च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. [[मलिक अंबर]] या प्रसिद्ध कारभाऱ्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकिर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख ''बाग-ए-रश्के कश्मीर'' असा आहे.
हा किल्ला १५ एकरात असून त्याच्या भोवती खंदक आहे. रष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज असून अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत.
कंधारचे पूर्वीचे नाव '''पांचालपूरी''' असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे.या ठिकानी अतिषय सुंदर अशे शिलालेख आहेत या ठिकानी निसर्ग रम्य असे ठिकाण असुन प्रर्यटकाना नेहमी अकर्षीत करण्याजेगे हा किला आहे...
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत १.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत ३.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत ४.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला बाहेरील बाजू १.JPG|किल्ल्याची बाहेरील बाजू
चित्र:कंधार किल्ल्यावरील तोफ.JPG|कंधार किल्ल्यावरील तोफ
</gallery>
==आसपास==
*[[मुखेड येथील शिवमंदिर]]
==बाह्य दुवे==
*{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://nanded.nic.in/htmldocs/Kandhar_Fort.html | title = नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील कंधार किल्ल्याविषयी माहिती. | भाषा = इंग्रजी }}
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
klbips4sfucxup1x4cdvb4wsgtyo5s3
2690108
2690106
2026-06-19T16:38:13Z
~2026-24679-89
182431
/* इतिहास */
2690108
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट किल्ला
| नाव = भुईकोट किल्ला
| चित्र = कंधार किल्ला अंतर्गत २.JPG
| चित्रtitle = कंधारचा किल्ला
| चित्ररुंदी = 200px
| प्रकार = [[भुईकोट किल्ला]]
| ठिकाण = [[कंधार]], [[महाराष्ट्र]]
| उंची =
| डोंगररांग =
| अवस्था = व्यवस्थित
| गाव = [[कंधार]]
}}
'''कंधारचा भुईकोट किल्ला ''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[नांदेड जिल्हा|नांदेड]] जिल्हयातील [[कंधार]] या तालुक्याच्या ठिकाणी असलेला एक [[भुईकोट किल्ला]] आहे.
== इतिहास ==
या किल्ल्याचे बांधकाम [[राष्ट्रकूट साम्राज्य|राष्ट्रकूट]] राजा [[तिसरा कृष्ण राष्ट्रकूट|तिसरा कृष्ण]] याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणाऱ्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले.
* [[इ.स. १४०३]] साली तुघलकाने [[वारंगळ]] जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने येथे नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली परंतु, नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला.
त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच [[इ.स. १३३६]] सालातील आहे.
* इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९० च्या सुमाराचा आणखी एक लेख शाही बुरूजावर आहे, तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत.
* धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. [[मलिक अंबर]] या प्रसिद्ध कारभाऱ्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे.
मुर्तजा निजामाच्या कारकिर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले.
* औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख ''बाग-ए-रश्के कश्मीर'' असा आहे.
हा किल्ला १५ एकरात असून त्याच्या भोवती खंदक आहे. रष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज असून अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत.
कंधारचे पूर्वीचे नाव '''पांचालपूरी''' असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे.या ठिकानी अतिषय सुंदर अशे शिलालेख आहेत या ठिकानी निसर्ग रम्य असे ठिकाण असुन प्रर्यटकाना नेहमी अकर्षीत करण्याजेगे हा किला आहे...
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत १.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत ३.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत ४.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला बाहेरील बाजू १.JPG|किल्ल्याची बाहेरील बाजू
चित्र:कंधार किल्ल्यावरील तोफ.JPG|कंधार किल्ल्यावरील तोफ
</gallery>
==आसपास==
*[[मुखेड येथील शिवमंदिर]]
==बाह्य दुवे==
*{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://nanded.nic.in/htmldocs/Kandhar_Fort.html | title = नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील कंधार किल्ल्याविषयी माहिती. | भाषा = इंग्रजी }}
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
9jfgpltiolhnv6ypq88dc3oymhpkhr4
2690109
2690108
2026-06-19T16:40:49Z
~2026-24679-89
182431
/* इतिहास */
2690109
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट किल्ला
| नाव = भुईकोट किल्ला
| चित्र = कंधार किल्ला अंतर्गत २.JPG
| चित्रtitle = कंधारचा किल्ला
| चित्ररुंदी = 200px
| प्रकार = [[भुईकोट किल्ला]]
| ठिकाण = [[कंधार]], [[महाराष्ट्र]]
| उंची =
| डोंगररांग =
| अवस्था = व्यवस्थित
| गाव = [[कंधार]]
}}
'''कंधारचा भुईकोट किल्ला ''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[नांदेड जिल्हा|नांदेड]] जिल्हयातील [[कंधार]] या तालुक्याच्या ठिकाणी असलेला एक [[भुईकोट किल्ला]] आहे.
== इतिहास ==
या किल्ल्याचे बांधकाम [[राष्ट्रकूट साम्राज्य|राष्ट्रकूट]] राजा [[तिसरा कृष्ण राष्ट्रकूट|तिसरा कृष्ण]] याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणाऱ्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले.
* [[इ.स. १४०३]] साली तुघलकाने [[वारंगळ]] जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने येथे नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली परंतु, नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला.
त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच [[इ.स. १३३६]] सालातील आहे.
* इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९० च्या सुमाराचा आणखी एक लेख शाही बुरूजावर आहे, तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत.
** धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. [[मलिक अंबर]] या प्रसिद्ध कारभाऱ्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे.
मुर्तजा निजामाच्या कारकिर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले.
* औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख ''बाग-ए-रश्के कश्मीर'' असा आहे.
हा किल्ला १५ एकरात असून त्याच्या सभोवती खंदक आहे. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज असून अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत.
या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण असे शिलालेख आहेत, हे एक निसर्गरम्य असे ठिकाण असुन प्रर्यटकांना नेहमी आकर्षित करण्याजोगे हा किल्ला आहे.
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत १.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत ३.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत ४.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला बाहेरील बाजू १.JPG|किल्ल्याची बाहेरील बाजू
चित्र:कंधार किल्ल्यावरील तोफ.JPG|कंधार किल्ल्यावरील तोफ
</gallery>
==आसपास==
*[[मुखेड येथील शिवमंदिर]]
==बाह्य दुवे==
*{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://nanded.nic.in/htmldocs/Kandhar_Fort.html | title = नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील कंधार किल्ल्याविषयी माहिती. | भाषा = इंग्रजी }}
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
lx4gjdwxr1ar6ln3wqwhbeyv56pcq1o
2690110
2690109
2026-06-19T16:41:19Z
~2026-24679-89
182431
/* */
2690110
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट किल्ला
| नाव = भुईकोट किल्ला
| चित्र = कंधार किल्ला अंतर्गत २.JPG
| चित्रtitle = कंधारचा किल्ला
| चित्ररुंदी = 200px
| प्रकार = [[भुईकोट किल्ला]]
| ठिकाण = [[कंधार]], [[महाराष्ट्र]]
| उंची =
| डोंगररांग =
| अवस्था = व्यवस्थित
| गाव = [[कंधार]]
}}
'''कंधारचा भुईकोट किल्ला ''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[नांदेड जिल्हा|नांदेड]] जिल्हयातील [[कंधार]] या तालुक्याच्या ठिकाणी असलेला एक [[भुईकोट किल्ला]] आहे. कंधारचे पूर्वीचे नाव '''पांचालपूरी''' असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे.
== इतिहास ==
या किल्ल्याचे बांधकाम [[राष्ट्रकूट साम्राज्य|राष्ट्रकूट]] राजा [[तिसरा कृष्ण राष्ट्रकूट|तिसरा कृष्ण]] याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणाऱ्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले.
* [[इ.स. १४०३]] साली तुघलकाने [[वारंगळ]] जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने येथे नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली परंतु, नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला.
त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच [[इ.स. १३३६]] सालातील आहे.
* इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९० च्या सुमाराचा आणखी एक लेख शाही बुरूजावर आहे, तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत.
** धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. [[मलिक अंबर]] या प्रसिद्ध कारभाऱ्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे.
मुर्तजा निजामाच्या कारकिर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले.
* औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख ''बाग-ए-रश्के कश्मीर'' असा आहे.
हा किल्ला १५ एकरात असून त्याच्या सभोवती खंदक आहे. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज असून अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत.
या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण असे शिलालेख आहेत, हे एक निसर्गरम्य असे ठिकाण असुन प्रर्यटकांना नेहमी आकर्षित करण्याजोगे हा किल्ला आहे.
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत १.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत ३.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला अंतर्गत ४.JPG|किल्ल्याच्या आतील दृश्य
चित्र:कंधार किल्ला बाहेरील बाजू १.JPG|किल्ल्याची बाहेरील बाजू
चित्र:कंधार किल्ल्यावरील तोफ.JPG|कंधार किल्ल्यावरील तोफ
</gallery>
==आसपास==
*[[मुखेड येथील शिवमंदिर]]
==बाह्य दुवे==
*{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://nanded.nic.in/htmldocs/Kandhar_Fort.html | title = नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील कंधार किल्ल्याविषयी माहिती. | भाषा = इंग्रजी }}
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
9vkgd784q3yrb8jo73w6133f2sakdhz
श्रीधर स्वामी
0
122264
2690083
2564267
2026-06-19T16:03:12Z
अभय नातू
206
/* चरित्र */
2690083
wikitext
text/x-wiki
[[File:Sridharswami.jpg|thumb|श्रीधर स्वामी]]
महान संत प.पू. भगवान '''श्रीधर स्वामी''' महाराज मूळचे मराठवाड्यातील गळेगांव ता. बिलोली जिल्हा नांदेड स्वामीजींच्या मातापित्यांनी गाणगापूरला कठोर तपश्चर्या केली. दत्तमहाराजांचा संपूर्ण आशीर्वाद लाभला.आणि त्या आशीर्वादाचे गोंडस फळ म्हणजे प.पू. स्वामीजींचा जन्म.श्रीधर स्वामीजींचा जन्म १९०८ साली दत्तजयंतीच्या दिवशी झाला.
लहानपणापासूनच यांना कथाकीर्तने ऐकण्याची गोडी लागली होती. तसेच रामनामाने हुकमी यश मिळते, असाही त्यांना अनुभव आला होता. शाळेचा अभ्यास, खेळ, देवपूजा, कथाकीर्तनश्रवण व व्यायाम अशा गोष्टीत यांचा बाळपणाचा काळ मजेत चालला होता. पण वयाच्या बाराव्या - तेराव्या वर्षी यांची आई वारली आणि त्यात खंड पडला. त्यानंतर हैदराबाद व गुलबर्गा येथे नातेवाईकांकडे राहून यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुरे केले व माध्यमिक शिक्षणासाठी हे पुण्याला गेले. पण वेद, उपनिषदे, पुराणे यांना गौणत्व देणाऱ्या आणि आपल्या धर्माची श्रद्धा लोपवून टाकणाऱ्या इंग्रजी शिक्षणात यांना गोडी वाटेना. . श्रुतिस्मृतिपुराणोक्त समाजाच्या उभारणीनेच भारताला पूर्ववत् वैभव प्राप्त होईल, अशी यांची श्रद्धा होती. तेव्हा सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी आपण आपले जीवन समर्पित करावे, असे स्वामींनी ठरवले. त्यासाठी आपण आध्यात्मिक क्षेत्रात अधिकार मिळवावा, असे स्वामींच्या मनाने घेतले. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी योग्य अशा गुरूची कास धरावी लागते, त्याचप्रमाणे उग्र तपश्चर्याही करावी लागते हे यांना माहित होते. म्हणून यांनी एका विजयादशमीला सज्जनगडावर तपस्येसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी आज हा देह भगवंताला अर्पण करायचा, म्हणून यांनी एका कागदावर पुढील अर्थाचा मजकूर लिहिला -" मी अामरण अस्खलित ब्रह्मचर्य पाळीन. द्रव्याला शिवणार नाही. न मागताही आग्रहाने कोणी दिल्यास त्याचा उपयोग परोपकारार्थ करीन. मठपती होऊन कुठेही राहणार नाही. गरीबाला शक्य होण्याइतक्या साध्या गरजा ठेवीन. स्त्रीपुरूषांना समदृष्टीने बोध करीन. अखिल स्त्रीसमाज मातेप्रामाणे मानीन. देहनिर्वाहाच्या गरजा शक्य तितक्या कमी करून, होईल तितक्या लोककल्याणाकरिता मी तनमनधनाने झटेन, होईल तितका प्रयत्न करून धर्माची अवनती घालवून जग सुखी करीन. हे सर्व पूर्ण होण्याकरिता हा देह कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम, अशा भगवंताला मी अर्पण केला आहे. मी मुक्त होऊन जगाला मुक्त करावे, हा पुढचा सर्व भार भगवंतावर आहे. त्याने आपल्या ब्रीदाला उणीव न येईल अशा रीतीने या शरण आलेल्या भक्ताचे काळजीपूर्वक संरक्षण करावे. यापुढे या देहाकडून होणाऱ्या चांगल्या किंवा वाईट कर्माचा जबाबदार तोच आहे."
स्वामीजींना लहानपणापासून अध्यात्माची ओढ आणि आवड होती. या ओढीनेच स्वामीजींना समर्थांच्या सज्जनगडावर आणले.सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली.साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे.कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला.... त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा प. पू. भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली.....
साधन आणि सेवेने पावन होऊन सज्जनगडावर समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन कल्याण स्वामींना दर्शन दिले होते..... त्याच पद्धतीने श्रीधर स्वामींनाही समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे.... व दर्शन देऊन स्वामीजींना दक्षिणेकडे (कर्नाटकात) जाऊन कार्य करण्याची समर्थांनी आज्ञा केली..... त्याप्रमाणे श्रीधर स्वामींचे महान कार्य महाराष्ट्रात आहेच..... त्याप्रमाणे दक्षिणेकडेही स्वामीजींनी समर्थांना अभिप्रेत असणारा परमार्थ सर्वसामान्यांना शिकवला.....श्रीधर स्वामींनी आर्य संस्कृती नावाचा ग्रंथ लिहिला.
[[File:Shridhar swami.jpg|thumb|श्रीधर स्वामींची समाधी.]]
आर्य संस्कृती हा स्वामीजींनी लिहिलेला ग्रंथ साधकांना साधनेची दिव्यानुभूती देणारा आहे..... साधक अवस्थेतून सिद्धावस्थेपर्यंत पोहोचलेले महान संत श्रीधर स्वामी महाराजांनी १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली.....
मधल्या कालखंडात समर्थ संप्रदायाला एक प्रकारची ग्लानी व औदासीन्य आले होते. आणि समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड त्याचप्रमाणे चाफळ, शिवथरघळ, समर्थांचे जन्म गाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. श्रीधर स्वामींनी संपूर्ण भारतभ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचे असंख्य भक्त महाराष्ट्रात त्याचप्रमाणे कर्नाटकात, व काही प्रमाणात भारतभर पसरले आहेत. त्यांनी सज्जनगड, शिवथरघळ, चाफळ या ठिकाणांचा प्रचंड विकास घडवून आणला. त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिष्यांनी गडावर "श्री.समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड" या संस्थेची स्थापन १९५० साली केली. स्वामींनी गडावरच्या सर्व ऐतिहासिक वास्तूंची उत्तम डागडुजी करून घेतली आणि गडावर येणाऱ्या समर्थभक्तांची सोय लक्षात घेऊन गडावर मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा घडवूनन आणल्या. श्रधर स्वामींची समाधी कर्नाटकातील वरदपूर येथे आहे.
==श्रीधर स्वामींची ग्रंथरचना==
* आर्य संस्कृती
* [[श्रीमद्दासबोधतत्त्वस्तवः]]
* [[श्रीधरस्वामीविरचितं श्रीराममंत्रराजस्तोत्र]]
==चरित्र==
* श्रीधरस्वामी चरित्र आणि वाङ्मय या मूळ कानडी भाषेतल्या ग्रंथाचा मराठी अनुवाद अजित कुलकर्णी यांनी, तर भावानुवाद डॉ. भालचंद्र कोपरेकर यांनी केला आहे.
* श्रीमद् सदगुरू भगवान श्रीधर स्वामी (चरित्र, अजित कुलकर्णी)
[[वर्ग:समर्थ संप्रदाय]]
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
o59ltj5wluh762upfl5eqng9nakl8jg
प्राणहिता नदी
0
123776
2690230
2591698
2026-06-20T04:42:53Z
~2026-24679-89
182431
/* */
2690230
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''प्राणहिता नदी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[गडचिरोली]] जिल्ह्यातील एक नदी आहे जी [[वैनगंगा नदी]] आणि [[वर्धा नदी]]च्या संगमानंतर निर्माण होते.<ref>{{cite web|url=http://gadchiroli.gov.in/enmrivgad9.htm|title=District Gadchiroli – Rivers & Dams|website=Gadchiroli.gov.in|access-date=20 August 2017|archive-url=https://web.archive.org/web/20170820161117/http://gadchiroli.gov.in/enmrivgad9.htm|archive-date=20 August 2017|url-status=dead}}</ref> हा संगम महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर तुमडी हेट्टी, कौठला मंडळ, सिरपूर (Town) जवळ आहे. अगदी सुरुवातीलाच, नदीचे एक विस्तृत नदीपात्र आहे.
प्राणहिता नदी ११३ किलोमीटरचा एक छोटासा प्रवास पुर्ण करते, जो महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यांच्या सीमेला लागुन राहतो. [[अहेरी तालुका|अहेरी तालुक्यातील]] वडलापेठ जवळ प्राणहिता नदीला [[दिना नदी]] मिळते. प्राणहिता नदीची दिशा दक्षिणेकडे आहे. तिच्या मार्गावर नदी घनदाट जंगलांनी वेढलेली आहे आणि वनस्पती आणि प्राण्यांची समृद्ध जैवविविधता आहे. तिचा छोटासा प्रवास पूर्ण केल्यानंतर, ही नदी [[कालेश्वरम]] येथे [[गोदावरी नदी|गोदावरी नदीत]] वाहते.
ह्या नदी काठावरील अनेक घाटांवर [[पुष्करम मेळा]] भरतो. [[कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प]] हा ह्या नदीवर २०१९ मध्ये सुरू झाला.<ref>{{Cite news|url=http://www.thehindu.com/news/national/telangana/in-telangana-a-unique-irrigation-project/article19194414.ece|title=Why is Telangana's Kaleshwaram Lift Irrigation Project important?|date=2017-07-01|work=द हिंदू|access-date=2018-04-20|language=en-IN|issn=0971-751X}}</ref><ref>{{Cite news|url=https://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/worlds-largest-multi-stage-lift-irrigation-project-kaleshwaram-inaugurated-in-telangana/articleshow/69889027.cms|title=Kaleshwaram project: World's largest multi-stage lift irrigation project inaugurated in Telangana|access-date=2019-06-22|language=en-IN}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भारतातील नद्या}}
[[वर्ग: गडचिरोली जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:तेलंगणामधील नद्या]]
0zer7xcoe2q29mqo1dfqgfl7vl3u7wd
डिंपल यादव
0
129000
2690053
2684036
2026-06-19T13:06:06Z
Abhijitsathe
4193
/* राजकीय कारकीर्द */
2690053
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट संसद सदस्य
| चित्र =Dimple Yadav.jpg
| चित्र_शीर्षक = डिंपल यादव
| नाव = डिंपल यादव
| जन्मदिनांक = [[इ.स. १९७८]]
|जन्मस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
|पक्ष = [[समाजवादी पक्ष]]
|कारकीर्द काळ =
| पती = [[अखिलेश यादव]]
| व्यवसाय = राजकारणी
| अपत्ये = ३ (अदिती, अर्जुन, टिना)
|धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
}}
'''डिंपल यादव ''' या [[उत्तर प्रदेश]] राज्यामधील एक महिला राजकारणी आहेत. त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री [[अखिलेश यादव]] यांच्या पत्नी तसेच [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षाचे]] नेते [[मुलायम सिंग यादव]] यांच्या स्नुषा आहेत. मुलायम सिंग यादव यांच्या घराण्यातील सक्रिय राजकरणात कार्यरत असणाऱ्या त्या सहाव्या व्यक्ती आहेत.
==राजकीय कारकीर्द==
२००९ मध्ये [[फिरोझाबाद लोकसभा मतदारसंघ]]ातून [[राज बब्बर]] यांच्या विरोधात फेरनिवडणूक निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/I-am-not-fighting-for-family-but-for-partys-honour-Mulayams-bahu-Dimple-Yadav/articleshow/5202073.cms |title=I am not fighting for family but for party's honour: Mulayam's bahu Dimple Yadav|last=Roy|first=Rustam|date=6 November 2009|work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]|accessdate=7 March 2010}}</ref> २००९ च्या केंद्रिय सार्वत्रिक निवडणुकीत डिंपलचे पती [[अखिलेश यादव]] यांनी फिरोझाबाद लोकसभेची जागा ६७,३०१ मतांनी जिंकली होती. त्यांनी त्या निवडणुकीत [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाचे]] नेते एस्.पी.एस्. बाघेल यांचा पराभव केला. अखिलेश यादव यांनी [[कनौज लोकसभा मतदारसंघ]]ातूनही निवडणूक लढवली आणि त्यांनी दोन्ही जागा जिंकल्या. त्यामुळे फिरोझाबाद मतदारसंघामध्ये फेरनिवडणूक झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://news.rediff.com/report/2009/nov/10/why-did-mulayam-bahu-lost-in-up-bypoll.htm|title=Analysis: Why Dimple Yadav came a cropper in UP bypoll|last=Pradhan |first=Sharat |date=12 November 2009|work=[[Rediff]]|accessdate=7 March 2010}}</ref> राजकारणातील प्रवेशापूर्वी आणि निवडणुकीतील पराभवापूर्वी, बेहिशोबी मालमत्तेच्या खटल्यात इतर यादव कुटुंबीयांसोबत तीचे नाव चुकिच्या कारणांसाठी पुढे आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.indianexpress.com/news/law-minister-at-the-wheel-in-cbis-uturn-on/398248/|title=Law Minister at the wheel in CBI’s U-turn on Mulayam case|last=SARIN|first=RITU |coauthors= AMITAV RANJAN|date=14 December 2008|work=[[इंडियन एक्सप्रेस]]|accessdate=7 March 2010}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ibnlive.in.com/news/probe-up-cms-money-sc-to-cbi/34867-37-p1.html|title=Probe UP CM's money: SC to CBI|date=1 March 2007|work=[[सीएनएन-आयबीएन]]|accessdate=7 March 2010|archive-date=2012-03-19|archive-url=https://web.archive.org/web/20120319064024/http://ibnlive.in.com/news/probe-up-cms-money-sc-to-cbi/34867-37-p1.html|url-status=dead}}</ref> २०१२ मध्ये अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्विकारल्यानंतर रिक्त झालेल्या कनौज लोकसभा मतदार संघातून डिंपल बिनविरोध निवडून आल्या.
फेरनिवडणुकित बिनविरोध निवड झालेल्या डिंपल या उत्तर प्रदेश मधील पहिल्या महिला खासदार आहेत. १९५२ मध्ये अलाहबाद पश्चिम मतदार संघातून पुरुषोत्तम दास टंडंन यांच्या बिनविरोध फेरनिवडणुकीनंतर बिनविरोध निवडून लोकसभेत जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील त्या दुसऱ्या खासदार आहेत. [[भारतीय जनता पक्ष]], [[बहुजन समाज पक्ष]] व [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] ह्या उत्तर प्रदेशामधील तिन्ही प्रमुख पक्षांनी डिंपलविरूद्ध उमेदवार उभा केला नाही. निवडणुकीपूर्वी दशरथ सिंग संकवार (संयुक्त समाजवादी दल) आणि संजू कटियार (अपक्ष) यांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. उत्तर प्रदेशच्या इतिहासात पुरुषोत्तम दास टंडंन आणि १९६२ मध्ये राजा मानवेंद्र सिंग यांच्या टेहरी मतदार संघातून बिनविरोध निवडीनंतर डिंपल यादव ह्या तिसऱ्या उमेदवार आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:यादव, डिंपल}}
[[वर्ग:समाजवादी पक्ष]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:इ.स. १९७८ मधील जन्म]]
[[वर्ग:१८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:समाजवादी पक्ष नेते]]
acq3lx4zag1uc74rrfhis72c8miju1k
गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार
0
134132
2690161
2050800
2026-06-19T18:06:31Z
Dharmadhyaksha
28394
removed [[Category:गुजरात]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2690161
wikitext
text/x-wiki
गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार
मतदारसंघ क्रमांक - विधानसभा मतदारसंघ- विजयी उमेदवार - पक्ष
१. [[अबडासा विधानसभा मतदारसंघ|अबडासा]] - छबीभाई पटेल [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
२. [[मांडवी विधानसभा मतदारसंघ|मांडवी]] - वसावा परभूभाई नगरभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
३. [[भूज विधानसभा मतदारसंघ|भूज]] - डॉ. निमाबेन आचार्य [[भारतीय जनता पक्ष]]
४. [[अंजार विधानसभा मतदारसंघ|अंजार]] - अहिर वसनभाई गोपालभाई [[भारतीय जनता पक्ष]]
५. [[गांधीधाम विधानसभा मतदारसंघ|गांधीधाम]] - महेश्वरी रमेश वच्छराज [[भारतीय जनता पक्ष]]
६. रापर -
७. [[वाव विधानसभा मतदारसंघ|वाव]] - शंकरभाई पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
८. [[थारड विधानसभा मतदारसंघ|थारड]] - प्रभातभाई पटेल [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
९. [[धनेरा विधानसभा मतदारसंघ|धनेरा]] - जोइताभाई पटेल [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१०. [[दंता विधानसभा मतदारसंघ|दंता]] - खराडी कांतीभाई कलाभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
११. [[वडगाव विधानसभा मतदारसंघ|वडगाव]] - मणिलाल वाघेला [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१२. पालनपूर -
१३. [[डीसा विधानसभा मतदारसंघ|डीसा]] - लिलाधरभाई वाघेला [[भारतीय जनता पक्ष]]
१४. [[देवदार विधानसभा मतदारसंघ|देवदार]] - केशाजी चौहान [[भारतीय जनता पक्ष]]
१५. [[कांकरेज विधानसभा मतदारसंघ|कांकरेज]] - खानपूरा दर्शीभाई लखाभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१६. [[राधनपूर विधानसभा मतदारसंघ|राधनपूर]]- नागर्जी ठाकूर [[भारतीय जनता पक्ष]]
१७. [[चनासमा विधानसभा मतदारसंघ|चनासमा]] - दिलीपकुमार ठाकूर [[भारतीय जनता पक्ष]]
१८. [[पाटण(गुजरात) विधानसभा मतदारसंघ|पाटण]] - रणछोडभाई देसाई [[भारतीय जनता पक्ष]]
१९. [[सिद्धपूर विधानसभा मतदारसंघ|सिद्धपूर]] - बलवंतसिंह राजपूत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
२०. [[खेराळू विधानसभा मतदारसंघ|खेराळू]] - भरतसिंगजी धाबी [[भारतीय जनता पक्ष]]
२१. [[उंझा विधानसभा मतदारसंघ|उंझा]] - नारायणभाई पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
२२. [[वीसनगर विधानसभा मतदारसंघ|वीसनगर]] - हृषिकेश पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
२३. [[बेचराजी विधानसभा मतदारसंघ|बेचराजी]] - पटेल रजनीकांत सोमाभाई [[भारतीय जनता पक्ष]]
२४. [[कडी विधानसभा मतदारसंघ|कडी]] - चावडा रमेशभाई मगनभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
२५. [[महेसाणा विधानसभा मतदारसंघ|महेसाणा]] - नितीनकुमार पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
२६. [[विजापूर विधानसभा मतदारसंघ|विजापूर]] - पटेल प्रल्हादभाई ईश्वरभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
२७. [[हिंमतनगर विधानसभा मतदारसंघ|हिंमतनगर]] - राजेंद्रसिंह चावडा [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
२८. इडर -
२९. खेडब्रह्मा -
३०. [[भिलोडा विधानसभा मतदारसंघ|भिलोडा]] - अनिल जोशीयारा [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
३१. मोडासा - राजेंद्रसिंह ठाकूर [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
३२. बयाड - महेंद्रसिंह वाघेला [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
३३. प्रांतिज - महेंद्रसिंह बरैय्या [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
३४. देहगाव - कामीनीबा राठोड [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
३५. गांधीनगर दक्षिण - ठाकोर शंभूजी चेलाजी [[भारतीय जनता पक्ष]]
३६. गांधीनगर उत्तर - पटेल अशोककुमार
३७. माणसा - अमितभाई चौधरी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
३८. कालोल - जयद्रथसिंह परमार [[भारतीय जनता पक्ष]]
३९. वीरमगाम - तेजश्री पटेल [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
४०. साणंद - करमसिभाई पटेल [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
४१. घाटलोडिया - आनंदीबेन पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
४२. वेजलपूर -
४३. वटवा - प्रदीपसिंह जाडेजा [[भारतीय जनता पक्ष]]
४४. एलिसब्रिज - राकेश शाह [[भारतीय जनता पक्ष]]
४५. नारणपुरा - अमित शाह [[भारतीय जनता पक्ष]]
४६. निकोल
४७. नरोडा - डॉ. निर्मलाबेन वधवानी [[भारतीय जनता पक्ष]]
४८. ठक्करबापा नगर - वल्लभभाई काकडिया [[भारतीय जनता पक्ष]]
४९. बापूनगर - जगरूपसिंह राजपूत [[भारतीय जनता पक्ष]]
५०. आमराईवाडी - हसमुखभाई पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
५१. दरियापूर -
५२. जमालपूर - खाडिया - भूषण भट्ट [[भारतीय जनता पक्ष]]
५३. मणिनगर - नरेंद्र मोदी [[भारतीय जनता पक्ष]]
५४. दाणीलीमडा - शैलेश परमार [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
५५. साबरमती - अरविंदकुमार पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
५६. असरवा - रजनीकांत पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
५७. दासक्रोई - बाबूभाई पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
५८. धोळका -भुपेंद्रसिंह चुडासामा [[भारतीय जनता पक्ष]]
५९. धांडुका -
६०. दासडा - पूनमभाई मकवाना [[भारतीय जनता पक्ष]]
६१. लिंबडी - सोमाभाई कोलीपटेल [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
६२. वढवाण - वर्षाबेन दोषी [[भारतीय जनता पक्ष]]
६३. चोटीला - शामजीभाई चौहान [[भारतीय जनता पक्ष]]
६४. ध्रांगध्रा - जयंतीभाई कावडिया [[भारतीय जनता पक्ष]]
६५. मोरबी - कांतिलाल अमृतिया [[भारतीय जनता पक्ष]]
६६. टंकारा -
६७. वांकानेर -
६८. राजकोट पूर्व - राजगुरू इंद्रनिल [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
६९. राजकोट पश्चिम -
७०. राजकोट दक्षिण - गोविंदभाई पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
७१. राजकोट ग्रामीण - भानुबेन बाबारिया [[भारतीय जनता पक्ष]]
७२. जसदाण - भोलाभाई गोहिल [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
७३. गोंडल - जयराजसिंग जाडेजा [[भारतीय जनता पक्ष]]
७४. जेतपूर - जयेशभाई राडारिया [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
७५. धोराजी -
७६. कलावड - मेघजीभाई चावडा [[भारतीय जनता पक्ष]]
७७. जामनगर ग्रामीण - राघवजीभाई मुंगारा [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
७८. जामनगर उत्तर - धर्मेंद्रसिंह जाडेजा [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
७९. जामनगर दक्षिण - वासुबेन त्रिवेदी [[भारतीय जनता पक्ष]]
८०. जामजोधपूर - चिमनभाई शापारिया [[भारतीय जनता पक्ष]]
८१. खांभालिया -
८२. द्वारका -
८३. पोरबंदर - बाबुभाई बोकारिया [[भारतीय जनता पक्ष]]
८४. कुटियाणा - कंधाल जाडेजा (राष्ट्रवादी)
८५. माणावदर - जवाहरभाई चावडा [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
८६. जुनागढ - महेंद्रभाई मश्रू [[भारतीय जनता पक्ष]]
८७. विसावदर - केशुभाई पटेल (गुजरात परिवर्तन पार्टी)
८८. केशोद - अरविंदभाई लाडानी [[भारतीय जनता पक्ष]]
८९. मांगरोळ - राजेशभाई चुडासामा [[भारतीय जनता पक्ष]]
९०. सोमनाथ - जशभाई बराड [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
९१. तलाळा -जशभाई बराड [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
९२. कोडिनार - जेठाभाई सोलंकी [[भारतीय जनता पक्ष]]
९३. उना - पुंजाभाई वंश [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
९४. धारी - नलिनभाई कोटदिया (गुजरात परिवर्तन पार्टी)
९५. अमरेली - परेश धानानी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
९६. लाठी - भावकुभाई उंधड [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
९७. सावरकुंडला - वल्लभभाई वाघसिया [[भारतीय जनता पक्ष]]
९८. राजुला - हिराभाई सोळंकी [[भारतीय जनता पक्ष]]
९९. महुवा - मोहनभाई ढोडिया [[भारतीय जनता पक्ष]]
१००. तळाजा - भारतीबेन श्याल [[भारतीय जनता पक्ष]]
१०१. गरीधर - केशुभाई नकरानी [[भारतीय जनता पक्ष]]
१०२. पालिताणा - प्रवीणभाई राठोड [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१०३. भावनगर ग्रामीण - परिषोत्तमभाई ओढवजीभाई सोळंकी [[भारतीय जनता पक्ष]]
१०४. भावनगर पूर्व - विभावरी दवे [[भारतीय जनता पक्ष]]
१०५. भावनगर पश्चिम - जितू वाघाणी [[भारतीय जनता पक्ष]]
१०६. गढडा - आत्माराम माकनभाई परमार [[भारतीय जनता पक्ष]]
१०७. बोटाद - मानियार ठक्करशीभाई देवजीभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१०८. खंभात - पटेल संजयकुमार रमनभाई [[भारतीय जनता पक्ष]]
१०९. बोरसद- राजेंद्रसिंह परमार [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
११०. अंकलाव - अमित चावडा [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१११. उमरेठ - जयंतभाई रमनभाई पटेल (राष्ट्रवादी) (अपक्ष उमेदवार)
११२. आणंद - दिलीपभाई पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
११३. पेटलाद - निरंजन पटेल [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
११४. सोजित्रा - पुनमभाई परमार [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
११५. मातर - देऊसिंह चौहान [[भारतीय जनता पक्ष]]
११६. नडियाद - पंकज देसाई [[भारतीय जनता पक्ष]]
११७. महेमदावाद - गौतमभाई चौहान [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
११८. महुधा - नटवरसिंह ठाकोर [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
११९. ठासरा - रामसिंह परमार [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१२०. कपडवंज - [[शंकरसिंह वाघेला]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१२१. बालासिनोर - चौहान मनिष कोयाभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१२२. लुणावाडा -
१२३. संतरामपूर -
१२४. शेहरा -
१२५. मोरवा -
१२६. गोधरा -
१२७. कालोल -
१२८. हालोल -
१२९. फतेपूरा -
१३०. झालोद - गरासिया मितेशभाई कालाभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१३१. लिमखेडा - भाभोर जसवंतसिंह सुमनभाई [[भारतीय जनता पक्ष]]
१३२. दाहोद - पांडा वंजसिंगभाई परसिंगभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१३३. गरबाडा - बारीया चंद्रीकाबने छगनभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१३४. देवगढ बारिया - खाबाड बाचूभाई मगनभाई
१३५. सावली -
१३६. वाघोडीया -
१३७. छोटा उदेपूर -
१३८. जेतपूर -
१३९. संखेडा -
१४०. डभोई -
१४१. बडोदा शहर -
१४२. सयाजीगंज -
१४३. अकोटा - सौरभ पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
१४४. रावपुरा -
१४५. मांजलपूर - योगेश पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
१४६. पादरा -
१४७. करजण -
१४८. नांदोद - ताडवी शब्दशरण भाईलालभाई [[भारतीय जनता पक्ष]]
१४९. डेडियापाडा -
१५०. जंबुसर - छत्तरसिंहजी पूजाभाई मोरी [[भारतीय जनता पक्ष]]
१५१. वाघोडिया -
१५२. झगडिया -
१५३. भरुच -
१५४. अंकलेश्वर - ईश्वरसिंह ठाकूरभाई पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
१५५. ओलपाड -
१५६. मांगरोळ -
१५७. मांडवी -
१५८. कामरेज -
१५९. सुरत पूर्व -
१६०. सुरत उत्तर -
१६१. वाराच्चा रोड -
१६२. करजण -
१६३. लिंबायत -
१६४. उधना -
१६५. मजुरा -
१६६. कतारगाम -
१६७. सूरत पश्चिम -
१६८. चोरयासी -
१६९. बारडोली -
१७०. माधूआ -
१७१. व्हायारा -
१७२. निझार -
१७३. डांगस -
१७४. जलपोरी - आर. सी. पटेल [[भारतीय जनता पक्ष]]
१७५. नवसारी -
१७६. गांदेवी - मंगूभाई छगनभाई [[भारतीय जनता पक्ष]]
१७७. वंनसदा -
१७८. धरमपूर - पटेल इश्वरभाई देहडाभाई [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
१७९. वलसाड -
१८०. वालडी -
१८१. कापरदा - चौधरी जितूभाई हराजीभाई (काँग्रेस)
१८२. उंबरगाव -
[[वर्ग:गुजरात विधानसभा निवडणुका]]
tm26h85vcvi6cqpuj4umcxmtiazkgfh
जैत्रपाल
0
149785
2690247
2639266
2026-06-20T07:14:21Z
~2026-24679-89
182431
/* */
2690247
wikitext
text/x-wiki
{{वर्ग}}
'''जैत्रपाल''' म्हणजेच जैतपाळ उर्फ ('''जैतुगी''') हा कवि मुकुंदराजांकडून [[विवेकसिंधु]] हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.
==विवेकसिंधु मधील ओवी==
{{cquote|नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।<br />
तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥}}
==उल्लेख==
=== योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ ===
{{विकिकरण}}
"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--
''जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.''
अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.
=== उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ ===
उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--
''उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील, असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की, तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.''
यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --
''जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.''
===वास्तव्य===
मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. [[अंबेजोगाई]] गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते.
* जेम्स बर्जेस याने, अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती, असे म्हटलेले आहे.
हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे.
शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही ''मनोहर'' नगरी होती हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या ''मनोहर अंबानगरी''साठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे, एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती असे ते म्हणतात.
प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी [[खेडले]] येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे, असे म्हटलेले आहे. यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.
==काळ==
* [[ई. स. ११९०]]- [[गदग]]
होयसाळ आणि भिल्लम यांच्या युद्धात भिल्लमाचा पराभव झाला. ह्याच युद्धात त्याचा पराक्रमी सेनापती जैत्रपाल अथवा जैतुगी ह्याचा वध झाला.
होयसाळांच्या एका शिलालेखात '''होयसाळनृपती बल्लाळाने आपल्या खङगाला कामदेवाच्या रक्ताचे पाणी पाजले, भिल्लमाच्या मस्त्करूपी पाषाणावर धार लावली आणि जैतुगीच्या मुखकमलात ती बद्ध केली''' असे वर्णन आहे.
==हे सुद्धा पहा==
* [[विवेकसिंधु]]
* [[नरसिंह बल्लाळ (दुसरा)]]
kb9o13f33x6766h83eun52tmqwcb8qi
2690248
2690247
2026-06-20T07:15:05Z
~2026-24679-89
182431
/* */
2690248
wikitext
text/x-wiki
{{वर्ग}}
जैतपाळ म्हणजेच '''जैत्रपाल''' उर्फ ('''जैतुगी''') हा कवि मुकुंदराजांकडून [[विवेकसिंधु]] हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.
==विवेकसिंधु मधील ओवी==
{{cquote|नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।<br />
तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥}}
==उल्लेख==
=== योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ ===
{{विकिकरण}}
"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--
''जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.''
अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.
=== उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ ===
उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--
''उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील, असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की, तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.''
यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --
''जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.''
===वास्तव्य===
मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. [[अंबेजोगाई]] गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते.
* जेम्स बर्जेस याने, अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती, असे म्हटलेले आहे.
हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे.
शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही ''मनोहर'' नगरी होती हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या ''मनोहर अंबानगरी''साठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे, एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती असे ते म्हणतात.
प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी [[खेडले]] येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे, असे म्हटलेले आहे. यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.
==काळ==
* [[ई. स. ११९०]]- [[गदग]]
होयसाळ आणि भिल्लम यांच्या युद्धात भिल्लमाचा पराभव झाला. ह्याच युद्धात त्याचा पराक्रमी सेनापती जैत्रपाल अथवा जैतुगी ह्याचा वध झाला.
होयसाळांच्या एका शिलालेखात '''होयसाळनृपती बल्लाळाने आपल्या खङगाला कामदेवाच्या रक्ताचे पाणी पाजले, भिल्लमाच्या मस्त्करूपी पाषाणावर धार लावली आणि जैतुगीच्या मुखकमलात ती बद्ध केली''' असे वर्णन आहे.
==हे सुद्धा पहा==
* [[विवेकसिंधु]]
* [[नरसिंह बल्लाळ (दुसरा)]]
nz9322jghu5f4mqrq0q9lvkhcb3iqpl
2690249
2690248
2026-06-20T07:16:10Z
~2026-24679-89
182431
2690249
wikitext
text/x-wiki
{{वर्ग}}
जैतपाळ म्हणजेच '''जैत्रपाल''' उर्फ ('''जैतुगी''') हा कवि मुकुंदराजांकडून [[विवेकसिंधु]] हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.
==विवेकसिंधु मधील ओवी==
{{cquote|नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।<br />
तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥}}
==उल्लेख==
=== योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ ===
{{विकिकरण}}
"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--
''जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.''
अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.
=== उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ ===
उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--
''उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील, असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की, तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.''
यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --
''जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.''
===वास्तव्य===
मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. [[अंबेजोगाई]] गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते.
* जेम्स बर्जेस याने, अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती, असे म्हटलेले आहे.
हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे.
शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही ''मनोहर'' नगरी होती हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या ''मनोहर अंबानगरी''साठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे, एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती असे ते म्हणतात.
प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी [[खेडले]] येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे, असे म्हटलेले आहे. यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.
==हे सुद्धा पहा==
* [[विवेकसिंधु]]
* [[नरसिंह बल्लाळ (दुसरा)]]
of9fsorc8h9wojm5bnhflw40ma78qt9
2690250
2690249
2026-06-20T07:16:44Z
~2026-24679-89
182431
/* */
2690250
wikitext
text/x-wiki
{{वर्ग}}
जैतपाळ म्हणजेच '''जैत्रपाल''' उर्फ ('''जैतुगी''') हा कवि मुकुंदराजांकडून [[विवेकसिंधु]] हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.
== जीवन काळ ==
* जन्म:[[ई. स. ११९०]]- ([[गदग]])
होयसाळ आणि भिल्लम यांच्या युद्धात भिल्लमाचा पराभव झाला. ह्याच युद्धात त्याचा पराक्रमी सेनापती जैत्रपाल अथवा जैतुगी ह्याचा वध झाला.
होयसाळांच्या एका शिलालेखात '''होयसाळनृपती बल्लाळाने आपल्या खङगाला कामदेवाच्या रक्ताचे पाणी पाजले, भिल्लमाच्या मस्त्करूपी पाषाणावर धार लावली आणि जैतुगीच्या मुखकमलात ती बद्ध केली''' असे वर्णन आहे.
==विवेकसिंधु मधील ओवी==
{{cquote|नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।<br />
तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥}}
==उल्लेख==
=== योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ ===
{{विकिकरण}}
"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--
''जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.''
अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.
=== उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ ===
उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--
''उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील, असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की, तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.''
यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --
''जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.''
===वास्तव्य===
मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. [[अंबेजोगाई]] गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते.
* जेम्स बर्जेस याने, अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती, असे म्हटलेले आहे.
हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे.
शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही ''मनोहर'' नगरी होती हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या ''मनोहर अंबानगरी''साठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे, एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती असे ते म्हणतात.
प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी [[खेडले]] येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे, असे म्हटलेले आहे. यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.
==हे सुद्धा पहा==
* [[विवेकसिंधु]]
* [[नरसिंह बल्लाळ (दुसरा)]]
hl5i0sfyvprpjy3m0t18jac7jnefs38
2690252
2690250
2026-06-20T07:17:29Z
~2026-24679-89
182431
/* वास्तव्य */
2690252
wikitext
text/x-wiki
{{वर्ग}}
जैतपाळ म्हणजेच '''जैत्रपाल''' उर्फ ('''जैतुगी''') हा कवि मुकुंदराजांकडून [[विवेकसिंधु]] हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.
== जीवन काळ ==
* जन्म:[[ई. स. ११९०]]- ([[गदग]])
होयसाळ आणि भिल्लम यांच्या युद्धात भिल्लमाचा पराभव झाला. ह्याच युद्धात त्याचा पराक्रमी सेनापती जैत्रपाल अथवा जैतुगी ह्याचा वध झाला.
होयसाळांच्या एका शिलालेखात '''होयसाळनृपती बल्लाळाने आपल्या खङगाला कामदेवाच्या रक्ताचे पाणी पाजले, भिल्लमाच्या मस्त्करूपी पाषाणावर धार लावली आणि जैतुगीच्या मुखकमलात ती बद्ध केली''' असे वर्णन आहे.
==विवेकसिंधु मधील ओवी==
{{cquote|नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।<br />
तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥}}
==उल्लेख==
=== योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ ===
{{विकिकरण}}
"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--
''जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.''
अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.
=== उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ ===
उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--
''उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील, असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की, तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.''
यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --
''जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.''
== वास्तव्य ==
मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. [[अंबेजोगाई]] गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते.
* जेम्स बर्जेस याने, अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती, असे म्हटलेले आहे.
हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे.
शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही ''मनोहर'' नगरी होती हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या ''मनोहर अंबानगरी''साठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे, एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती असे ते म्हणतात.
प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी [[खेडले]] येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे, असे म्हटलेले आहे. यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.
==हे सुद्धा पहा==
* [[विवेकसिंधु]]
* [[नरसिंह बल्लाळ (दुसरा)]]
jy1ct81nwc5jrnny7mfwlscoqay52p2
2690253
2690252
2026-06-20T07:19:02Z
~2026-24679-89
182431
/* वास्तव्य */
2690253
wikitext
text/x-wiki
{{वर्ग}}
जैतपाळ म्हणजेच '''जैत्रपाल''' उर्फ ('''जैतुगी''') हा कवि मुकुंदराजांकडून [[विवेकसिंधु]] हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.
== जीवन काळ ==
* जन्म:[[ई. स. ११९०]]- ([[गदग]])
होयसाळ आणि भिल्लम यांच्या युद्धात भिल्लमाचा पराभव झाला. ह्याच युद्धात त्याचा पराक्रमी सेनापती जैत्रपाल अथवा जैतुगी ह्याचा वध झाला.
होयसाळांच्या एका शिलालेखात '''होयसाळनृपती बल्लाळाने आपल्या खङगाला कामदेवाच्या रक्ताचे पाणी पाजले, भिल्लमाच्या मस्त्करूपी पाषाणावर धार लावली आणि जैतुगीच्या मुखकमलात ती बद्ध केली''' असे वर्णन आहे.
==विवेकसिंधु मधील ओवी==
{{cquote|नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।<br />
तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥}}
==उल्लेख==
=== योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ ===
{{विकिकरण}}
"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--
''जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.''
अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.
=== उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ ===
उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--
''उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील, असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की, तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.''
यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --
''जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.''
== वास्तव्य ==
मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. [[अंबेजोगाई]] गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते.
* जेम्स बर्जेस याने, अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती, असे म्हटलेले आहे. हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे.
शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही ''मनोहर'' नगरी होती, हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या ''मनोहर अंबानगरी''साठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे, एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती, असे ते म्हणतात.
प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी [[खेडले]] येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे, असे म्हटलेले आहे.
यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.
==हे सुद्धा पहा==
* [[विवेकसिंधु]]
* [[नरसिंह बल्लाळ (दुसरा)]]
jh803nz152hadfort3x7o05e4lfb3d8
2690254
2690253
2026-06-20T07:19:45Z
~2026-24679-89
182431
2690254
wikitext
text/x-wiki
{{वर्ग}}
जैतपाळ म्हणजेच '''जैत्रपाल''' उर्फ ('''जैतुगी''') हा कवि मुकुंदराजांकडून [[विवेकसिंधु]] हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.
== जीवन काळ ==
* जन्म:[[ई. स. ११९०]]- ([[गदग]])
होयसाळ आणि भिल्लम यांच्या युद्धात भिल्लमाचा पराभव झाला. ह्याच युद्धात त्याचा पराक्रमी सेनापती जैत्रपाल अथवा जैतुगी ह्याचा वध झाला.
होयसाळांच्या एका शिलालेखात '''होयसाळनृपती बल्लाळाने आपल्या खङगाला कामदेवाच्या रक्ताचे पाणी पाजले, भिल्लमाच्या मस्त्करूपी पाषाणावर धार लावली आणि जैतुगीच्या मुखकमलात ती बद्ध केली''' असे वर्णन आहे.
==विवेकसिंधु मधील ओवी==
{{cquote|नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।<br />
तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥}}
==उल्लेख==
=== योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ ===
{{विकिकरण}}
"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--
''जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.''
अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.
=== उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ ===
उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--
''उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील, असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की, तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.''
यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --
''जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.''
==हे सुद्धा पहा==
* [[विवेकसिंधु]]
* [[नरसिंह बल्लाळ (दुसरा)]]
begnh8xo4sk4vid7mwe3egkq49do0f6
2690255
2690254
2026-06-20T07:20:22Z
~2026-24679-89
182431
/* जीवन काळ */
2690255
wikitext
text/x-wiki
{{वर्ग}}
जैतपाळ म्हणजेच '''जैत्रपाल''' उर्फ ('''जैतुगी''') हा कवि मुकुंदराजांकडून [[विवेकसिंधु]] हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.
== जीवन काळ ==
* जन्म:[[ई. स. ११९०]]- ([[गदग]])
होयसाळ आणि भिल्लम यांच्या युद्धात भिल्लमाचा पराभव झाला. ह्याच युद्धात त्याचा पराक्रमी सेनापती जैत्रपाल अथवा जैतुगी ह्याचा वध झाला.
होयसाळांच्या एका शिलालेखात '''होयसाळनृपती बल्लाळाने आपल्या खङगाला कामदेवाच्या रक्ताचे पाणी पाजले, भिल्लमाच्या मस्त्करूपी पाषाणावर धार लावली आणि जैतुगीच्या मुखकमलात ती बद्ध केली''' असे वर्णन आहे.
== वास्तव्य ==
मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. [[अंबेजोगाई]] गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते.
* जेम्स बर्जेस याने, अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती, असे म्हटलेले आहे. हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे.
शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही ''मनोहर'' नगरी होती, हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या ''मनोहर अंबानगरी''साठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे, एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती, असे ते म्हणतात.
* प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी [[खेडले]] येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे, असे म्हटलेले आहे.
यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.
==विवेकसिंधु मधील ओवी==
{{cquote|नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।<br />
तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥}}
==उल्लेख==
=== योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ ===
{{विकिकरण}}
"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--
''जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.''
अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.
=== उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ ===
उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--
''उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील, असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की, तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.''
यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --
''जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.''
==हे सुद्धा पहा==
* [[विवेकसिंधु]]
* [[नरसिंह बल्लाळ (दुसरा)]]
kc59guq6a1jm5wu8lxmaj2e0yp8ecth
2690256
2690255
2026-06-20T07:21:38Z
~2026-24679-89
182431
/* */
2690256
wikitext
text/x-wiki
{{वर्ग}}
जैतपाळ म्हणजेच '''जैत्रपाल''' उर्फ ('''जैतुगी''') हा कवि [[मुकुंदराज|मुकुंदराजांकडून]] [[विवेकसिंधु]] हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.
== जीवन काळ ==
* जन्म:[[ई. स. ११९०]]- ([[गदग]])
होयसाळ आणि भिल्लम यांच्या युद्धात भिल्लमाचा पराभव झाला. ह्याच युद्धात त्याचा पराक्रमी सेनापती जैत्रपाल अथवा जैतुगी ह्याचा वध झाला.
होयसाळांच्या एका शिलालेखात '''होयसाळनृपती बल्लाळाने आपल्या खङगाला कामदेवाच्या रक्ताचे पाणी पाजले, भिल्लमाच्या मस्त्करूपी पाषाणावर धार लावली आणि जैतुगीच्या मुखकमलात ती बद्ध केली''' असे वर्णन आहे.
== वास्तव्य ==
मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. [[अंबेजोगाई]] गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते.
* जेम्स बर्जेस याने, अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती, असे म्हटलेले आहे. हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे.
शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही ''मनोहर'' नगरी होती, हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या ''मनोहर अंबानगरी''साठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे, एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती, असे ते म्हणतात.
* प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी [[खेडले]] येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे, असे म्हटलेले आहे.
यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.
==विवेकसिंधु मधील ओवी==
{{cquote|नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।<br />
तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥}}
==उल्लेख==
=== योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ ===
{{विकिकरण}}
"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--
''जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.''
अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.
=== उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ ===
उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--
''उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील, असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की, तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.''
यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --
''जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.''
==हे सुद्धा पहा==
* [[विवेकसिंधु]]
* [[नरसिंह बल्लाळ (दुसरा)]]
pbqc1d9b7xxeqeldvk4s189edpy4adi
2690257
2690256
2026-06-20T07:22:37Z
~2026-24679-89
182431
/* जीवन काळ */
2690257
wikitext
text/x-wiki
{{वर्ग}}
जैतपाळ म्हणजेच '''जैत्रपाल''' उर्फ ('''जैतुगी''') हा कवि [[मुकुंदराज|मुकुंदराजांकडून]] [[विवेकसिंधु]] हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.
== जीवन काळ ==
* जन्म:[[ई. स. ११९०]]- ([[गदग]])
होयसाळ आणि भिल्लम यांच्या युद्धात भिल्लमाचा पराभव झाला.
* ह्याच युद्धात त्याचा पराक्रमी सेनापती जैत्रपाल अथवा जैतुगी ह्याचा वध झाला.
होयसाळांच्या एका शिलालेखात '''होयसाळनृपती बल्लाळाने आपल्या खङगाला कामदेवाच्या रक्ताचे पाणी पाजले, भिल्लमाच्या मस्त्करूपी पाषाणावर धार लावली आणि जैतुगीच्या मुखकमलात ती बद्ध केली''' असे वर्णन आहे.
== वास्तव्य ==
मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. [[अंबेजोगाई]] गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते.
* जेम्स बर्जेस याने, अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती, असे म्हटलेले आहे. हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे.
शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही ''मनोहर'' नगरी होती, हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या ''मनोहर अंबानगरी''साठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे, एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती, असे ते म्हणतात.
* प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी [[खेडले]] येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे, असे म्हटलेले आहे.
यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.
==विवेकसिंधु मधील ओवी==
{{cquote|नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।<br />
तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥}}
==उल्लेख==
=== योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ ===
{{विकिकरण}}
"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--
''जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.''
अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.
=== उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ ===
उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--
''उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील, असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की, तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.''
यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --
''जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.''
==हे सुद्धा पहा==
* [[विवेकसिंधु]]
* [[नरसिंह बल्लाळ (दुसरा)]]
nvfw2cj9b5v7bk01tf6ubqi9wf8gfxg
शिक्षक
0
162674
2690271
2682487
2026-06-20T07:43:49Z
QuillMaestro
161584
/* शिक्षकांची कार्य, कर्तव्ये आणि कौशल्ये */ व्याकरण, शब्दलेखन व विरामचिन्हे दुरुस्त; यादीचे स्वरूप सुधारले
2690271
wikitext
text/x-wiki
'''शिक्षक''', ज्यांना शाळेतील शिक्षक किंवा औपचारिकरित्या [[शिक्षण]]<nowiki/>तज्ज्ञ असेही म्हणतात, हा असा व्यक्ती असतो जो [[अध्यापन|अध्यापनाच्या]] प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना [[ज्ञान]], कौशल्ये किंवा सद्गुण प्राप्त करण्यात मदत करतो.
अनौपचारिकपणे, शिक्षकाची भूमिका कोणतीही व्यक्ती निभावू शकते (उदा., एखाद्या सहकाऱ्याला विशिष्ट काम कसे करायचे हे दाखवताना). काही देशांमध्ये, शालेय वयाच्या मुलांना शिकवणे हे [[शाळा]] किंवा [[महाविद्यालय|महाविद्यालयासारख्या]] औपचारिक संस्थांमध्ये न होता कुटुंबात (घरातून शिक्षण - होमस्कूलिंग) अनौपचारिक पद्धतीनेही केले जाऊ शकते. काही इतर व्यवसायांमध्येही मोठ्या प्रमाणावर अध्यापनाचा समावेश असू शकतो (उदा., युवक कार्यकर्ता, पाद्री).
बहुतेक देशांमध्ये विद्यार्थ्यांचे औपचारिक शिक्षण हे प्रामुख्याने पगारी व्यावसायिक शिक्षकांकडून दिले जाते. हा लेख त्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करतो ज्यांची मुख्य भूमिका औपचारिक शैक्षणिक संदर्भात - जसे की शाळा किंवा इतर प्रारंभिक औपचारिक शिक्षण किंवा प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणी - इतरांना शिकवणे हीच असते.
==व्युत्पत्ती आणि इतिहास==
{{विस्तार}}
==शिक्षकांची कार्य, कर्तव्ये आणि कौशल्ये==
जागतिक पातळीवर ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
===शिक्षकांची कर्तव्ये===
# नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे.
# निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन' (CCE) द्वारे बालकांची प्रगती सुनिश्चित करणे.
# गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाअखेर सर्व बालकांची प्रगती साध्य करणे.
# व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन' करून मुलांचे प्रगतीपत्रक तयार करणे.
# पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची उपस्थिती, क्षमता व प्रगती यांवर चर्चा करणे.
# विविध प्रशिक्षणांत सहभागी होणे.
# परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे.
# शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे.
# शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त करणे.
# सकाळ-दुपार विद्यार्थ्यांची हजेरी घेणे.
# गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे.
# शालेय दैनंदिन उपक्रम व सहशालेय उपक्रम यांत सक्रिय सहभाग नोंदवणे.
# कृतीशील अध्ययन, ज्ञानरचनावाद, बालस्नेही, बालकेंद्रित वातावरण, स्वयं-अध्ययन इत्यादींद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणे.
# शाळा हा गावच्या विकासाचा घटक असल्याने साक्षर भारत, निर्मल ग्राम योजना, संपूर्ण स्वच्छता अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान इ. योजनांची माहिती ठेवून गरजेनुसार सक्रिय सहभाग नोंदविणे.
# सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे.
# बालहक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे.
# शाळेतील उपलब्ध साधनसामुग्रीचा अध्ययन-अध्यापनात नियमित वापर करणे. उदा. संगणक, टी.व्ही., गणित पेटी, विज्ञान पेटी, नकाशे, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, स्वयं-अध्ययन कार्ड, विविध चार्ट्स, मॉडेल्स इत्यादी.
# वर्गाशी/शाळेशी निगडित सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे.
# मुख्याध्यापक/अधिकारी यांच्या लेखी/तोंडी सूचनांनुसार प्राथमिक शिक्षणासंबंधीची सर्व कामे पार पाडणे.
# RTE Act 2009 व RTE Rules 2011 यांतील सर्व तरतुदींचे पालन करणे.
==शिक्षक प्रशिक्षण आणि निवड==
==आदर्श शिक्षक==
{{मुख्यलेख|आदर्श शिक्षक पुरस्कार}}
भारतातील बहुतेक शिक्षक हे आदर्श शिक्षक असतात. थोरामोठ्यांची चरित्रे वाचली की समजते की त्यांच्या आयुष्यात आणि चारित्र्य घडणीत शिक्षकांचा किती महत्त्वाचा हिस्सा होता. शिक्षकाला आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा गुरू मानल्या जाते.
==मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमिका==
सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट इत्यादी माध्यमांतून विविध साहित्यिक, कलावंत आणि दिग्दर्शकांनी शिक्षकांच्या भूमिका वेळोवेळी साकारल्या आहेत. शिक्षकांच्या भूमिकांत प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमिका यात मुख्यत्वे संगीत, क्रीडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवतानाच्या भूमिका साकारलेल्या दिसतात.
१९४३ साली [[पु.ल. देशपांडे]] यांनी ’अभिरुची’च्या एका अंकात ‘[[अण्णा वडगावकर]]’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले. ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच पुस्तकात [[पु.ल. देशपांडे]] यांनी चितळे मास्तर ही भूमिकाही रेखाटली आहे. ‘बिगरी ते मेट्रिक’ या लेखात दामले मास्तर ही भूमिका रेखाटली आहे.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli</ref><ref name="misalpav.com">http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> [[मिलिंद बोकील]] यांनी त्यांच्या १९७५ मधील काळ लक्षात घेत पौगंडावस्थेतील मुलांबद्दल शालेय जीवनावर आधारित [[शाळा (कादंबरी)]] लिली. त्यात मांजरेकर सरांची भूमिका उभी केली आहे. याच [[शाळा (कादंबरी)]]वर आधारित शाळा या मराठी चित्रपटाची रचना निर्माते सुजय डहाके यांनी २०११ मध्ये केली.
जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र भूमिका साकारली आहे तर बाबुल- महानंदाचे {{दुजोरा हवा}} लेखनही केले आहे.<ref name="misalpav.com"/><ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5255731667701365918</ref> बालचित्रवाणीवर "संस्कार" नावाची मराठी मालिका येत असे त्यात मोहन जोशी यांनी आदर्श शिक्षक-मुख्याध्यापकाची भूमिका केली होती {{दुजोरा हवा}}.
[[रमेश इंगळे उत्रादकर]] यांच्या कादंबरीवर आधारित [[निशाणी डावा अंगठा (चित्रपट)|निशाणी डावा अंगठा]] (इ.स. २००९) या [[पुरुषोत्तम बेर्डे]] यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात कलाकार [[अशोक सराफ]], [[मकरंद अनासपुरे]], [[निर्मिती सावंत]], [[दिलीप प्रभावळकर]], [[मोहन आगाशे]], [[विनय आपटे]], [[भारत गणेशपुरे]], पौर्णिमा अहिरे, [[भरत जाधव]], आदी कलाकारांनी शिक्षकांच्या भूमिका करत प्रौढ साक्षरता मोहिमेचा उडणारा बोजवारा विनोदी पद्धतीने अधोरेखित केला आहे.
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तिगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाचे महत्त्व अधोरेखित करणारे शिक्षक अशी भूमिका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मिता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी एक डाव भुताचा या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात अशीच एक भूमिका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमिका उभी केली आहे.
राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरुण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत.<ref>http://www.misalpav.com/comment/609656#comment-609656</ref>
हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी दूरदर्शन मालिकेतून अलोकनाथ यांनी मास्टर हवेलीराम या शिक्षकाची भूमिका केली आहे. पडोसन या हिंदी चित्रपटातून मेहमूद आणि किशोर कुमार यांनी संगीत शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. सारांश या हिंदी चित्रपटातून कलाकार अनुपम खेर यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांचा शिष्य मोठा होऊन राज्याचा मुख्यमंत्री झालेला असतो. {{दुजोरा हवा}} तारे जमीन पर या चित्रपटातून अमीरखान यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अमीरखान यांनी थ्री इडियट या चित्रपटातूनही शिक्षकाची भूमिका रंगवली आहे. शाहीद कपूर (पाठशाला), शहारूख खान (चक दे), सुष्मिता सेन (मैं हूँ ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), त्या शिवाय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे गुरू आणि शिक्षक अशा भूमिका हिंदी चित्रपटांतून साकारल्या आहेत.
==जगभरातील अध्यापन{{anchor|By country}}==
[[File:ASC Leiden - Coutinho Collection - 6 24 - School for adults in Guinea-Bissau - 1974.tiff|thumb|मुक्त [[गिनी-बिसाऊ]] मधील शिक्षक आणि विद्यार्थी, 1974]]
[[File:Agnar O.P. Strandberg 1964.jpg|thumb|upright=0.7|1960 च्या दशकात [[स्वीडन]] मधील कनिष्ठ महाविद्यालयातील गणित आणि भौतिकशास्त्र शिक्षक]]
जगभरातील शिक्षकांमध्ये अनेक साम्ये आणि फरक आढळतात. जवळजवळ सर्व देशांमध्ये शिक्षकांना विद्यापीठ किंवा महाविद्यालयात शिक्षण दिले जाते. शाळेत अध्यापन करण्यापूर्वी सरकारकडून मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक असू शकते. अनेक देशांमध्ये, प्राथमिक शाळेतील शिक्षणाचे प्रमाणपत्र उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळते. उच्च माध्यमिक विद्यार्थी शिक्षण विषयातील विशेष अभ्यासक्रम निवडतो, आवश्यक "प्रशिक्षणार्थी अध्यापन" कालावधी पूर्ण करतो आणि पदवी मिळाल्यानंतर अध्यापन सुरू करण्यासाठी विशेष [[डिप्लोमा]] प्राप्त करतो. प्रमाणपत्राव्यतिरिक्त, विशेषतः अमेरिकेतील अनेक शैक्षणिक संस्था, संभाव्य शिक्षकांना वर्गात अध्यापन करण्यासाठी पार्श्वभूमी तपासणी आणि मानसशास्त्रीय मूल्यमापन उत्तीर्ण होणे आवश्यक ठरवतात. प्रौढ शिक्षण संस्थांमध्ये हे नेहमीच लागू नसते, परंतु सुरक्षेच्या<ref name="Osborne, E. 1999" /> चिंतेमुळे अनेक देशांमध्ये हे जलदगतीने सामान्य होत आहे.
बहुतेक देशांमध्ये [[प्राथमिक शाळा]]<ref name="y608">{{cite web | title=Primary education, teachers (% female) | website=World Bank Open Data | date=2025-09-22 | url=https://data.worldbank.org/indicator/SE.PRM.TCHR.FE.ZS?view=map | language=la | access-date=2026-02-02 }}{{मृत दुवा|date=May 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref> आणि [[माध्यमिक शाळा]]<ref name="b454">{{cite web | title=Secondary education, teachers (% female) | website=World Bank Open Data | date=2025-09-22 | url=https://data.worldbank.org/indicator/SE.SEC.TCHR.FE.ZS | language=la | access-date=2026-02-02}}</ref> मध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण जास्त असते. आंतरराष्ट्रीय शाळा सामान्यतः इंग्रजी-भाषिक पाश्चात्य अभ्यासक्रमाचे पालन करतात आणि परदेशात राहणाऱ्या समुदायांसाठी असतात.<ref name="intschools">{{cite web |last=Teachers International Consultancy |title=Teaching at international schools is not TEFL |date=17 July 2008 |url=http://www.ticrecruitment.com/contentpage.php?pageid=14 |access-date=2009-01-10 |archive-url=https://web.archive.org/web/20090209225547/http://www.ticrecruitment.com/contentpage.php?pageid=14 |archive-date=9 February 2009 }}</ref>
==भारतातील शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शालाबाह्य कामे==
भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक जास्तीची कामे करावी लागतात. त्यांपैकी काही कामे अशी -
• ऑनलाईन माहिती भरणे
• उपस्थिती भत्त्याचे काम
• १९ शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहून काढणे
• गावातले संडास मोजणे
• गावात व गावाबाहेर फिरून किती लोक आणि कोणकोण उघड्यावर शौचास बसले आहे याची नोंद करणे (बिहारमधील शिक्षकांसाठीचा फतवा)
• घरोघरी जाऊन किती लोकांकडे फ्रिज, टी.व्ही आदी चैनीच्या वस्तू आहेत याची माहिती घेणे
• घरोघरी जाऊन निवडणुकांसाठी मतदारांची माहिती घेणे.
• घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबवणे
• चाळीसहून अधिक नोंदवह्या ठेवणे
• जंतनाशक गोळी देण्याचे अहवाल
• डिजिटल शाळा
• दशवार्षिक खानेसुमारीचे काम करणे
• प्रभात फेऱ्या
• पुढाऱ्यांचे जन्म-मृत्युदिवस साजरे करणे
• बायोमेट्रिक हजेरी
• माध्यान्ह भोजन शिजवणे
• माध्यान्ह भोजनासाठी किती तांदूळ-डाळ-सरपण शिल्लक आहे याची नोंद करणे. गरज पडल्यास स्वतःच्या पैशातून या वस्तू आणणे.
• मीना राजू मंच चालवणे
• मुलांना आधारकार्डे मिळवून देणे
• याशिवाय नित्य नियमाने विचारले जाणारे नवनवे अहवाल सादर करणे (एकूण सुमारे २५)
• लोकसहभाग मिळवणे व त्याचा अहवाल तयार करणे
• लोहयुक्त गोळी देणे
• वर्गात किती विद्यार्थी हजर आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्यासकट सवतःचा रोजच्या रोज सेल्फी काढणे आणि तो व्हॉट्सॲपवरून शिक्षणखात्याकडे पाठवणे
• वर्गातील पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीचे अहवाल
• विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल
• विमा योजना
• विविध अभियाने राबवणे
• विशेष दिवसांसाठी राबवायची अभियाने
• वेगळ्यावेगळया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• वेगळ्यावेगळया योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• गावात हिंडून शालाबाह्य मुले शोधणे व त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर मिळवणे
• शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार घेण्यात येणारे उपक्रमांचे आणि स्पर्धांचे अहवाल
• शैक्षणिक सहली आयोजित करणे
• मुलींना शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती शोधणे
• सरल प्रणालीवर माहितीचे संकलन
• सहशालेय उपक्रम आणि स्पर्धांचे अहवाल
• वगैरे वगैरे
== हे सुद्धा वाचा ==
* [https://jyubedatamboli.blogspot.com/2020/09/teacher-marathikavita.html टीचर - मराठी कविता]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:पेशानुसार व्यक्ती]]
5d1yhzv1k4orxllh5rz4sen0uh6p2bm
2690273
2690271
2026-06-20T07:46:10Z
QuillMaestro
161584
/* भारतातील शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शालाबाह्य कामे */ शब्दलेखन, विरामचिन्हे व स्वरूपन दुरुस्त; बुलेट यादीचे विकीस्वरूपात रूपांतर
2690273
wikitext
text/x-wiki
'''शिक्षक''', ज्यांना शाळेतील शिक्षक किंवा औपचारिकरित्या [[शिक्षण]]<nowiki/>तज्ज्ञ असेही म्हणतात, हा असा व्यक्ती असतो जो [[अध्यापन|अध्यापनाच्या]] प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना [[ज्ञान]], कौशल्ये किंवा सद्गुण प्राप्त करण्यात मदत करतो.
अनौपचारिकपणे, शिक्षकाची भूमिका कोणतीही व्यक्ती निभावू शकते (उदा., एखाद्या सहकाऱ्याला विशिष्ट काम कसे करायचे हे दाखवताना). काही देशांमध्ये, शालेय वयाच्या मुलांना शिकवणे हे [[शाळा]] किंवा [[महाविद्यालय|महाविद्यालयासारख्या]] औपचारिक संस्थांमध्ये न होता कुटुंबात (घरातून शिक्षण - होमस्कूलिंग) अनौपचारिक पद्धतीनेही केले जाऊ शकते. काही इतर व्यवसायांमध्येही मोठ्या प्रमाणावर अध्यापनाचा समावेश असू शकतो (उदा., युवक कार्यकर्ता, पाद्री).
बहुतेक देशांमध्ये विद्यार्थ्यांचे औपचारिक शिक्षण हे प्रामुख्याने पगारी व्यावसायिक शिक्षकांकडून दिले जाते. हा लेख त्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करतो ज्यांची मुख्य भूमिका औपचारिक शैक्षणिक संदर्भात - जसे की शाळा किंवा इतर प्रारंभिक औपचारिक शिक्षण किंवा प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणी - इतरांना शिकवणे हीच असते.
==व्युत्पत्ती आणि इतिहास==
{{विस्तार}}
==शिक्षकांची कार्य, कर्तव्ये आणि कौशल्ये==
जागतिक पातळीवर ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
===शिक्षकांची कर्तव्ये===
# नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे.
# निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन' (CCE) द्वारे बालकांची प्रगती सुनिश्चित करणे.
# गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाअखेर सर्व बालकांची प्रगती साध्य करणे.
# व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन' करून मुलांचे प्रगतीपत्रक तयार करणे.
# पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची उपस्थिती, क्षमता व प्रगती यांवर चर्चा करणे.
# विविध प्रशिक्षणांत सहभागी होणे.
# परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे.
# शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे.
# शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त करणे.
# सकाळ-दुपार विद्यार्थ्यांची हजेरी घेणे.
# गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे.
# शालेय दैनंदिन उपक्रम व सहशालेय उपक्रम यांत सक्रिय सहभाग नोंदवणे.
# कृतीशील अध्ययन, ज्ञानरचनावाद, बालस्नेही, बालकेंद्रित वातावरण, स्वयं-अध्ययन इत्यादींद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणे.
# शाळा हा गावच्या विकासाचा घटक असल्याने साक्षर भारत, निर्मल ग्राम योजना, संपूर्ण स्वच्छता अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान इ. योजनांची माहिती ठेवून गरजेनुसार सक्रिय सहभाग नोंदविणे.
# सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे.
# बालहक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे.
# शाळेतील उपलब्ध साधनसामुग्रीचा अध्ययन-अध्यापनात नियमित वापर करणे. उदा. संगणक, टी.व्ही., गणित पेटी, विज्ञान पेटी, नकाशे, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, स्वयं-अध्ययन कार्ड, विविध चार्ट्स, मॉडेल्स इत्यादी.
# वर्गाशी/शाळेशी निगडित सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे.
# मुख्याध्यापक/अधिकारी यांच्या लेखी/तोंडी सूचनांनुसार प्राथमिक शिक्षणासंबंधीची सर्व कामे पार पाडणे.
# RTE Act 2009 व RTE Rules 2011 यांतील सर्व तरतुदींचे पालन करणे.
==शिक्षक प्रशिक्षण आणि निवड==
==आदर्श शिक्षक==
{{मुख्यलेख|आदर्श शिक्षक पुरस्कार}}
भारतातील बहुतेक शिक्षक हे आदर्श शिक्षक असतात. थोरामोठ्यांची चरित्रे वाचली की समजते की त्यांच्या आयुष्यात आणि चारित्र्य घडणीत शिक्षकांचा किती महत्त्वाचा हिस्सा होता. शिक्षकाला आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा गुरू मानल्या जाते.
==मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमिका==
सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट इत्यादी माध्यमांतून विविध साहित्यिक, कलावंत आणि दिग्दर्शकांनी शिक्षकांच्या भूमिका वेळोवेळी साकारल्या आहेत. शिक्षकांच्या भूमिकांत प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमिका यात मुख्यत्वे संगीत, क्रीडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवतानाच्या भूमिका साकारलेल्या दिसतात.
१९४३ साली [[पु.ल. देशपांडे]] यांनी ’अभिरुची’च्या एका अंकात ‘[[अण्णा वडगावकर]]’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले. ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच पुस्तकात [[पु.ल. देशपांडे]] यांनी चितळे मास्तर ही भूमिकाही रेखाटली आहे. ‘बिगरी ते मेट्रिक’ या लेखात दामले मास्तर ही भूमिका रेखाटली आहे.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli</ref><ref name="misalpav.com">http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> [[मिलिंद बोकील]] यांनी त्यांच्या १९७५ मधील काळ लक्षात घेत पौगंडावस्थेतील मुलांबद्दल शालेय जीवनावर आधारित [[शाळा (कादंबरी)]] लिली. त्यात मांजरेकर सरांची भूमिका उभी केली आहे. याच [[शाळा (कादंबरी)]]वर आधारित शाळा या मराठी चित्रपटाची रचना निर्माते सुजय डहाके यांनी २०११ मध्ये केली.
जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र भूमिका साकारली आहे तर बाबुल- महानंदाचे {{दुजोरा हवा}} लेखनही केले आहे.<ref name="misalpav.com"/><ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5255731667701365918</ref> बालचित्रवाणीवर "संस्कार" नावाची मराठी मालिका येत असे त्यात मोहन जोशी यांनी आदर्श शिक्षक-मुख्याध्यापकाची भूमिका केली होती {{दुजोरा हवा}}.
[[रमेश इंगळे उत्रादकर]] यांच्या कादंबरीवर आधारित [[निशाणी डावा अंगठा (चित्रपट)|निशाणी डावा अंगठा]] (इ.स. २००९) या [[पुरुषोत्तम बेर्डे]] यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात कलाकार [[अशोक सराफ]], [[मकरंद अनासपुरे]], [[निर्मिती सावंत]], [[दिलीप प्रभावळकर]], [[मोहन आगाशे]], [[विनय आपटे]], [[भारत गणेशपुरे]], पौर्णिमा अहिरे, [[भरत जाधव]], आदी कलाकारांनी शिक्षकांच्या भूमिका करत प्रौढ साक्षरता मोहिमेचा उडणारा बोजवारा विनोदी पद्धतीने अधोरेखित केला आहे.
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तिगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाचे महत्त्व अधोरेखित करणारे शिक्षक अशी भूमिका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मिता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी एक डाव भुताचा या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात अशीच एक भूमिका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमिका उभी केली आहे.
राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरुण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत.<ref>http://www.misalpav.com/comment/609656#comment-609656</ref>
हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी दूरदर्शन मालिकेतून अलोकनाथ यांनी मास्टर हवेलीराम या शिक्षकाची भूमिका केली आहे. पडोसन या हिंदी चित्रपटातून मेहमूद आणि किशोर कुमार यांनी संगीत शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. सारांश या हिंदी चित्रपटातून कलाकार अनुपम खेर यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांचा शिष्य मोठा होऊन राज्याचा मुख्यमंत्री झालेला असतो. {{दुजोरा हवा}} तारे जमीन पर या चित्रपटातून अमीरखान यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अमीरखान यांनी थ्री इडियट या चित्रपटातूनही शिक्षकाची भूमिका रंगवली आहे. शाहीद कपूर (पाठशाला), शहारूख खान (चक दे), सुष्मिता सेन (मैं हूँ ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), त्या शिवाय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे गुरू आणि शिक्षक अशा भूमिका हिंदी चित्रपटांतून साकारल्या आहेत.
==जगभरातील अध्यापन{{anchor|By country}}==
[[File:ASC Leiden - Coutinho Collection - 6 24 - School for adults in Guinea-Bissau - 1974.tiff|thumb|मुक्त [[गिनी-बिसाऊ]] मधील शिक्षक आणि विद्यार्थी, 1974]]
[[File:Agnar O.P. Strandberg 1964.jpg|thumb|upright=0.7|1960 च्या दशकात [[स्वीडन]] मधील कनिष्ठ महाविद्यालयातील गणित आणि भौतिकशास्त्र शिक्षक]]
जगभरातील शिक्षकांमध्ये अनेक साम्ये आणि फरक आढळतात. जवळजवळ सर्व देशांमध्ये शिक्षकांना विद्यापीठ किंवा महाविद्यालयात शिक्षण दिले जाते. शाळेत अध्यापन करण्यापूर्वी सरकारकडून मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक असू शकते. अनेक देशांमध्ये, प्राथमिक शाळेतील शिक्षणाचे प्रमाणपत्र उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळते. उच्च माध्यमिक विद्यार्थी शिक्षण विषयातील विशेष अभ्यासक्रम निवडतो, आवश्यक "प्रशिक्षणार्थी अध्यापन" कालावधी पूर्ण करतो आणि पदवी मिळाल्यानंतर अध्यापन सुरू करण्यासाठी विशेष [[डिप्लोमा]] प्राप्त करतो. प्रमाणपत्राव्यतिरिक्त, विशेषतः अमेरिकेतील अनेक शैक्षणिक संस्था, संभाव्य शिक्षकांना वर्गात अध्यापन करण्यासाठी पार्श्वभूमी तपासणी आणि मानसशास्त्रीय मूल्यमापन उत्तीर्ण होणे आवश्यक ठरवतात. प्रौढ शिक्षण संस्थांमध्ये हे नेहमीच लागू नसते, परंतु सुरक्षेच्या<ref name="Osborne, E. 1999" /> चिंतेमुळे अनेक देशांमध्ये हे जलदगतीने सामान्य होत आहे.
बहुतेक देशांमध्ये [[प्राथमिक शाळा]]<ref name="y608">{{cite web | title=Primary education, teachers (% female) | website=World Bank Open Data | date=2025-09-22 | url=https://data.worldbank.org/indicator/SE.PRM.TCHR.FE.ZS?view=map | language=la | access-date=2026-02-02 }}{{मृत दुवा|date=May 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref> आणि [[माध्यमिक शाळा]]<ref name="b454">{{cite web | title=Secondary education, teachers (% female) | website=World Bank Open Data | date=2025-09-22 | url=https://data.worldbank.org/indicator/SE.SEC.TCHR.FE.ZS | language=la | access-date=2026-02-02}}</ref> मध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण जास्त असते. आंतरराष्ट्रीय शाळा सामान्यतः इंग्रजी-भाषिक पाश्चात्य अभ्यासक्रमाचे पालन करतात आणि परदेशात राहणाऱ्या समुदायांसाठी असतात.<ref name="intschools">{{cite web |last=Teachers International Consultancy |title=Teaching at international schools is not TEFL |date=17 July 2008 |url=http://www.ticrecruitment.com/contentpage.php?pageid=14 |access-date=2009-01-10 |archive-url=https://web.archive.org/web/20090209225547/http://www.ticrecruitment.com/contentpage.php?pageid=14 |archive-date=9 February 2009 }}</ref>
==भारतातील शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शालाबाह्य कामे==
भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक जास्तीची कामे करावी लागतात. त्यांपैकी काही कामे अशी:
* ऑनलाइन माहिती भरणे
* उपस्थिती भत्त्याचे काम
* १९ शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहून काढणे
* गावातील संडास मोजणे
* गावात व गावाबाहेर फिरून किती लोक आणि कोणकोण उघड्यावर शौचास बसले आहेत याची नोंद करणे (बिहारमधील शिक्षकांसाठीचा फतवा)
* घरोघरी जाऊन किती लोकांकडे फ्रिज, टी.व्ही. आदी चैनीच्या वस्तू आहेत याची माहिती घेणे
* घरोघरी जाऊन निवडणुकांसाठी मतदारांची माहिती घेणे
* घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबवणे
* चाळीसहून अधिक नोंदवह्या ठेवणे
* जंतनाशक गोळी देण्याचे अहवाल तयार करणे
* डिजिटल शाळेसंबंधी कामे
* दशवार्षिक खानेसुमारीचे काम करणे
* प्रभात फेऱ्या आयोजित करणे
* पुढाऱ्यांचे जन्मदिवस व मृत्युदिवस साजरे करणे
* बायोमेट्रिक हजेरीची नोंद ठेवणे
* माध्यान्ह भोजन शिजवणे
* माध्यान्ह भोजनासाठी किती तांदूळ, डाळ व सरपण शिल्लक आहे याची नोंद करणे; गरज पडल्यास स्वतःच्या पैशातून या वस्तू आणणे
* मीना राजू मंच चालवणे
* मुलांना आधारकार्डे मिळवून देणे
* याशिवाय नित्यनियमाने विचारले जाणारे नवनवे अहवाल सादर करणे (एकूण सुमारे २५)
* लोकसहभाग मिळवणे व त्याचा अहवाल तयार करणे
* लोहयुक्त गोळ्या देणे
* वर्गात किती विद्यार्थी हजर आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्यासह स्वतःचा रोज सेल्फी काढणे आणि तो व्हॉट्सॲपवरून शिक्षण खात्याकडे पाठवणे
* वर्गातील पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीचे अहवाल तयार करणे
* विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल तयार करणे
* विमा योजनांसंबंधी कामे
* विविध अभियाने राबवणे
* विशेष दिवसांसाठी राबवायची अभियाने राबवणे
* वेगवेगळ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
* वेगवेगळ्या योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
* गावात फिरून शालाबाह्य मुले शोधणे व त्यांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक मिळवणे
* शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार घेण्यात येणाऱ्या उपक्रमांचे व स्पर्धांचे अहवाल तयार करणे
* शैक्षणिक सहली आयोजित करणे
* मुलींना शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती शोधणे
* सरल प्रणालीवर माहितीचे संकलन करणे
* सहशालेय उपक्रम व स्पर्धांचे अहवाल तयार करणे
* वगैरे, वगैरे
== हे सुद्धा वाचा ==
* [https://jyubedatamboli.blogspot.com/2020/09/teacher-marathikavita.html टीचर - मराठी कविता]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:पेशानुसार व्यक्ती]]
5rh3b7kqb6ad0llzpn4navpylai3bkb
आगरी
0
166773
2690258
2684622
2026-06-20T07:27:16Z
~2026-24679-89
182431
/* लोकसभेतील नेते (खासदार) */
2690258
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|इवलेसे|आगरी व्यक्ती]]
'''आगरी समाज''' प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. [[पनवेल]], [[उरण]] आणि ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या ३ तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर [[कल्याण]], [[भिवंडी]], शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, पेण, अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत, वाडा, वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठया प्रमाणात आढळते.
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], रत्नागिरी, [[पालघर|पालघर]], नाशिक जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
* आगरी जात [[क्षत्रिय]] आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासे|मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.
मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत. आगरी समाजामध्ये तरे,[[म्हात्रे]], [[पाटील]], भोईर, [[केणे]],[[भगत]], [[गावंड]], [[ठाकूर]], [[मधवी|मढवी]], [[मोकल|डिंगोरे]], [[अधिकारी]], [[मोकल]], कडवे, दळवी, मोरे, कांबळे, कासार,थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी, [[घरत]], माळी, शेळके, शिंगोळे, लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर, वाजे, वारघडे, [[मोकल|डोंगरे]], अंदाडे, बसवंत, खारीक, कोरडे, भांडे, गोणे, कराळे, नाईक, पिंगळे, संते, कडु, जोशी आडनावाची लोक जास्त आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला. ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता. पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
{{बदल}}
हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी
यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच १२ खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते.
[[चित्र:Manaji_Angre_II_01.jpg|इवलेसे]]
तेव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले. तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले. तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत, असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला, ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं.
(संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect)
[[चित्र:Shree Siddhivinayak Temple Mumbai.jpg|200px|right|thumb|सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]]
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित [[हिंदू]] [[मंदिर]] आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला
आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या,
त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)
[[File:Sagargad3.jpg|thumb|Top of fort in Monsoon|centre]]
दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात, त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे. परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.
मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस, वरई,संजाण, वाघळीपा, बलसाड येथे सुर्यवंशी मराठा, रजपुत, मराठा खानदेशी, आगळे, आगरी या नावाने संबोधिले जाते.
बारा पाटील, चौदा पाटील, बावन्न पाटील
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक १४ गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]] (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता.
* काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]], [[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.
* [[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची १२ गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते.
आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास १२ गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी|गांवदेवी /गावदेवी]] किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी|विठ्ठल - रूक्मिणी]], [[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] , दत्तगुरू यांचीही देवळे असतात. [[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]], म्हसोबा, साती- आसरा ही समाजाची मुख्य दैवते आहेत.
=== चरी-कोपरचा शेतकरी संप ===
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि. २७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.
(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)
उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.
असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==
प्रकल्पग्रस्ताचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील साहेब, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगडमध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले.
* मीनाक्षी पाटील यांनी विधानसभेत मंत्री म्हणून काम पाहिले.
तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.
* पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, कपिल मोरेश्वर पाटील हे पाहिले केंद्रीय मंत्री, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.
* पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत.
आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.
* १९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह "निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला.
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता, कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एसवाय बीए च्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== लोकसभेतील नेते (खासदार) ==
# सोनूभाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते.
# लोकनेते [[दिनकर पाटील|दि.बा.पाटील]] साहेब, (कुलाबा/रायगड)
# [[कपिल मोरेश्वर पाटील]], (भिवंडी लोकसभा)
# [[संजय दिना पाटील]] (मुंबई ईशान्य) २००९, २०२४
५) (बाळ्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, [[भिवंडी लोकसभा मतदारसंघ]]-२०२४
६) सुरेश टावरे, [[भिवंडी]] (२००९)
८) बॅरिस्टर ए.टी. पाटील, कुलाबा (1980)
९) डॉ. संजीव गणेश नाईक, ठाणे लोकसभा (२०१९)
* रामशेठ ठाकूर, पनवेल
== विधानसभा/ विधानपरिषद सदस्य (आमदार) ==
'''<big>विद्यमान आणि भूतपूर्व सदस्य</big>'''
१) [[गणेश नाईक]], मा. मंत्री- [[महाराष्ट्र शासन]]
२) जगन्नाथ पाटील ( अंबरनाथ )
३) रवीशेठ पाटील ( पेण )
४) प्रशांत ठाकुर ([[पनवेल]])
५) [[मंदा म्हात्रे]] ( बेलापूर )
६) प्रमोद रतन पाटील उर्फ [[राजु पाटील]] (कल्याण ग्रामीण)
७) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )
९) संदीप नाईक ( ऐरोली )
१०) [[बाळाराम पाटील]] (कोकण शिक्षक मतदार)
११) [[जयंत पाटील]] (विधान परिषद)
१२) ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ)
१३) अशोक पाटील ( भांडुप )
१४) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण )
१५) महेंद्र दळवी ( अलिबाग )
१६) [[रमेश रतन पाटील]] (कल्याण ग्रामीण)
१७) रुपेश म्हात्रे ( भिवंडी पूर्व )
१८) प्रकाश सुखदेव भोईर ( कल्याण पश्चिम )
१९) राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण )
२०) नकुल पुंडलिक पाटील ( अंबरनाथ )
२१) योगेश रमेश पाटील ( भिवंडी )
२३) सुलभा गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
२४) संजीव गणेश नाईक ( ऐरोली )
२५) विवेकानंद शंकर पाटील ( पनवेल )
== आगरी समाजातील नेते ==
१) दिना बामा पाटील,(मुंबई) माजी आमदार
२) कै. दि.बा.पाटील- लोकनेते,पनवेल.
३) सोनूभाऊ बसवंत - शहापूर, ठाणे
४) विवेकानंद शंकर पाटील (उरण)
५) राजाराम साळवी - ठाणे
६) गणपत कडु (घोटी, नाशिक)
== कीर्तनकार ==
वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे
वै. ह. भ. प. वासुदेव महाराज म्हात्रे
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील
ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे
ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत
ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे
ह. भ. प. बाळासाहेब महाराज गतीर
वै. ह. भ. प. काशिनाथ महाराज डिंगोरे
ह. भ. प. गोविंद महाराज तरणे
== चित्रदालन ==
किल्ले सागरगड
<gallery mode=packed heights=140px>
File:Sagargad fort 1.jpg|South Bastion of the Fort दक्षिणेकडील बालेकिल्ला
File:Sagargad4.jpg|Water cistern
File:Sagargad5.jpg|Dodhane water fall
File:Sagargad2.jpg|Monkey point
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
*[[आगरी बोलीभाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}
आगरी समाजाचा इतिहास
nvis1t0deh047d98fzvb1agie51ziw6
2690259
2690258
2026-06-20T07:28:57Z
~2026-24679-89
182431
/* चरी-कोपरचा शेतकरी संप */
2690259
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|इवलेसे|आगरी व्यक्ती]]
'''आगरी समाज''' प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. [[पनवेल]], [[उरण]] आणि ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या ३ तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर [[कल्याण]], [[भिवंडी]], शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, पेण, अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत, वाडा, वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठया प्रमाणात आढळते.
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], रत्नागिरी, [[पालघर|पालघर]], नाशिक जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
* आगरी जात [[क्षत्रिय]] आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासे|मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.
मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत. आगरी समाजामध्ये तरे,[[म्हात्रे]], [[पाटील]], भोईर, [[केणे]],[[भगत]], [[गावंड]], [[ठाकूर]], [[मधवी|मढवी]], [[मोकल|डिंगोरे]], [[अधिकारी]], [[मोकल]], कडवे, दळवी, मोरे, कांबळे, कासार,थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी, [[घरत]], माळी, शेळके, शिंगोळे, लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर, वाजे, वारघडे, [[मोकल|डोंगरे]], अंदाडे, बसवंत, खारीक, कोरडे, भांडे, गोणे, कराळे, नाईक, पिंगळे, संते, कडु, जोशी आडनावाची लोक जास्त आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला. ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता. पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
{{बदल}}
हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी
यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच १२ खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते.
[[चित्र:Manaji_Angre_II_01.jpg|इवलेसे]]
तेव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले. तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले. तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत, असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला, ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं.
(संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect)
[[चित्र:Shree Siddhivinayak Temple Mumbai.jpg|200px|right|thumb|सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]]
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित [[हिंदू]] [[मंदिर]] आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला
आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या,
त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)
[[File:Sagargad3.jpg|thumb|Top of fort in Monsoon|centre]]
दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात, त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे. परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.
मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस, वरई,संजाण, वाघळीपा, बलसाड येथे सुर्यवंशी मराठा, रजपुत, मराठा खानदेशी, आगळे, आगरी या नावाने संबोधिले जाते.
बारा पाटील, चौदा पाटील, बावन्न पाटील
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक १४ गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]] (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता.
* काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]], [[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.
* [[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची १२ गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते.
आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास १२ गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी|गांवदेवी /गावदेवी]] किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी|विठ्ठल - रूक्मिणी]], [[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] , दत्तगुरू यांचीही देवळे असतात. [[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]], म्हसोबा, साती- आसरा ही समाजाची मुख्य दैवते आहेत.
== चरी-कोपरचा शेतकरी संप ==
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि.२७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.
(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)
उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.
असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==
प्रकल्पग्रस्ताचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील साहेब, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगडमध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले.
* मीनाक्षी पाटील यांनी विधानसभेत मंत्री म्हणून काम पाहिले.
तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.
* पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, कपिल मोरेश्वर पाटील हे पाहिले केंद्रीय मंत्री, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.
* पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत.
आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.
* १९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह "निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला.
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता, कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एसवाय बीए च्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== लोकसभेतील नेते (खासदार) ==
# सोनूभाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते.
# लोकनेते [[दिनकर पाटील|दि.बा.पाटील]] साहेब, (कुलाबा/रायगड)
# [[कपिल मोरेश्वर पाटील]], (भिवंडी लोकसभा)
# [[संजय दिना पाटील]] (मुंबई ईशान्य) २००९, २०२४
५) (बाळ्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, [[भिवंडी लोकसभा मतदारसंघ]]-२०२४
६) सुरेश टावरे, [[भिवंडी]] (२००९)
८) बॅरिस्टर ए.टी. पाटील, कुलाबा (1980)
९) डॉ. संजीव गणेश नाईक, ठाणे लोकसभा (२०१९)
* रामशेठ ठाकूर, पनवेल
== विधानसभा/ विधानपरिषद सदस्य (आमदार) ==
'''<big>विद्यमान आणि भूतपूर्व सदस्य</big>'''
१) [[गणेश नाईक]], मा. मंत्री- [[महाराष्ट्र शासन]]
२) जगन्नाथ पाटील ( अंबरनाथ )
३) रवीशेठ पाटील ( पेण )
४) प्रशांत ठाकुर ([[पनवेल]])
५) [[मंदा म्हात्रे]] ( बेलापूर )
६) प्रमोद रतन पाटील उर्फ [[राजु पाटील]] (कल्याण ग्रामीण)
७) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )
९) संदीप नाईक ( ऐरोली )
१०) [[बाळाराम पाटील]] (कोकण शिक्षक मतदार)
११) [[जयंत पाटील]] (विधान परिषद)
१२) ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ)
१३) अशोक पाटील ( भांडुप )
१४) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण )
१५) महेंद्र दळवी ( अलिबाग )
१६) [[रमेश रतन पाटील]] (कल्याण ग्रामीण)
१७) रुपेश म्हात्रे ( भिवंडी पूर्व )
१८) प्रकाश सुखदेव भोईर ( कल्याण पश्चिम )
१९) राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण )
२०) नकुल पुंडलिक पाटील ( अंबरनाथ )
२१) योगेश रमेश पाटील ( भिवंडी )
२३) सुलभा गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
२४) संजीव गणेश नाईक ( ऐरोली )
२५) विवेकानंद शंकर पाटील ( पनवेल )
== आगरी समाजातील नेते ==
१) दिना बामा पाटील,(मुंबई) माजी आमदार
२) कै. दि.बा.पाटील- लोकनेते,पनवेल.
३) सोनूभाऊ बसवंत - शहापूर, ठाणे
४) विवेकानंद शंकर पाटील (उरण)
५) राजाराम साळवी - ठाणे
६) गणपत कडु (घोटी, नाशिक)
== कीर्तनकार ==
वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे
वै. ह. भ. प. वासुदेव महाराज म्हात्रे
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील
ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे
ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत
ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे
ह. भ. प. बाळासाहेब महाराज गतीर
वै. ह. भ. प. काशिनाथ महाराज डिंगोरे
ह. भ. प. गोविंद महाराज तरणे
== चित्रदालन ==
किल्ले सागरगड
<gallery mode=packed heights=140px>
File:Sagargad fort 1.jpg|South Bastion of the Fort दक्षिणेकडील बालेकिल्ला
File:Sagargad4.jpg|Water cistern
File:Sagargad5.jpg|Dodhane water fall
File:Sagargad2.jpg|Monkey point
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
*[[आगरी बोलीभाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}
आगरी समाजाचा इतिहास
ifqqi4sudc0lvn60x223grinnesarcs
2690260
2690259
2026-06-20T07:30:58Z
~2026-24679-89
182431
/* */
2690260
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|इवलेसे|आगरी व्यक्ती]]
'''आगरी समाज''' प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. [[पनवेल]], [[उरण]] आणि ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या ३ तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर [[कल्याण]], [[भिवंडी]], शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, पेण, अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत, वाडा, वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठया प्रमाणात आढळते.
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], रत्नागिरी, [[पालघर|पालघर]], नाशिक जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
* आगरी जात [[क्षत्रिय]] आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासे|मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.
मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला. ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता. पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
{{बदल}}
हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी
यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच १२ खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते.
[[चित्र:Manaji_Angre_II_01.jpg|इवलेसे]]
तेव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले. तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले. तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत, असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला, ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं.
(संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect)
[[चित्र:Shree Siddhivinayak Temple Mumbai.jpg|200px|right|thumb|सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]]
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित [[हिंदू]] [[मंदिर]] आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला
आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या,
त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)
[[File:Sagargad3.jpg|thumb|Top of fort in Monsoon|centre]]
दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात, त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे. परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.
मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस, वरई,संजाण, वाघळीपा, बलसाड येथे सुर्यवंशी मराठा, रजपुत, मराठा खानदेशी, आगळे, आगरी या नावाने संबोधिले जाते.
बारा पाटील, चौदा पाटील, बावन्न पाटील
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक १४ गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]] (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता.
* काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]], [[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.
* [[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची १२ गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते.
आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास १२ गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी|गांवदेवी /गावदेवी]] किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी|विठ्ठल - रूक्मिणी]], [[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] , दत्तगुरू यांचीही देवळे असतात. [[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]], म्हसोबा, साती- आसरा ही समाजाची मुख्य दैवते आहेत.
== चरी-कोपरचा शेतकरी संप ==
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि.२७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.
(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)
उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.
असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==
प्रकल्पग्रस्ताचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील साहेब, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगडमध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले.
* मीनाक्षी पाटील यांनी विधानसभेत मंत्री म्हणून काम पाहिले.
तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.
* पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, कपिल मोरेश्वर पाटील हे पाहिले केंद्रीय मंत्री, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.
* पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत.
आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.
* १९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह "निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला.
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता, कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एसवाय बीए च्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== लोकसभेतील नेते (खासदार) ==
# सोनूभाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते.
# लोकनेते [[दिनकर पाटील|दि.बा.पाटील]] साहेब, (कुलाबा/रायगड)
# [[कपिल मोरेश्वर पाटील]], (भिवंडी लोकसभा)
# [[संजय दिना पाटील]] (मुंबई ईशान्य) २००९, २०२४
५) (बाळ्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, [[भिवंडी लोकसभा मतदारसंघ]]-२०२४
६) सुरेश टावरे, [[भिवंडी]] (२००९)
८) बॅरिस्टर ए.टी. पाटील, कुलाबा (1980)
९) डॉ. संजीव गणेश नाईक, ठाणे लोकसभा (२०१९)
* रामशेठ ठाकूर, पनवेल
== विधानसभा/ विधानपरिषद सदस्य (आमदार) ==
'''<big>विद्यमान आणि भूतपूर्व सदस्य</big>'''
१) [[गणेश नाईक]], मा. मंत्री- [[महाराष्ट्र शासन]]
२) जगन्नाथ पाटील ( अंबरनाथ )
३) रवीशेठ पाटील ( पेण )
४) प्रशांत ठाकुर ([[पनवेल]])
५) [[मंदा म्हात्रे]] ( बेलापूर )
६) प्रमोद रतन पाटील उर्फ [[राजु पाटील]] (कल्याण ग्रामीण)
७) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )
९) संदीप नाईक ( ऐरोली )
१०) [[बाळाराम पाटील]] (कोकण शिक्षक मतदार)
११) [[जयंत पाटील]] (विधान परिषद)
१२) ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ)
१३) अशोक पाटील ( भांडुप )
१४) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण )
१५) महेंद्र दळवी ( अलिबाग )
१६) [[रमेश रतन पाटील]] (कल्याण ग्रामीण)
१७) रुपेश म्हात्रे ( भिवंडी पूर्व )
१८) प्रकाश सुखदेव भोईर ( कल्याण पश्चिम )
१९) राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण )
२०) नकुल पुंडलिक पाटील ( अंबरनाथ )
२१) योगेश रमेश पाटील ( भिवंडी )
२३) सुलभा गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
२४) संजीव गणेश नाईक ( ऐरोली )
२५) विवेकानंद शंकर पाटील ( पनवेल )
== आगरी समाजातील नेते ==
१) दिना बामा पाटील,(मुंबई) माजी आमदार
२) कै. दि.बा.पाटील- लोकनेते,पनवेल.
३) सोनूभाऊ बसवंत - शहापूर, ठाणे
४) विवेकानंद शंकर पाटील (उरण)
५) राजाराम साळवी - ठाणे
६) गणपत कडु (घोटी, नाशिक)
== कीर्तनकार ==
वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे
वै. ह. भ. प. वासुदेव महाराज म्हात्रे
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील
ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे
ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत
ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे
ह. भ. प. बाळासाहेब महाराज गतीर
वै. ह. भ. प. काशिनाथ महाराज डिंगोरे
ह. भ. प. गोविंद महाराज तरणे
== चित्रदालन ==
किल्ले सागरगड
<gallery mode=packed heights=140px>
File:Sagargad fort 1.jpg|South Bastion of the Fort दक्षिणेकडील बालेकिल्ला
File:Sagargad4.jpg|Water cistern
File:Sagargad5.jpg|Dodhane water fall
File:Sagargad2.jpg|Monkey point
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
*[[आगरी बोलीभाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}
आगरी समाजाचा इतिहास
e6gnk2t3g42flg97yjdo6naafyykp6f
2690261
2690260
2026-06-20T07:31:22Z
~2026-24679-89
182431
/* आडनावे */
2690261
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|इवलेसे|आगरी व्यक्ती]]
'''आगरी समाज''' प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. [[पनवेल]], [[उरण]] आणि ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या ३ तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर [[कल्याण]], [[भिवंडी]], शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, पेण, अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत, वाडा, वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठया प्रमाणात आढळते.
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], रत्नागिरी, [[पालघर|पालघर]], नाशिक जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
* आगरी जात [[क्षत्रिय]] आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासे|मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.
मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला. ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता. पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
{{बदल}}
हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी
यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच १२ खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते.
[[चित्र:Manaji_Angre_II_01.jpg|इवलेसे]]
तेव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले. तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले. तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत, असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला, ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं.
(संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect)
[[चित्र:Shree Siddhivinayak Temple Mumbai.jpg|200px|right|thumb|सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]]
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित [[हिंदू]] [[मंदिर]] आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला
आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या,
त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)
[[File:Sagargad3.jpg|thumb|Top of fort in Monsoon|centre]]
दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात, त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे. परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.
मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस, वरई,संजाण, वाघळीपा, बलसाड येथे सुर्यवंशी मराठा, रजपुत, मराठा खानदेशी, आगळे, आगरी या नावाने संबोधिले जाते.
बारा पाटील, चौदा पाटील, बावन्न पाटील
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक १४ गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]] (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता.
* काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]], [[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.
* [[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची १२ गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते.
आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास १२ गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी|गांवदेवी /गावदेवी]] किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी|विठ्ठल - रूक्मिणी]], [[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] , दत्तगुरू यांचीही देवळे असतात. [[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]], म्हसोबा, साती- आसरा ही समाजाची मुख्य दैवते आहेत.
== आडनावे ==
आगरी समाजामध्ये तरे,[[म्हात्रे]], [[पाटील]], भोईर, [[केणे]],[[भगत]], [[गावंड]], [[ठाकूर]], [[मधवी|मढवी]], [[मोकल|डिंगोरे]], [[अधिकारी]], [[मोकल]], कडवे, दळवी, मोरे, कांबळे, कासार,थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी, [[घरत]], माळी, शेळके, शिंगोळे, लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर, वाजे, वारघडे, [[मोकल|डोंगरे]], अंदाडे, बसवंत, खारीक, कोरडे, भांडे, गोणे, कराळे, नाईक, पिंगळे, संते, कडु, जोशी आडनावाची लोक जास्त आहेत.
== चरी-कोपरचा शेतकरी संप ==
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि.२७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.
(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)
उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.
असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==
प्रकल्पग्रस्ताचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील साहेब, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगडमध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले.
* मीनाक्षी पाटील यांनी विधानसभेत मंत्री म्हणून काम पाहिले.
तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.
* पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, कपिल मोरेश्वर पाटील हे पाहिले केंद्रीय मंत्री, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.
* पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत.
आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.
* १९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह "निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला.
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता, कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एसवाय बीए च्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== लोकसभेतील नेते (खासदार) ==
# सोनूभाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते.
# लोकनेते [[दिनकर पाटील|दि.बा.पाटील]] साहेब, (कुलाबा/रायगड)
# [[कपिल मोरेश्वर पाटील]], (भिवंडी लोकसभा)
# [[संजय दिना पाटील]] (मुंबई ईशान्य) २००९, २०२४
५) (बाळ्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, [[भिवंडी लोकसभा मतदारसंघ]]-२०२४
६) सुरेश टावरे, [[भिवंडी]] (२००९)
८) बॅरिस्टर ए.टी. पाटील, कुलाबा (1980)
९) डॉ. संजीव गणेश नाईक, ठाणे लोकसभा (२०१९)
* रामशेठ ठाकूर, पनवेल
== विधानसभा/ विधानपरिषद सदस्य (आमदार) ==
'''<big>विद्यमान आणि भूतपूर्व सदस्य</big>'''
१) [[गणेश नाईक]], मा. मंत्री- [[महाराष्ट्र शासन]]
२) जगन्नाथ पाटील ( अंबरनाथ )
३) रवीशेठ पाटील ( पेण )
४) प्रशांत ठाकुर ([[पनवेल]])
५) [[मंदा म्हात्रे]] ( बेलापूर )
६) प्रमोद रतन पाटील उर्फ [[राजु पाटील]] (कल्याण ग्रामीण)
७) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )
९) संदीप नाईक ( ऐरोली )
१०) [[बाळाराम पाटील]] (कोकण शिक्षक मतदार)
११) [[जयंत पाटील]] (विधान परिषद)
१२) ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ)
१३) अशोक पाटील ( भांडुप )
१४) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण )
१५) महेंद्र दळवी ( अलिबाग )
१६) [[रमेश रतन पाटील]] (कल्याण ग्रामीण)
१७) रुपेश म्हात्रे ( भिवंडी पूर्व )
१८) प्रकाश सुखदेव भोईर ( कल्याण पश्चिम )
१९) राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण )
२०) नकुल पुंडलिक पाटील ( अंबरनाथ )
२१) योगेश रमेश पाटील ( भिवंडी )
२३) सुलभा गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
२४) संजीव गणेश नाईक ( ऐरोली )
२५) विवेकानंद शंकर पाटील ( पनवेल )
== आगरी समाजातील नेते ==
१) दिना बामा पाटील,(मुंबई) माजी आमदार
२) कै. दि.बा.पाटील- लोकनेते,पनवेल.
३) सोनूभाऊ बसवंत - शहापूर, ठाणे
४) विवेकानंद शंकर पाटील (उरण)
५) राजाराम साळवी - ठाणे
६) गणपत कडु (घोटी, नाशिक)
== कीर्तनकार ==
वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे
वै. ह. भ. प. वासुदेव महाराज म्हात्रे
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील
ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे
ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत
ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे
ह. भ. प. बाळासाहेब महाराज गतीर
वै. ह. भ. प. काशिनाथ महाराज डिंगोरे
ह. भ. प. गोविंद महाराज तरणे
== चित्रदालन ==
किल्ले सागरगड
<gallery mode=packed heights=140px>
File:Sagargad fort 1.jpg|South Bastion of the Fort दक्षिणेकडील बालेकिल्ला
File:Sagargad4.jpg|Water cistern
File:Sagargad5.jpg|Dodhane water fall
File:Sagargad2.jpg|Monkey point
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
*[[आगरी बोलीभाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}
आगरी समाजाचा इतिहास
c65puj1gql35etwe5y417wv6ged27pz
2690262
2690261
2026-06-20T07:34:23Z
~2026-24679-89
182431
/* आडनावे */
2690262
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|इवलेसे|आगरी व्यक्ती]]
'''आगरी समाज''' प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. [[पनवेल]], [[उरण]] आणि ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या ३ तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर [[कल्याण]], [[भिवंडी]], शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, पेण, अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत, वाडा, वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठया प्रमाणात आढळते.
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], रत्नागिरी, [[पालघर|पालघर]], नाशिक जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
* आगरी जात [[क्षत्रिय]] आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासे|मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.
मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला. ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता. पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
{{बदल}}
हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी
यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच १२ खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते.
[[चित्र:Manaji_Angre_II_01.jpg|इवलेसे]]
तेव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले. तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले. तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत, असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला, ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं.
(संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect)
[[चित्र:Shree Siddhivinayak Temple Mumbai.jpg|200px|right|thumb|सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]]
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित [[हिंदू]] [[मंदिर]] आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला
आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या,
त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)
[[File:Sagargad3.jpg|thumb|Top of fort in Monsoon|centre]]
दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात, त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे. परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.
मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस, वरई,संजाण, वाघळीपा, बलसाड येथे सुर्यवंशी मराठा, रजपुत, मराठा खानदेशी, आगळे, आगरी या नावाने संबोधिले जाते.
बारा पाटील, चौदा पाटील, बावन्न पाटील
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक १४ गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]] (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता.
* काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]], [[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.
* [[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची १२ गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते.
आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास १२ गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी|गांवदेवी /गावदेवी]] किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी|विठ्ठल - रूक्मिणी]], [[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] , दत्तगुरू यांचीही देवळे असतात. [[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]], म्हसोबा, साती- आसरा ही समाजाची मुख्य दैवते आहेत.
== आडनावे ==
आगरी समाजामध्ये [[म्हात्रे]], भोईर, नाईक, [[अधिकारी]], तरे, [[केणे]], [[भगत]], [[गावंड]], [[ठाकूर]], [[मधवी|मढवी]], [[मोकल]], कडवे, दळवी, मोरे, कांबळे, कासार, थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी, [[घरत]], माळी, शेळके, शिंगोळे, [[पाटील]], लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर, वाजे, वारघडे, [[डिंगोरे]], [[डोंगरे]], अंदाडे, बसवंत, खारीक, कोरडे, भांडे, गोणे, कराळे, पिंगळे, संते, कडु, जोशी आडनावाची लोक जास्त आहेत.
== चरी-कोपरचा शेतकरी संप ==
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि.२७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.
(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)
उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.
असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==
प्रकल्पग्रस्ताचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील साहेब, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगडमध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले.
* मीनाक्षी पाटील यांनी विधानसभेत मंत्री म्हणून काम पाहिले.
तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.
* पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, कपिल मोरेश्वर पाटील हे पाहिले केंद्रीय मंत्री, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.
* पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत.
आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.
* १९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह "निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला.
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता, कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एसवाय बीए च्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== लोकसभेतील नेते (खासदार) ==
# सोनूभाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते.
# लोकनेते [[दिनकर पाटील|दि.बा.पाटील]] साहेब, (कुलाबा/रायगड)
# [[कपिल मोरेश्वर पाटील]], (भिवंडी लोकसभा)
# [[संजय दिना पाटील]] (मुंबई ईशान्य) २००९, २०२४
५) (बाळ्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, [[भिवंडी लोकसभा मतदारसंघ]]-२०२४
६) सुरेश टावरे, [[भिवंडी]] (२००९)
८) बॅरिस्टर ए.टी. पाटील, कुलाबा (1980)
९) डॉ. संजीव गणेश नाईक, ठाणे लोकसभा (२०१९)
* रामशेठ ठाकूर, पनवेल
== विधानसभा/ विधानपरिषद सदस्य (आमदार) ==
'''<big>विद्यमान आणि भूतपूर्व सदस्य</big>'''
१) [[गणेश नाईक]], मा. मंत्री- [[महाराष्ट्र शासन]]
२) जगन्नाथ पाटील ( अंबरनाथ )
३) रवीशेठ पाटील ( पेण )
४) प्रशांत ठाकुर ([[पनवेल]])
५) [[मंदा म्हात्रे]] ( बेलापूर )
६) प्रमोद रतन पाटील उर्फ [[राजु पाटील]] (कल्याण ग्रामीण)
७) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )
९) संदीप नाईक ( ऐरोली )
१०) [[बाळाराम पाटील]] (कोकण शिक्षक मतदार)
११) [[जयंत पाटील]] (विधान परिषद)
१२) ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ)
१३) अशोक पाटील ( भांडुप )
१४) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण )
१५) महेंद्र दळवी ( अलिबाग )
१६) [[रमेश रतन पाटील]] (कल्याण ग्रामीण)
१७) रुपेश म्हात्रे ( भिवंडी पूर्व )
१८) प्रकाश सुखदेव भोईर ( कल्याण पश्चिम )
१९) राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण )
२०) नकुल पुंडलिक पाटील ( अंबरनाथ )
२१) योगेश रमेश पाटील ( भिवंडी )
२३) सुलभा गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
२४) संजीव गणेश नाईक ( ऐरोली )
२५) विवेकानंद शंकर पाटील ( पनवेल )
== आगरी समाजातील नेते ==
१) दिना बामा पाटील,(मुंबई) माजी आमदार
२) कै. दि.बा.पाटील- लोकनेते,पनवेल.
३) सोनूभाऊ बसवंत - शहापूर, ठाणे
४) विवेकानंद शंकर पाटील (उरण)
५) राजाराम साळवी - ठाणे
६) गणपत कडु (घोटी, नाशिक)
== कीर्तनकार ==
वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे
वै. ह. भ. प. वासुदेव महाराज म्हात्रे
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील
ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे
ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत
ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे
ह. भ. प. बाळासाहेब महाराज गतीर
वै. ह. भ. प. काशिनाथ महाराज डिंगोरे
ह. भ. प. गोविंद महाराज तरणे
== चित्रदालन ==
किल्ले सागरगड
<gallery mode=packed heights=140px>
File:Sagargad fort 1.jpg|South Bastion of the Fort दक्षिणेकडील बालेकिल्ला
File:Sagargad4.jpg|Water cistern
File:Sagargad5.jpg|Dodhane water fall
File:Sagargad2.jpg|Monkey point
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
*[[आगरी बोलीभाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}
आगरी समाजाचा इतिहास
ptze0ts91czfe9yheb4456h4nq17phu
2690263
2690262
2026-06-20T07:34:45Z
~2026-24679-89
182431
/* आडनावे */
2690263
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|इवलेसे|आगरी व्यक्ती]]
'''आगरी समाज''' प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. [[पनवेल]], [[उरण]] आणि ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या ३ तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर [[कल्याण]], [[भिवंडी]], शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, पेण, अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत, वाडा, वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठया प्रमाणात आढळते.
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], रत्नागिरी, [[पालघर|पालघर]], नाशिक जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
* आगरी जात [[क्षत्रिय]] आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासे|मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.
मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला. ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता. पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
{{बदल}}
हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी
यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच १२ खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते.
[[चित्र:Manaji_Angre_II_01.jpg|इवलेसे]]
तेव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले. तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले. तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत, असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला, ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं.
(संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect)
[[चित्र:Shree Siddhivinayak Temple Mumbai.jpg|200px|right|thumb|सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]]
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित [[हिंदू]] [[मंदिर]] आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला
आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या,
त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)
[[File:Sagargad3.jpg|thumb|Top of fort in Monsoon|centre]]
दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात, त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे. परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.
मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस, वरई,संजाण, वाघळीपा, बलसाड येथे सुर्यवंशी मराठा, रजपुत, मराठा खानदेशी, आगळे, आगरी या नावाने संबोधिले जाते.
बारा पाटील, चौदा पाटील, बावन्न पाटील
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक १४ गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]] (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता.
* काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]], [[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.
* [[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची १२ गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते.
आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास १२ गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी|गांवदेवी /गावदेवी]] किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी|विठ्ठल - रूक्मिणी]], [[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] , दत्तगुरू यांचीही देवळे असतात. [[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]], म्हसोबा, साती- आसरा ही समाजाची मुख्य दैवते आहेत.
== आडनावे ==
आगरी समाजामध्ये [[म्हात्रे]], भोईर, नाईक, [[अधिकारी]], तरे, केणे, [[भगत]], गावंड, [[ठाकूर]], [[मधवी|मढवी]], [[मोकल]], कडवे, दळवी, मोरे, कांबळे, कासार, थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी, [[घरत]], माळी, शेळके, शिंगोळे, [[पाटील]], लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर, वाजे, वारघडे, [[डिंगोरे]], [[डोंगरे]], अंदाडे, बसवंत, खारीक, कोरडे, भांडे, गोणे, कराळे, पिंगळे, संते, कडु, जोशी आडनावाची लोक जास्त आहेत.
== चरी-कोपरचा शेतकरी संप ==
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि.२७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.
(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)
उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.
असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==
प्रकल्पग्रस्ताचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील साहेब, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगडमध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले.
* मीनाक्षी पाटील यांनी विधानसभेत मंत्री म्हणून काम पाहिले.
तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.
* पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, कपिल मोरेश्वर पाटील हे पाहिले केंद्रीय मंत्री, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.
* पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत.
आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.
* १९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह "निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला.
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता, कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एसवाय बीए च्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== लोकसभेतील नेते (खासदार) ==
# सोनूभाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते.
# लोकनेते [[दिनकर पाटील|दि.बा.पाटील]] साहेब, (कुलाबा/रायगड)
# [[कपिल मोरेश्वर पाटील]], (भिवंडी लोकसभा)
# [[संजय दिना पाटील]] (मुंबई ईशान्य) २००९, २०२४
५) (बाळ्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, [[भिवंडी लोकसभा मतदारसंघ]]-२०२४
६) सुरेश टावरे, [[भिवंडी]] (२००९)
८) बॅरिस्टर ए.टी. पाटील, कुलाबा (1980)
९) डॉ. संजीव गणेश नाईक, ठाणे लोकसभा (२०१९)
* रामशेठ ठाकूर, पनवेल
== विधानसभा/ विधानपरिषद सदस्य (आमदार) ==
'''<big>विद्यमान आणि भूतपूर्व सदस्य</big>'''
१) [[गणेश नाईक]], मा. मंत्री- [[महाराष्ट्र शासन]]
२) जगन्नाथ पाटील ( अंबरनाथ )
३) रवीशेठ पाटील ( पेण )
४) प्रशांत ठाकुर ([[पनवेल]])
५) [[मंदा म्हात्रे]] ( बेलापूर )
६) प्रमोद रतन पाटील उर्फ [[राजु पाटील]] (कल्याण ग्रामीण)
७) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )
९) संदीप नाईक ( ऐरोली )
१०) [[बाळाराम पाटील]] (कोकण शिक्षक मतदार)
११) [[जयंत पाटील]] (विधान परिषद)
१२) ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ)
१३) अशोक पाटील ( भांडुप )
१४) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण )
१५) महेंद्र दळवी ( अलिबाग )
१६) [[रमेश रतन पाटील]] (कल्याण ग्रामीण)
१७) रुपेश म्हात्रे ( भिवंडी पूर्व )
१८) प्रकाश सुखदेव भोईर ( कल्याण पश्चिम )
१९) राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण )
२०) नकुल पुंडलिक पाटील ( अंबरनाथ )
२१) योगेश रमेश पाटील ( भिवंडी )
२३) सुलभा गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
२४) संजीव गणेश नाईक ( ऐरोली )
२५) विवेकानंद शंकर पाटील ( पनवेल )
== आगरी समाजातील नेते ==
१) दिना बामा पाटील,(मुंबई) माजी आमदार
२) कै. दि.बा.पाटील- लोकनेते,पनवेल.
३) सोनूभाऊ बसवंत - शहापूर, ठाणे
४) विवेकानंद शंकर पाटील (उरण)
५) राजाराम साळवी - ठाणे
६) गणपत कडु (घोटी, नाशिक)
== कीर्तनकार ==
वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे
वै. ह. भ. प. वासुदेव महाराज म्हात्रे
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील
ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे
ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत
ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे
ह. भ. प. बाळासाहेब महाराज गतीर
वै. ह. भ. प. काशिनाथ महाराज डिंगोरे
ह. भ. प. गोविंद महाराज तरणे
== चित्रदालन ==
किल्ले सागरगड
<gallery mode=packed heights=140px>
File:Sagargad fort 1.jpg|South Bastion of the Fort दक्षिणेकडील बालेकिल्ला
File:Sagargad4.jpg|Water cistern
File:Sagargad5.jpg|Dodhane water fall
File:Sagargad2.jpg|Monkey point
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
*[[आगरी बोलीभाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}
आगरी समाजाचा इतिहास
qjtx6r1xsoys096v9dyl63yp53hbxrl
2690264
2690263
2026-06-20T07:35:17Z
~2026-24679-89
182431
/* आडनावे */
2690264
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|इवलेसे|आगरी व्यक्ती]]
'''आगरी समाज''' प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. [[पनवेल]], [[उरण]] आणि ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या ३ तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर [[कल्याण]], [[भिवंडी]], शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, पेण, अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत, वाडा, वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठया प्रमाणात आढळते.
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], रत्नागिरी, [[पालघर|पालघर]], नाशिक जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
* आगरी जात [[क्षत्रिय]] आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासे|मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.
मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला. ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता. पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
{{बदल}}
हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी
यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच १२ खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते.
[[चित्र:Manaji_Angre_II_01.jpg|इवलेसे]]
तेव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले. तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले. तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत, असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला, ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं.
(संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect)
[[चित्र:Shree Siddhivinayak Temple Mumbai.jpg|200px|right|thumb|सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]]
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित [[हिंदू]] [[मंदिर]] आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला
आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या,
त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)
[[File:Sagargad3.jpg|thumb|Top of fort in Monsoon|centre]]
दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात, त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे. परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.
मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस, वरई,संजाण, वाघळीपा, बलसाड येथे सुर्यवंशी मराठा, रजपुत, मराठा खानदेशी, आगळे, आगरी या नावाने संबोधिले जाते.
बारा पाटील, चौदा पाटील, बावन्न पाटील
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक १४ गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]] (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता.
* काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]], [[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.
* [[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची १२ गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते.
आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास १२ गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी|गांवदेवी /गावदेवी]] किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी|विठ्ठल - रूक्मिणी]], [[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] , दत्तगुरू यांचीही देवळे असतात. [[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]], म्हसोबा, साती- आसरा ही समाजाची मुख्य दैवते आहेत.
== आडनावे ==
आगरी समाजामध्ये [[म्हात्रे]], भोईर, नाईक, [[अधिकारी]], तरे, केणे, [[भगत]], गावंड, [[ठाकूर]], मधवी/मढवी, मोकल, कडवे, दळवी, मोरे, कांबळे, कासार, थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी, [[घरत]], माळी, शेळके, शिंगोळे, [[पाटील]], लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर, वाजे, वारघडे, [[डिंगोरे]], [[डोंगरे]], अंदाडे, बसवंत, खारीक, कोरडे, भांडे, गोणे, कराळे, पिंगळे, संते, कडु, जोशी आडनावाची लोक जास्त आहेत.
== चरी-कोपरचा शेतकरी संप ==
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि.२७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.
(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)
उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.
असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==
प्रकल्पग्रस्ताचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील साहेब, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगडमध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले.
* मीनाक्षी पाटील यांनी विधानसभेत मंत्री म्हणून काम पाहिले.
तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.
* पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, कपिल मोरेश्वर पाटील हे पाहिले केंद्रीय मंत्री, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.
* पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत.
आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.
* १९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह "निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला.
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता, कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एसवाय बीए च्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== लोकसभेतील नेते (खासदार) ==
# सोनूभाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते.
# लोकनेते [[दिनकर पाटील|दि.बा.पाटील]] साहेब, (कुलाबा/रायगड)
# [[कपिल मोरेश्वर पाटील]], (भिवंडी लोकसभा)
# [[संजय दिना पाटील]] (मुंबई ईशान्य) २००९, २०२४
५) (बाळ्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, [[भिवंडी लोकसभा मतदारसंघ]]-२०२४
६) सुरेश टावरे, [[भिवंडी]] (२००९)
८) बॅरिस्टर ए.टी. पाटील, कुलाबा (1980)
९) डॉ. संजीव गणेश नाईक, ठाणे लोकसभा (२०१९)
* रामशेठ ठाकूर, पनवेल
== विधानसभा/ विधानपरिषद सदस्य (आमदार) ==
'''<big>विद्यमान आणि भूतपूर्व सदस्य</big>'''
१) [[गणेश नाईक]], मा. मंत्री- [[महाराष्ट्र शासन]]
२) जगन्नाथ पाटील ( अंबरनाथ )
३) रवीशेठ पाटील ( पेण )
४) प्रशांत ठाकुर ([[पनवेल]])
५) [[मंदा म्हात्रे]] ( बेलापूर )
६) प्रमोद रतन पाटील उर्फ [[राजु पाटील]] (कल्याण ग्रामीण)
७) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )
९) संदीप नाईक ( ऐरोली )
१०) [[बाळाराम पाटील]] (कोकण शिक्षक मतदार)
११) [[जयंत पाटील]] (विधान परिषद)
१२) ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ)
१३) अशोक पाटील ( भांडुप )
१४) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण )
१५) महेंद्र दळवी ( अलिबाग )
१६) [[रमेश रतन पाटील]] (कल्याण ग्रामीण)
१७) रुपेश म्हात्रे ( भिवंडी पूर्व )
१८) प्रकाश सुखदेव भोईर ( कल्याण पश्चिम )
१९) राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण )
२०) नकुल पुंडलिक पाटील ( अंबरनाथ )
२१) योगेश रमेश पाटील ( भिवंडी )
२३) सुलभा गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
२४) संजीव गणेश नाईक ( ऐरोली )
२५) विवेकानंद शंकर पाटील ( पनवेल )
== आगरी समाजातील नेते ==
१) दिना बामा पाटील,(मुंबई) माजी आमदार
२) कै. दि.बा.पाटील- लोकनेते,पनवेल.
३) सोनूभाऊ बसवंत - शहापूर, ठाणे
४) विवेकानंद शंकर पाटील (उरण)
५) राजाराम साळवी - ठाणे
६) गणपत कडु (घोटी, नाशिक)
== कीर्तनकार ==
वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे
वै. ह. भ. प. वासुदेव महाराज म्हात्रे
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील
ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे
ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत
ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे
ह. भ. प. बाळासाहेब महाराज गतीर
वै. ह. भ. प. काशिनाथ महाराज डिंगोरे
ह. भ. प. गोविंद महाराज तरणे
== चित्रदालन ==
किल्ले सागरगड
<gallery mode=packed heights=140px>
File:Sagargad fort 1.jpg|South Bastion of the Fort दक्षिणेकडील बालेकिल्ला
File:Sagargad4.jpg|Water cistern
File:Sagargad5.jpg|Dodhane water fall
File:Sagargad2.jpg|Monkey point
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
*[[आगरी बोलीभाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}
आगरी समाजाचा इतिहास
gcwamwn7z1em5shar2t34bi3a3ji6kh
2690265
2690264
2026-06-20T07:35:40Z
~2026-24679-89
182431
/* लोकसभा (खासदार) */
2690265
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|इवलेसे|आगरी व्यक्ती]]
'''आगरी समाज''' प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. [[पनवेल]], [[उरण]] आणि ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या ३ तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर [[कल्याण]], [[भिवंडी]], शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, पेण, अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत, वाडा, वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठया प्रमाणात आढळते.
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], रत्नागिरी, [[पालघर|पालघर]], नाशिक जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
* आगरी जात [[क्षत्रिय]] आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासे|मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.
मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला. ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता. पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
{{बदल}}
हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी
यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच १२ खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते.
[[चित्र:Manaji_Angre_II_01.jpg|इवलेसे]]
तेव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले. तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले. तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत, असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला, ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं.
(संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect)
[[चित्र:Shree Siddhivinayak Temple Mumbai.jpg|200px|right|thumb|सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]]
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित [[हिंदू]] [[मंदिर]] आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला
आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या,
त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)
[[File:Sagargad3.jpg|thumb|Top of fort in Monsoon|centre]]
दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात, त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे. परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.
मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस, वरई,संजाण, वाघळीपा, बलसाड येथे सुर्यवंशी मराठा, रजपुत, मराठा खानदेशी, आगळे, आगरी या नावाने संबोधिले जाते.
बारा पाटील, चौदा पाटील, बावन्न पाटील
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक १४ गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]] (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता.
* काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]], [[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.
* [[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची १२ गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते.
आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास १२ गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी|गांवदेवी /गावदेवी]] किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी|विठ्ठल - रूक्मिणी]], [[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] , दत्तगुरू यांचीही देवळे असतात. [[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]], म्हसोबा, साती- आसरा ही समाजाची मुख्य दैवते आहेत.
== आडनावे ==
आगरी समाजामध्ये [[म्हात्रे]], भोईर, नाईक, [[अधिकारी]], तरे, केणे, [[भगत]], गावंड, [[ठाकूर]], मधवी/मढवी, मोकल, कडवे, दळवी, मोरे, कांबळे, कासार, थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी, [[घरत]], माळी, शेळके, शिंगोळे, [[पाटील]], लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर, वाजे, वारघडे, [[डिंगोरे]], [[डोंगरे]], अंदाडे, बसवंत, खारीक, कोरडे, भांडे, गोणे, कराळे, पिंगळे, संते, कडु, जोशी आडनावाची लोक जास्त आहेत.
== चरी-कोपरचा शेतकरी संप ==
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि.२७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.
(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)
उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.
असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==
प्रकल्पग्रस्ताचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील साहेब, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगडमध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले.
* मीनाक्षी पाटील यांनी विधानसभेत मंत्री म्हणून काम पाहिले.
तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.
* पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, कपिल मोरेश्वर पाटील हे पाहिले केंद्रीय मंत्री, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.
* पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत.
आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.
* १९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह "निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला.
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता, कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एसवाय बीए च्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== लोकसभा (खासदार) ==
# सोनूभाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते.
# लोकनेते [[दिनकर पाटील|दि.बा.पाटील]] साहेब, (कुलाबा/रायगड)
# [[कपिल मोरेश्वर पाटील]], (भिवंडी लोकसभा)
# [[संजय दिना पाटील]] (मुंबई ईशान्य) २००९, २०२४
५) (बाळ्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, [[भिवंडी लोकसभा मतदारसंघ]]-२०२४
६) सुरेश टावरे, [[भिवंडी]] (२००९)
८) बॅरिस्टर ए.टी. पाटील, कुलाबा (1980)
९) डॉ. संजीव गणेश नाईक, ठाणे लोकसभा (२०१९)
* रामशेठ ठाकूर, पनवेल
== विधानसभा/ विधानपरिषद सदस्य (आमदार) ==
'''<big>विद्यमान आणि भूतपूर्व सदस्य</big>'''
१) [[गणेश नाईक]], मा. मंत्री- [[महाराष्ट्र शासन]]
२) जगन्नाथ पाटील ( अंबरनाथ )
३) रवीशेठ पाटील ( पेण )
४) प्रशांत ठाकुर ([[पनवेल]])
५) [[मंदा म्हात्रे]] ( बेलापूर )
६) प्रमोद रतन पाटील उर्फ [[राजु पाटील]] (कल्याण ग्रामीण)
७) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )
९) संदीप नाईक ( ऐरोली )
१०) [[बाळाराम पाटील]] (कोकण शिक्षक मतदार)
११) [[जयंत पाटील]] (विधान परिषद)
१२) ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ)
१३) अशोक पाटील ( भांडुप )
१४) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण )
१५) महेंद्र दळवी ( अलिबाग )
१६) [[रमेश रतन पाटील]] (कल्याण ग्रामीण)
१७) रुपेश म्हात्रे ( भिवंडी पूर्व )
१८) प्रकाश सुखदेव भोईर ( कल्याण पश्चिम )
१९) राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण )
२०) नकुल पुंडलिक पाटील ( अंबरनाथ )
२१) योगेश रमेश पाटील ( भिवंडी )
२३) सुलभा गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
२४) संजीव गणेश नाईक ( ऐरोली )
२५) विवेकानंद शंकर पाटील ( पनवेल )
== आगरी समाजातील नेते ==
१) दिना बामा पाटील,(मुंबई) माजी आमदार
२) कै. दि.बा.पाटील- लोकनेते,पनवेल.
३) सोनूभाऊ बसवंत - शहापूर, ठाणे
४) विवेकानंद शंकर पाटील (उरण)
५) राजाराम साळवी - ठाणे
६) गणपत कडु (घोटी, नाशिक)
== कीर्तनकार ==
वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे
वै. ह. भ. प. वासुदेव महाराज म्हात्रे
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील
ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे
ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत
ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे
ह. भ. प. बाळासाहेब महाराज गतीर
वै. ह. भ. प. काशिनाथ महाराज डिंगोरे
ह. भ. प. गोविंद महाराज तरणे
== चित्रदालन ==
किल्ले सागरगड
<gallery mode=packed heights=140px>
File:Sagargad fort 1.jpg|South Bastion of the Fort दक्षिणेकडील बालेकिल्ला
File:Sagargad4.jpg|Water cistern
File:Sagargad5.jpg|Dodhane water fall
File:Sagargad2.jpg|Monkey point
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
*[[आगरी बोलीभाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}
आगरी समाजाचा इतिहास
j5dhwrcuzp59zde3xclvtva9zzwv8de
2690266
2690265
2026-06-20T07:36:04Z
~2026-24679-89
182431
/* विधानसभा/ विधानपरिषद सदस्य */
2690266
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|इवलेसे|आगरी व्यक्ती]]
'''आगरी समाज''' प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. [[पनवेल]], [[उरण]] आणि ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या ३ तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर [[कल्याण]], [[भिवंडी]], शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, पेण, अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत, वाडा, वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठया प्रमाणात आढळते.
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], रत्नागिरी, [[पालघर|पालघर]], नाशिक जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
* आगरी जात [[क्षत्रिय]] आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासे|मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.
मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला. ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता. पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
{{बदल}}
हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी
यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच १२ खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते.
[[चित्र:Manaji_Angre_II_01.jpg|इवलेसे]]
तेव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले. तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले. तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत, असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला, ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं.
(संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect)
[[चित्र:Shree Siddhivinayak Temple Mumbai.jpg|200px|right|thumb|सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]]
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित [[हिंदू]] [[मंदिर]] आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला
आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या,
त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)
[[File:Sagargad3.jpg|thumb|Top of fort in Monsoon|centre]]
दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात, त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे. परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.
मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस, वरई,संजाण, वाघळीपा, बलसाड येथे सुर्यवंशी मराठा, रजपुत, मराठा खानदेशी, आगळे, आगरी या नावाने संबोधिले जाते.
बारा पाटील, चौदा पाटील, बावन्न पाटील
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक १४ गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]] (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता.
* काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]], [[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.
* [[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची १२ गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते.
आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास १२ गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी|गांवदेवी /गावदेवी]] किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी|विठ्ठल - रूक्मिणी]], [[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] , दत्तगुरू यांचीही देवळे असतात. [[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]], म्हसोबा, साती- आसरा ही समाजाची मुख्य दैवते आहेत.
== आडनावे ==
आगरी समाजामध्ये [[म्हात्रे]], भोईर, नाईक, [[अधिकारी]], तरे, केणे, [[भगत]], गावंड, [[ठाकूर]], मधवी/मढवी, मोकल, कडवे, दळवी, मोरे, कांबळे, कासार, थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी, [[घरत]], माळी, शेळके, शिंगोळे, [[पाटील]], लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर, वाजे, वारघडे, [[डिंगोरे]], [[डोंगरे]], अंदाडे, बसवंत, खारीक, कोरडे, भांडे, गोणे, कराळे, पिंगळे, संते, कडु, जोशी आडनावाची लोक जास्त आहेत.
== चरी-कोपरचा शेतकरी संप ==
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि.२७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.
(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)
उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.
असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==
प्रकल्पग्रस्ताचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील साहेब, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगडमध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले.
* मीनाक्षी पाटील यांनी विधानसभेत मंत्री म्हणून काम पाहिले.
तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.
* पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, कपिल मोरेश्वर पाटील हे पाहिले केंद्रीय मंत्री, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.
* पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत.
आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.
* १९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह "निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला.
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता, कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एसवाय बीए च्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== लोकसभा (खासदार) ==
# सोनूभाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते.
# लोकनेते [[दिनकर पाटील|दि.बा.पाटील]] साहेब, (कुलाबा/रायगड)
# [[कपिल मोरेश्वर पाटील]], (भिवंडी लोकसभा)
# [[संजय दिना पाटील]] (मुंबई ईशान्य) २००९, २०२४
५) (बाळ्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, [[भिवंडी लोकसभा मतदारसंघ]]-२०२४
६) सुरेश टावरे, [[भिवंडी]] (२००९)
८) बॅरिस्टर ए.टी. पाटील, कुलाबा (1980)
९) डॉ. संजीव गणेश नाईक, ठाणे लोकसभा (२०१९)
* रामशेठ ठाकूर, पनवेल
== विधानसभा/ विधानपरिषद सदस्य ==
'''<big>विद्यमान आणि भूतपूर्व सदस्य</big>'''
१) [[गणेश नाईक]], मा. मंत्री- [[महाराष्ट्र शासन]]
२) जगन्नाथ पाटील ( अंबरनाथ )
३) रवीशेठ पाटील ( पेण )
४) प्रशांत ठाकुर ([[पनवेल]])
५) [[मंदा म्हात्रे]] ( बेलापूर )
६) प्रमोद रतन पाटील उर्फ [[राजु पाटील]] (कल्याण ग्रामीण)
७) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )
९) संदीप नाईक ( ऐरोली )
१०) [[बाळाराम पाटील]] (कोकण शिक्षक मतदार)
११) [[जयंत पाटील]] (विधान परिषद)
१२) ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ)
१३) अशोक पाटील ( भांडुप )
१४) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण )
१५) महेंद्र दळवी ( अलिबाग )
१६) [[रमेश रतन पाटील]] (कल्याण ग्रामीण)
१७) रुपेश म्हात्रे ( भिवंडी पूर्व )
१८) प्रकाश सुखदेव भोईर ( कल्याण पश्चिम )
१९) राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण )
२०) नकुल पुंडलिक पाटील ( अंबरनाथ )
२१) योगेश रमेश पाटील ( भिवंडी )
२३) सुलभा गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
२४) संजीव गणेश नाईक ( ऐरोली )
२५) विवेकानंद शंकर पाटील ( पनवेल )
== आगरी समाजातील नेते ==
१) दिना बामा पाटील,(मुंबई) माजी आमदार
२) कै. दि.बा.पाटील- लोकनेते,पनवेल.
३) सोनूभाऊ बसवंत - शहापूर, ठाणे
४) विवेकानंद शंकर पाटील (उरण)
५) राजाराम साळवी - ठाणे
६) गणपत कडु (घोटी, नाशिक)
== कीर्तनकार ==
वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे
वै. ह. भ. प. वासुदेव महाराज म्हात्रे
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील
ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे
ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत
ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे
ह. भ. प. बाळासाहेब महाराज गतीर
वै. ह. भ. प. काशिनाथ महाराज डिंगोरे
ह. भ. प. गोविंद महाराज तरणे
== चित्रदालन ==
किल्ले सागरगड
<gallery mode=packed heights=140px>
File:Sagargad fort 1.jpg|South Bastion of the Fort दक्षिणेकडील बालेकिल्ला
File:Sagargad4.jpg|Water cistern
File:Sagargad5.jpg|Dodhane water fall
File:Sagargad2.jpg|Monkey point
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
*[[आगरी बोलीभाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}
आगरी समाजाचा इतिहास
pydnblawhkpunsxpmuz9yset7cmhfmj
2690270
2690266
2026-06-20T07:40:30Z
~2026-24679-89
182431
/* */
2690270
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|इवलेसे|आगरी व्यक्ती]]
'''आगरी समाज''' प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. [[पनवेल]], [[उरण]] आणि ठाणे तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत. या ३ तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर [[कल्याण]], [[भिवंडी]], शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, रायगड, ठाणे, पेण, अलिबाग तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच कर्जत, वाडा, वसई, सुधागड, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, मुरुड, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठया प्रमाणात आढळते.
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], रत्नागिरी, [[पालघर|पालघर]], नाशिक जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
* आगरी जात [[क्षत्रिय]] आहे. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासे|मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.
मुळ सोमवंशाचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत.
वैकुंठातील शेषशायी भगवान श्रीविष्णुंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला. ह्या चंद्र वंशात नहूष नावाचा महापराक्रमी राजा होता त्यांचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोकसूंदरी यांच्याशी झाला होता. पुण्याच्या बळावर नहुष राजानेइंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते. यांचा ययाति नावाचा पुत्र होता त्याचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला. त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळिंद्र नावाचा राजा होऊन गेला. राजा बळिंद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळिंद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले, या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आगले हे नाव पडलं, हे आगले वंशज म्हणजे आताचा पालघर, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचा आगरी समाज. राजपुताना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशिय आहेत, राजपुताना मधील आगरी हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्रि पासून उत्पन्न झाले आहेत ते करणराजपुत म्हणून ओळखले जातात.
{{बदल}}
हे क्षत्रिय राजपुत्र आगलाचे वंशज आगले क्रमाक्रमाने कोकणात आले. हा काळ रामायण आणि महाभारतापुर्विचा असावा. कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करित असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी
यज्ञोपवित संस्कार सोडून दिले मात्र सारलांबे येथिल काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात. आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसुन अत्री आहे. मात्र ज्यांना गोत्र माहिती नाही ते कश्यप गोत्र सांगतात.
१३व्या शतकात सोमवंशी बिंबराजा कोकणात येण्यापुर्वी आगरी समाज मिठागरांचा व्यवसाय करत असत अगदी मौर्य आंध्रभृत्य साम्राज्याचा पुर्वीपासून आगरी समाज येथे स्थायिक आहे. तर आगरी समाजाची ६ ते ७ कुळ हे सोमवंशी बिंबराजा च्या सोबत कोकणात आले. त्यापुर्वी आगरी सैन्यात तैनात होऊन १३ शतकात कोकणात आले. आगरी समाजाचा वसाहती आवरे , पिरकोन, घारापुरी,उरण येथे होत्या. पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचिन राजधानी होती. आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर, माळी कुटुंबिय राहतात. यांना माहिकावतीच्या बखरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रिक म्हटलं गेलं आहेत.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
महिकावतीच्या (माहिमच्या) बखरीत भोईर कुळाचा उल्लेख आला आहे, त्यांना बिंबराजांप्रमाणे महाराष्ट्रिक म्हंटले गेले आहे, तो ह्या प्रमाणे आहे, "विक्रम सवंत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७||" त्यामध्ये मुखें इतर जात म्हणजेच सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच १२ खुमें ज्ञात, त्यांत कवळी , दरणे, भोईर, पड्या, माळी, घरठी, भटयारी, सांखळे, उभार, नाईते, गाण, विर ही कुळे असुन यांस गोत्रे देवनाम. तसेच ह्या कुळांपैकी कवळी, भोईर आणि माळी ह्या कुळांतील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी आक्रमकांनी बुडविल्यामुळे ह्या क्षत्रियांनी
शस्त्र सोडुन वाडीमे केचा उदिम धरिला. पुढे हेच बारा खुमें ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मिठ, शेती, वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी, कुणबी म्हणुन ओळखले जाऊ लागले व पुढे कोळी ज्ञातीशी बंधुभावाचे सबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करु लागले, हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पुर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेस राहत अशी नोंद आहे. ज्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधीच मावळत नाही असा ज्यांचा समज होता, अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सधन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या, कुळ कायद्यात यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापुर्वी ૧૭૩૦च्या सुमारास जेव्हा उरण करंजा बेटावर वर फिरंग्याचे म्हणजे पोर्तुगीजांचे राज्य होते.
[[चित्र:Manaji_Angre_II_01.jpg|इवलेसे]]
तेव्हा मानाजी आंगरे यांनी ते अवघ्या ૨૦૦૦ सैन्य घेऊन जिंकले. तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरण करंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले. तेव्हा सातशे ते आठशे आगरी लोक आंगर्याना मिळालेली आहेत, असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला, ईथे मानाजी आंग्रे आणि तत्कालीन उरणच्या आगरी लोकांचे सामर्थ्य कळतं.
(संदर्भ:- The Rise of Bombay a retrospect)
[[चित्र:Shree Siddhivinayak Temple Mumbai.jpg|200px|right|thumb|सिद्धिविनायक मंदिर, मुंबई]]
'''श्री सिद्धिविनायक मंदिर''' हे भगवान [[गणपती|श्री गणेशाला]] समर्पित [[हिंदू]] [[मंदिर]] आहे. हे [[प्रभादेवी]], [[मुंबई]] येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रियकुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला
आगरी समाजाच्या नारळी पोफळीच्या बागा होत्या,
त्याकाळी दादरच्या गोखले रोड पर्यंत समुद्र होता.
तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)
[[File:Sagargad3.jpg|thumb|Top of fort in Monsoon|centre]]
दिल्लीच्या अहिंदू बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासून शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. तर वाडी मळा करणाऱ्या समाजाला वाडवळ म्हणतात, त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासून भिन्न आहे. परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.
मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, सुधागड, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस, वरई,संजाण, वाघळीपा, बलसाड येथे सुर्यवंशी मराठा, रजपुत, मराठा खानदेशी, आगळे, आगरी या नावाने संबोधिले जाते.
== आगऱ्यांचे प्रकार ==
बारा पाटील, चौदा पाटील, बावन्न पाटील
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक १४ गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हणले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]] (SION), माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता.
* काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]], [[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.
* [[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची १२ गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते.
आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास १२ गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी|गांवदेवी /गावदेवी]] किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी|विठ्ठल - रूक्मिणी]], [[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] , दत्तगुरू यांचीही देवळे असतात. [[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]], म्हसोबा, साती- आसरा ही समाजाची मुख्य दैवते आहेत.
== आडनावे ==
आगरी समाजामध्ये [[म्हात्रे]], भोईर, नाईक, [[अधिकारी]], तरे, केणे, [[भगत]], गावंड, [[ठाकूर]], मधवी/मढवी, मोकल, कडवे, दळवी, मोरे, कांबळे, कासार, थळे, खुणे, कडव, शिंगटे, शेंडे, मढवी, साळवी, [[घरत]], माळी, शेळके, शिंगोळे, [[पाटील]], लांगी, म्हस्कर, कडू, भोपी, भालेकर, वाजे, वारघडे, [[डिंगोरे]], [[डोंगरे]], अंदाडे, बसवंत, खारीक, कोरडे, भांडे, गोणे, कराळे, पिंगळे, संते, कडु, जोशी आडनावाची लोक जास्त आहेत.
== चरी-कोपरचा शेतकरी संप ==
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि.२७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकऱ्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.
(पालघर,वसई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,मुंबईतील आगरी क्रांतिकारकांवर संशोधन होणे आवश्यक आहे.)
उदा. (ठाणे)मुरबाड तालुक्यातील हुतात्मे हिराजी गोमाजी,गोमाजी रामा पाटील व इतर ह्यांचे भाई कोतवाल ह्यांच्या आझाद दस्ता क्रांतिकारी चळवळीतील योगदान.
असे अनेक क्रांतिकारी पालघर ते रत्नागिरी पर्यंत होते त्यांचा आजही उल्लेख नाही. हे ह्या समाजाचे दुर्दैव
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==
प्रकल्पग्रस्ताचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि.बा. पाटील साहेब, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगडमध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले.
* मीनाक्षी पाटील यांनी विधानसभेत मंत्री म्हणून काम पाहिले.
तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.
* पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाऊ दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, कपिल मोरेश्वर पाटील हे पाहिले केंद्रीय मंत्री, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.
* पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत.
आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.
* १९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह "निंगोलीच पानी" हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला.
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता, कथांचा समावेश असणारे "आगारातील वाटा" हे पुस्तक एसवाय बीए च्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
== लोकसभा (खासदार) ==
# सोनूभाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते.
# लोकनेते [[दिनकर पाटील|दि.बा.पाटील]] साहेब, (कुलाबा/रायगड)
# [[कपिल मोरेश्वर पाटील]], (भिवंडी लोकसभा)
# [[संजय दिना पाटील]] (मुंबई ईशान्य) २००९, २०२४
५) (बाळ्या मामा) सुरेश गोपीनाथ म्हात्रे, [[भिवंडी लोकसभा मतदारसंघ]]-२०२४
६) सुरेश टावरे, [[भिवंडी]] (२००९)
८) बॅरिस्टर ए.टी. पाटील, कुलाबा (1980)
९) डॉ. संजीव गणेश नाईक, ठाणे लोकसभा (२०१९)
* रामशेठ ठाकूर, पनवेल
== विधानसभा/ विधानपरिषद सदस्य ==
'''<big>विद्यमान आणि भूतपूर्व सदस्य</big>'''
१) [[गणेश नाईक]], मा. मंत्री- [[महाराष्ट्र शासन]]
२) जगन्नाथ पाटील ( अंबरनाथ )
३) रवीशेठ पाटील ( पेण )
४) प्रशांत ठाकुर ([[पनवेल]])
५) [[मंदा म्हात्रे]] ( बेलापूर )
६) प्रमोद रतन पाटील उर्फ [[राजु पाटील]] (कल्याण ग्रामीण)
७) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
८) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )
९) संदीप नाईक ( ऐरोली )
१०) [[बाळाराम पाटील]] (कोकण शिक्षक मतदार)
११) [[जयंत पाटील]] (विधान परिषद)
१२) ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघ)
१३) अशोक पाटील ( भांडुप )
१४) सुभाष भोईर ( कल्याण ग्रामीण )
१५) महेंद्र दळवी ( अलिबाग )
१६) [[रमेश रतन पाटील]] (कल्याण ग्रामीण)
१७) रुपेश म्हात्रे ( भिवंडी पूर्व )
१८) प्रकाश सुखदेव भोईर ( कल्याण पश्चिम )
१९) राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण )
२०) नकुल पुंडलिक पाटील ( अंबरनाथ )
२१) योगेश रमेश पाटील ( भिवंडी )
२३) सुलभा गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व )
२४) संजीव गणेश नाईक ( ऐरोली )
२५) विवेकानंद शंकर पाटील ( पनवेल )
== आगरी समाजातील नेते ==
१) दिना बामा पाटील,(मुंबई) माजी आमदार
२) कै. दि.बा.पाटील- लोकनेते,पनवेल.
३) सोनूभाऊ बसवंत - शहापूर, ठाणे
४) विवेकानंद शंकर पाटील (उरण)
५) राजाराम साळवी - ठाणे
६) गणपत कडु (घोटी, नाशिक)
== कीर्तनकार ==
वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे
वै. ह. भ. प. वासुदेव महाराज म्हात्रे
ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील
ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे
ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत
ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे
ह. भ. प. बाळासाहेब महाराज गतीर
वै. ह. भ. प. काशिनाथ महाराज डिंगोरे
ह. भ. प. गोविंद महाराज तरणे
== चित्रदालन ==
किल्ले सागरगड
<gallery mode=packed heights=140px>
File:Sagargad fort 1.jpg|South Bastion of the Fort दक्षिणेकडील बालेकिल्ला
File:Sagargad4.jpg|Water cistern
File:Sagargad5.jpg|Dodhane water fall
File:Sagargad2.jpg|Monkey point
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
*[[आगरी बोलीभाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}
आगरी समाजाचा इतिहास
ntc1elqqvibiain79usqrn6xvbk4jus
सारडे
0
178383
2690267
2487368
2026-06-20T07:37:34Z
~2026-24679-89
182431
/* */
2690267
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|स्थानिक_नाव = सारडे
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|आकाशदेखावा=
|आकाशदेखावा_शीर्षक=
|प्रांत=[[महाराष्ट्र]]
|विभाग=[[कोकण विभाग]]
|जिल्हा = [[रायगड जिल्हा|रायगड]]
|तालुका_नावे = [[उरण तालुका|उरण]]
|जवळचे_शहर = [[पेण]], [[उरण]],[[नवीमुंबई]], [[खारकोपर]], [[नाव्हाशेवा]],
[[द्रोणगिरी]], [[पनवेल]], [[रसायनी]]
[[मुंबई शहर]]
|जवळचे_किल्ले = [[मर्दनगड]][[द्रोणगिरी]],[[कर्नाळा]],[[सांकशी]],[[माणिकगड]], [[घारापुरी]].
|अक्षांश = 18|अक्षांशमिनिटे = 50|अक्षांशसेकंद = 04
|रेखांश= 73|रेखांशमिनिटे= 00|रेखांशसेकंद=51
|शोधक_स्थान =
|लोकसंख्या_एकूण =१३८९
|लोकसंख्या_वर्ष =२०११
|लिंग_गुणोत्तर=
|साक्षरता=८१.५३
|साक्षरता_पुरुष=८९.८७
|साक्षरता_स्त्री=७३.०२
|अधिकृत_भाषा=[[मराठी]]
}}
'''सारडे''' हे कोकणातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याच्या]] [[उरण तालुका|उरण तालुक्यातील]] गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे [[आगरी माणसे|आगरी]] समाजाची वस्ती आहे, हा आगरी समाज शूद्ध क्षत्रिय समाज आहे, जो राजा नहुष ह्याचे नातु राजा ययाति राजाचा वंशज बळिभद्र राजा व त्यांची पत्नी आगलिका यांचा पुत्र आगळा ह्यांचा वंशज आहे जो मुंगी, पैठण वरून क्रमाक्रमाने कोकणात आले तरी काही क्षत्रिय ७०० वर्षां पूर्वी बिंब राजाबरोबर क्षत्रिय सैन्य म्हणून उत्तर कोकणात आले होते व कायमस्वरुपी येथेच स्थायिक झाले, कालांतराने हे क्षत्रिय सैन्य मिठ, शेती, मासेमारी, फळभाजी उत्पादनाकडे वळले व आजपर्यंत येथे शेती करत आहेत, ज्याची हद्द पाताळगंगा नदी पर्यंत भिडलेली आहे, हे गाव ही नवी वस्ती आहे, ह्या गावाचे मुळ गाव वशिने हे गाव होते तर सारडे गाव हे त्याचा पूर्वी पाडा होता, पाडा म्हणजे उपविभाग शिलाहार साम्राज्याच्या काळात पाडा हा शब्द रुढ झाला.
==भौगोलिक स्थान आणि संस्कृती==
गाव टेकडीवर वसलेले असून एकमेकांपासून जवळ घरे बांधली आहेत.गावाच्या मध्यभागी दक्षिणेकडे श्रीराधाकृष्णाचे ब्रिटिशांच्या काळातील मंदिर आहे जेथे मंदिराबरोबर सभामंडप आहे श्रीकृष्ण आणि राधेची मोहक मृर्ती आहे त्याच बरोबर हिंदू धर्मात पवित्र मानलेल्या गाईची देखील मुर्ती आहे,श्रीराधाकृष्णांची मुर्ती तेंव्हा राजस्थान राज्यातुन तत्कालीन मुंबई शहरातील बंदरामधून सारडे-वशेणीच्या तरीवरून सारडे गावात आणली गेली होती.१९२७ पूर्वी सारडे गावात राजस्थान मधील मारवाड मधिल काही मारवाडी व्यापारी राहत असे,ते तत्कालीन पनवेल येथून माल बैलगाडीतून आणत असे आणि सारडे गावात विक्री करीत असे पंचक्रोशीतील सारेजण येथे खरेदीसाठी येत असे, तेंव्हाच्या काळात गावात डांबरी रस्ते नव्हते फक्त पायवाटा होत्या, तत्कालीन गावात मारवाडी स्रिया ह्या श्रीकृष्ण भक्त होत्या मात्र गावात
श्री कृष्णाचे मंदिर नव्हते,मारवाड्यांच्या मनात श्रीकृष्णाचे मंदिर गावात असावे अशी इच्छा निर्माण झाली, ही इच्छा त्यांनी गावकऱ्यांशी बोलुन दाखवली,गावकीने गावात श्रीकृष्णाचे मंदिर असावे असे ठरवले मात्र गावातील लोकांकडे त्याकाळी तेवढे पैसे नव्हते तेंव्हा मारवाड्यांनी मंदिरासाठी खर्च करण्याची तयारी दर्शवली मात्र प्रश्न होता जागेचा
तर गावातील काही पुण्यवान दानविर लोकांनी श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी स्वतः च्या जमिनी दिल्या
पुढे राजस्थानातून मुंबई आणि मुंबई मधुन
समुद्रमार्गे आवरे गावातील मचव्यातर्फे सारडे गावात श्रीराधाकृष्णाच्या मुर्ती आणल्या गेल्या.
श्रीराधाकृष्णमंदिरात श्री राजारामबुवा सारडेकर यांचे कृष्णजन्माष्टमीच्या आधीच्या आठवड्यामध्ये होणारे भजन हे गावचे विशेष आकर्षण होते.
भंगारपाड्यात '[[कराडी' समाज|कराडी' समाजाची]] वस्ती आहे. गावाच्या दक्षिणेस 'श्री [[बहिरी देव|बहिरी देवाचे]] मंदिर' आहे त्या भागाला 'उघड' म्हणतात. तसेच भंगारपाड्यापाून वाहणारी खाडी उघडीवरून पुढे जाऊन [[पातळगंगा नदी]]च्या{{दुजोरा हवा}} खाडीस जाऊन मिळते.
गावाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस डोंगर रांगा आहेत. पूर्वेच्या डोंगर रांगा दक्षिणेला 'कडापे' ह्या आवरे गावातील एका भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या दोन्ही पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे 'तांदळांची शेती' मोठ्या प्रमाणात करतात.
येथील पूर्वेकडील डोंगरात जेथून पाण्याचे झरे आणि ओढे वाहतात त्या भागाला 'घोल' म्हणतात. जेथे पावसाळ्यात पंचक्रोशीतले पर्यटक आंघोळ करण्यास येतात. येथे पवित्र देवता किंवा [[देवकन्या]] वास करतात असे मानले जाते. त्या देवकन्यांना गावातील लोक 'बाया' म्हणतात.
===सांस्कृतिक परंपरा आणि सण===
[[गोपाळकाला]] हा सारडे गावातील प्रमुख सण आहे. गावात होळी, दसरा, दिवाळी, आषाढी एकादशी हे सणसुद्धा साजरे होतात.[[गोपाळकाला]] ह्या सणाच्या आधी सात दिवस सप्ताह नावाचा समारंभ गावातील मुख्य मंदिरात असतो.हा हरीनाम सप्ताह १९४८ पासून आतापर्यंत अखंडपणे चालू आहे, मंदिराची निर्मिती १९२७ साली झाली .
==अर्थव्यवस्था==
पूर्वेच्या व पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणात '[[तांदूळ|तांदळांची शेती]]' करतात. गावातील बहुतेक तरुण मंडळी गोडाऊनमध्ये काम करतात, तर काही [[न्हावा-शेवा]] बंदरात. तसेच येथील खाडीतून मासेमारी करून ती विकण्याचा उद्योग काही व्यक्ती करतात. त्यासाठी ते आसू, यंडी, वावरी, पाग या पारंपरिक जाळ्यांचा वापर करतात. तर काही जण उदरनिर्वाहासाठी [[मासेमारी]] करतात.
===दळणवळणाची साधने आणि वाहतूक व्यवस्था===
राज्य महामंडळाच्या बसने तसेच नवीमुंबई महानगर परीवहन सेवेने सारडे गाव नवीमुंबई , उरण , पेण, पनवेल, अलिबाग ह्या शहरांशी जोडलेले आहे मात्र बह्वंशी प्रवास खाजगी दुचाकी , चारचाकी, तसेच ऑटोरिक्षा द्वारे होतो.
जवळचे रेल्वेस्थानक:- सध्या नेरूळ-उरण उपनगरी रेल्वेचे खारकोपर रेल्वे स्थानक १९ कि.मी. व नवीन होणारे नाव्हाशेवा रेल्वे स्थानक ९.१ कि.मी अंतरावर आहे,तर कोकण रेल्वे चे हमरापुर रेल्वे स्थानक ११ कि.मी इतकं दूर आहे.
जवळचे विमानतळ:-
तर नवीन होणारे दि.बा.पाटिल आतंरराष्ट्रीय विमानतळ, नवीमुंबई २५ कि.मी. इतकं दुर आहे , तर छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळ ५२.किमी. दुर आहे.
जवळचे बंदर :-
जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय बंदर येथून गेट वे औफ इंडिया, मुंबई येथे जाण्यासाठी लौंच उभ्या असतात
,तर वशेनी येथे लहानशी तर आहे, मोरा येथुन भाउचा धक्का, मुंबई, तर करंजा येथुन रेवस, अलिबाग येथे जलवाहतूक देखिल सुरू आहे.
==प्रशासन==
===आरोग्यसुविधा===
गावात एकही दवाखाना, मेडिकल स्टोर्स किंवा हॉस्पिटल नाही. आरोग्यविषयक बाबींसाठी गावकऱ्यांना इतरत्र जावे लागते.
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:उरण तालुक्यातील गावे]]
oilkjg8ztcj798801zz92x1wrlj418j
2690268
2690267
2026-06-20T07:38:02Z
~2026-24679-89
182431
/* */
2690268
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|स्थानिक_नाव = सारडे
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|आकाशदेखावा=
|आकाशदेखावा_शीर्षक=
|प्रांत=[[महाराष्ट्र]]
|विभाग=[[कोकण विभाग]]
|जिल्हा = [[रायगड जिल्हा|रायगड]]
|तालुका_नावे = [[उरण तालुका|उरण]]
|जवळचे_शहर = [[पेण]], [[उरण]], [[नवी मुंबई]], [[खारकोपर]], [[नाव्हाशेवा]],
[[द्रोणगिरी]], [[पनवेल]], [[रसायनी]]
[[मुंबई शहर]]
|जवळचे_किल्ले = [[मर्दनगड]][[द्रोणगिरी]],[[कर्नाळा]],[[सांकशी]],[[माणिकगड]], [[घारापुरी]].
|अक्षांश = 18|अक्षांशमिनिटे = 50|अक्षांशसेकंद = 04
|रेखांश= 73|रेखांशमिनिटे= 00|रेखांशसेकंद=51
|शोधक_स्थान =
|लोकसंख्या_एकूण =१३८९
|लोकसंख्या_वर्ष =२०११
|लिंग_गुणोत्तर=
|साक्षरता=८१.५३
|साक्षरता_पुरुष=८९.८७
|साक्षरता_स्त्री=७३.०२
|अधिकृत_भाषा=[[मराठी]]
}}
'''सारडे''' हे कोकणातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याच्या]] [[उरण तालुका|उरण तालुक्यातील]] गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे [[आगरी माणसे|आगरी]] समाजाची वस्ती आहे, हा आगरी समाज शूद्ध क्षत्रिय समाज आहे, जो राजा नहुष ह्याचे नातु राजा ययाति राजाचा वंशज बळिभद्र राजा व त्यांची पत्नी आगलिका यांचा पुत्र आगळा ह्यांचा वंशज आहे जो मुंगी, पैठण वरून क्रमाक्रमाने कोकणात आले तरी काही क्षत्रिय ७०० वर्षां पूर्वी बिंब राजाबरोबर क्षत्रिय सैन्य म्हणून उत्तर कोकणात आले होते व कायमस्वरुपी येथेच स्थायिक झाले, कालांतराने हे क्षत्रिय सैन्य मिठ, शेती, मासेमारी, फळभाजी उत्पादनाकडे वळले व आजपर्यंत येथे शेती करत आहेत, ज्याची हद्द पाताळगंगा नदी पर्यंत भिडलेली आहे, हे गाव ही नवी वस्ती आहे, ह्या गावाचे मुळ गाव वशिने हे गाव होते तर सारडे गाव हे त्याचा पूर्वी पाडा होता, पाडा म्हणजे उपविभाग शिलाहार साम्राज्याच्या काळात पाडा हा शब्द रुढ झाला.
==भौगोलिक स्थान आणि संस्कृती==
गाव टेकडीवर वसलेले असून एकमेकांपासून जवळ घरे बांधली आहेत.गावाच्या मध्यभागी दक्षिणेकडे श्रीराधाकृष्णाचे ब्रिटिशांच्या काळातील मंदिर आहे जेथे मंदिराबरोबर सभामंडप आहे श्रीकृष्ण आणि राधेची मोहक मृर्ती आहे त्याच बरोबर हिंदू धर्मात पवित्र मानलेल्या गाईची देखील मुर्ती आहे,श्रीराधाकृष्णांची मुर्ती तेंव्हा राजस्थान राज्यातुन तत्कालीन मुंबई शहरातील बंदरामधून सारडे-वशेणीच्या तरीवरून सारडे गावात आणली गेली होती.१९२७ पूर्वी सारडे गावात राजस्थान मधील मारवाड मधिल काही मारवाडी व्यापारी राहत असे,ते तत्कालीन पनवेल येथून माल बैलगाडीतून आणत असे आणि सारडे गावात विक्री करीत असे पंचक्रोशीतील सारेजण येथे खरेदीसाठी येत असे, तेंव्हाच्या काळात गावात डांबरी रस्ते नव्हते फक्त पायवाटा होत्या, तत्कालीन गावात मारवाडी स्रिया ह्या श्रीकृष्ण भक्त होत्या मात्र गावात
श्री कृष्णाचे मंदिर नव्हते,मारवाड्यांच्या मनात श्रीकृष्णाचे मंदिर गावात असावे अशी इच्छा निर्माण झाली, ही इच्छा त्यांनी गावकऱ्यांशी बोलुन दाखवली,गावकीने गावात श्रीकृष्णाचे मंदिर असावे असे ठरवले मात्र गावातील लोकांकडे त्याकाळी तेवढे पैसे नव्हते तेंव्हा मारवाड्यांनी मंदिरासाठी खर्च करण्याची तयारी दर्शवली मात्र प्रश्न होता जागेचा
तर गावातील काही पुण्यवान दानविर लोकांनी श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी स्वतः च्या जमिनी दिल्या
पुढे राजस्थानातून मुंबई आणि मुंबई मधुन
समुद्रमार्गे आवरे गावातील मचव्यातर्फे सारडे गावात श्रीराधाकृष्णाच्या मुर्ती आणल्या गेल्या.
श्रीराधाकृष्णमंदिरात श्री राजारामबुवा सारडेकर यांचे कृष्णजन्माष्टमीच्या आधीच्या आठवड्यामध्ये होणारे भजन हे गावचे विशेष आकर्षण होते.
भंगारपाड्यात '[[कराडी' समाज|कराडी' समाजाची]] वस्ती आहे. गावाच्या दक्षिणेस 'श्री [[बहिरी देव|बहिरी देवाचे]] मंदिर' आहे त्या भागाला 'उघड' म्हणतात. तसेच भंगारपाड्यापाून वाहणारी खाडी उघडीवरून पुढे जाऊन [[पातळगंगा नदी]]च्या{{दुजोरा हवा}} खाडीस जाऊन मिळते.
गावाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस डोंगर रांगा आहेत. पूर्वेच्या डोंगर रांगा दक्षिणेला 'कडापे' ह्या आवरे गावातील एका भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या दोन्ही पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे 'तांदळांची शेती' मोठ्या प्रमाणात करतात.
येथील पूर्वेकडील डोंगरात जेथून पाण्याचे झरे आणि ओढे वाहतात त्या भागाला 'घोल' म्हणतात. जेथे पावसाळ्यात पंचक्रोशीतले पर्यटक आंघोळ करण्यास येतात. येथे पवित्र देवता किंवा [[देवकन्या]] वास करतात असे मानले जाते. त्या देवकन्यांना गावातील लोक 'बाया' म्हणतात.
===सांस्कृतिक परंपरा आणि सण===
[[गोपाळकाला]] हा सारडे गावातील प्रमुख सण आहे. गावात होळी, दसरा, दिवाळी, आषाढी एकादशी हे सणसुद्धा साजरे होतात.[[गोपाळकाला]] ह्या सणाच्या आधी सात दिवस सप्ताह नावाचा समारंभ गावातील मुख्य मंदिरात असतो.हा हरीनाम सप्ताह १९४८ पासून आतापर्यंत अखंडपणे चालू आहे, मंदिराची निर्मिती १९२७ साली झाली .
==अर्थव्यवस्था==
पूर्वेच्या व पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणात '[[तांदूळ|तांदळांची शेती]]' करतात. गावातील बहुतेक तरुण मंडळी गोडाऊनमध्ये काम करतात, तर काही [[न्हावा-शेवा]] बंदरात. तसेच येथील खाडीतून मासेमारी करून ती विकण्याचा उद्योग काही व्यक्ती करतात. त्यासाठी ते आसू, यंडी, वावरी, पाग या पारंपरिक जाळ्यांचा वापर करतात. तर काही जण उदरनिर्वाहासाठी [[मासेमारी]] करतात.
===दळणवळणाची साधने आणि वाहतूक व्यवस्था===
राज्य महामंडळाच्या बसने तसेच नवीमुंबई महानगर परीवहन सेवेने सारडे गाव नवीमुंबई , उरण , पेण, पनवेल, अलिबाग ह्या शहरांशी जोडलेले आहे मात्र बह्वंशी प्रवास खाजगी दुचाकी , चारचाकी, तसेच ऑटोरिक्षा द्वारे होतो.
जवळचे रेल्वेस्थानक:- सध्या नेरूळ-उरण उपनगरी रेल्वेचे खारकोपर रेल्वे स्थानक १९ कि.मी. व नवीन होणारे नाव्हाशेवा रेल्वे स्थानक ९.१ कि.मी अंतरावर आहे,तर कोकण रेल्वे चे हमरापुर रेल्वे स्थानक ११ कि.मी इतकं दूर आहे.
जवळचे विमानतळ:-
तर नवीन होणारे दि.बा.पाटिल आतंरराष्ट्रीय विमानतळ, नवीमुंबई २५ कि.मी. इतकं दुर आहे , तर छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळ ५२.किमी. दुर आहे.
जवळचे बंदर :-
जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय बंदर येथून गेट वे औफ इंडिया, मुंबई येथे जाण्यासाठी लौंच उभ्या असतात
,तर वशेनी येथे लहानशी तर आहे, मोरा येथुन भाउचा धक्का, मुंबई, तर करंजा येथुन रेवस, अलिबाग येथे जलवाहतूक देखिल सुरू आहे.
==प्रशासन==
===आरोग्यसुविधा===
गावात एकही दवाखाना, मेडिकल स्टोर्स किंवा हॉस्पिटल नाही. आरोग्यविषयक बाबींसाठी गावकऱ्यांना इतरत्र जावे लागते.
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:उरण तालुक्यातील गावे]]
s2rc4bj1mupwtmcbfg1drcfi355zwyl
2690269
2690268
2026-06-20T07:39:14Z
~2026-24679-89
182431
/* */
2690269
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|स्थानिक_नाव = सारडे
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|आकाशदेखावा=
|आकाशदेखावा_शीर्षक=
|प्रांत=[[महाराष्ट्र]]
|विभाग=[[कोकण विभाग]]
|जिल्हा = [[रायगड जिल्हा|रायगड]]
|तालुका_नावे = [[उरण तालुका|उरण]]
|जवळचे_शहर = [[पेण]], [[उरण]], [[नवी मुंबई]], [[खारकोपर]], [[नाव्हाशेवा]],
[[द्रोणगिरी]], [[पनवेल]], [[रसायनी]]
[[मुंबई शहर]]
|जवळचे_किल्ले = [[मर्दनगड]][[द्रोणगिरी]],[[कर्नाळा]],[[सांकशी]],[[माणिकगड]], [[घारापुरी]].
|अक्षांश = 18|अक्षांशमिनिटे = 50|अक्षांशसेकंद = 04
|रेखांश= 73|रेखांशमिनिटे= 00|रेखांशसेकंद=51
|शोधक_स्थान =
|लोकसंख्या_एकूण =१३८९
|लोकसंख्या_वर्ष =२०११
|लिंग_गुणोत्तर=
|साक्षरता=८१.५३
|साक्षरता_पुरुष=८९.८७
|साक्षरता_स्त्री=७३.०२
|अधिकृत_भाषा=[[मराठी]]
}}
'''सारडे''' हे कोकणातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याच्या]] [[उरण तालुका|उरण तालुक्यातील]] गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे [[आगरी माणसे|आगरी]] समाजाची वस्ती आहे.
हा आगरी समाज शूद्ध क्षत्रिय समाज आहे. जो राजा नहुष ह्याचे नातु राजा ययाति राजाचा वंशज बळिभद्र राजा व त्यांची पत्नी आगलिका यांचा पुत्र आगळा ह्यांचा वंशज आहे जो मुंगी, पैठण वरून क्रमाक्रमाने कोकणात आले तरी काही क्षत्रिय ७०० वर्षां पूर्वी बिंब राजाबरोबर क्षत्रिय सैन्य म्हणून उत्तर कोकणात आले होते. मग कायमस्वरुपी येथेच स्थायिक झाले.
कालांतराने हे क्षत्रिय सैन्य मिठ, शेती, मासेमारी, फळभाजी उत्पादनाकडे वळले व आजपर्यंत येथे शेती करत आहेत, ज्याची हद्द पाताळगंगा नदी पर्यंत भिडलेली आहे. हे गाव ही नवी वस्ती आहे, ह्या गावाचे मुळ गाव वशिने हे गाव होते तर सारडे गाव हे त्याचा पूर्वी पाडा होता. पाडा म्हणजे उपविभाग शिलाहार साम्राज्याच्या काळात पाडा हा शब्द रुढ झाला.
==भौगोलिक स्थान आणि संस्कृती==
गाव टेकडीवर वसलेले असून एकमेकांपासून जवळ घरे बांधली आहेत.गावाच्या मध्यभागी दक्षिणेकडे श्रीराधाकृष्णाचे ब्रिटिशांच्या काळातील मंदिर आहे जेथे मंदिराबरोबर सभामंडप आहे श्रीकृष्ण आणि राधेची मोहक मृर्ती आहे त्याच बरोबर हिंदू धर्मात पवित्र मानलेल्या गाईची देखील मुर्ती आहे,श्रीराधाकृष्णांची मुर्ती तेंव्हा राजस्थान राज्यातुन तत्कालीन मुंबई शहरातील बंदरामधून सारडे-वशेणीच्या तरीवरून सारडे गावात आणली गेली होती.१९२७ पूर्वी सारडे गावात राजस्थान मधील मारवाड मधिल काही मारवाडी व्यापारी राहत असे,ते तत्कालीन पनवेल येथून माल बैलगाडीतून आणत असे आणि सारडे गावात विक्री करीत असे पंचक्रोशीतील सारेजण येथे खरेदीसाठी येत असे, तेंव्हाच्या काळात गावात डांबरी रस्ते नव्हते फक्त पायवाटा होत्या, तत्कालीन गावात मारवाडी स्रिया ह्या श्रीकृष्ण भक्त होत्या मात्र गावात
श्री कृष्णाचे मंदिर नव्हते,मारवाड्यांच्या मनात श्रीकृष्णाचे मंदिर गावात असावे अशी इच्छा निर्माण झाली, ही इच्छा त्यांनी गावकऱ्यांशी बोलुन दाखवली,गावकीने गावात श्रीकृष्णाचे मंदिर असावे असे ठरवले मात्र गावातील लोकांकडे त्याकाळी तेवढे पैसे नव्हते तेंव्हा मारवाड्यांनी मंदिरासाठी खर्च करण्याची तयारी दर्शवली मात्र प्रश्न होता जागेचा
तर गावातील काही पुण्यवान दानविर लोकांनी श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी स्वतः च्या जमिनी दिल्या
पुढे राजस्थानातून मुंबई आणि मुंबई मधुन
समुद्रमार्गे आवरे गावातील मचव्यातर्फे सारडे गावात श्रीराधाकृष्णाच्या मुर्ती आणल्या गेल्या.
श्रीराधाकृष्णमंदिरात श्री राजारामबुवा सारडेकर यांचे कृष्णजन्माष्टमीच्या आधीच्या आठवड्यामध्ये होणारे भजन हे गावचे विशेष आकर्षण होते.
भंगारपाड्यात '[[कराडी' समाज|कराडी' समाजाची]] वस्ती आहे. गावाच्या दक्षिणेस 'श्री [[बहिरी देव|बहिरी देवाचे]] मंदिर' आहे त्या भागाला 'उघड' म्हणतात. तसेच भंगारपाड्यापाून वाहणारी खाडी उघडीवरून पुढे जाऊन [[पातळगंगा नदी]]च्या{{दुजोरा हवा}} खाडीस जाऊन मिळते.
गावाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस डोंगर रांगा आहेत. पूर्वेच्या डोंगर रांगा दक्षिणेला 'कडापे' ह्या आवरे गावातील एका भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या दोन्ही पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे 'तांदळांची शेती' मोठ्या प्रमाणात करतात.
येथील पूर्वेकडील डोंगरात जेथून पाण्याचे झरे आणि ओढे वाहतात त्या भागाला 'घोल' म्हणतात. जेथे पावसाळ्यात पंचक्रोशीतले पर्यटक आंघोळ करण्यास येतात. येथे पवित्र देवता किंवा [[देवकन्या]] वास करतात असे मानले जाते. त्या देवकन्यांना गावातील लोक 'बाया' म्हणतात.
===सांस्कृतिक परंपरा आणि सण===
[[गोपाळकाला]] हा सारडे गावातील प्रमुख सण आहे. गावात होळी, दसरा, दिवाळी, आषाढी एकादशी हे सणसुद्धा साजरे होतात.[[गोपाळकाला]] ह्या सणाच्या आधी सात दिवस सप्ताह नावाचा समारंभ गावातील मुख्य मंदिरात असतो.हा हरीनाम सप्ताह १९४८ पासून आतापर्यंत अखंडपणे चालू आहे, मंदिराची निर्मिती १९२७ साली झाली .
==अर्थव्यवस्था==
पूर्वेच्या व पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणात '[[तांदूळ|तांदळांची शेती]]' करतात. गावातील बहुतेक तरुण मंडळी गोडाऊनमध्ये काम करतात, तर काही [[न्हावा-शेवा]] बंदरात. तसेच येथील खाडीतून मासेमारी करून ती विकण्याचा उद्योग काही व्यक्ती करतात. त्यासाठी ते आसू, यंडी, वावरी, पाग या पारंपरिक जाळ्यांचा वापर करतात. तर काही जण उदरनिर्वाहासाठी [[मासेमारी]] करतात.
===दळणवळणाची साधने आणि वाहतूक व्यवस्था===
राज्य महामंडळाच्या बसने तसेच नवीमुंबई महानगर परीवहन सेवेने सारडे गाव नवीमुंबई , उरण , पेण, पनवेल, अलिबाग ह्या शहरांशी जोडलेले आहे मात्र बह्वंशी प्रवास खाजगी दुचाकी , चारचाकी, तसेच ऑटोरिक्षा द्वारे होतो.
जवळचे रेल्वेस्थानक:- सध्या नेरूळ-उरण उपनगरी रेल्वेचे खारकोपर रेल्वे स्थानक १९ कि.मी. व नवीन होणारे नाव्हाशेवा रेल्वे स्थानक ९.१ कि.मी अंतरावर आहे,तर कोकण रेल्वे चे हमरापुर रेल्वे स्थानक ११ कि.मी इतकं दूर आहे.
जवळचे विमानतळ:-
तर नवीन होणारे दि.बा.पाटिल आतंरराष्ट्रीय विमानतळ, नवीमुंबई २५ कि.मी. इतकं दुर आहे , तर छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळ ५२.किमी. दुर आहे.
जवळचे बंदर :-
जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय बंदर येथून गेट वे औफ इंडिया, मुंबई येथे जाण्यासाठी लौंच उभ्या असतात
,तर वशेनी येथे लहानशी तर आहे, मोरा येथुन भाउचा धक्का, मुंबई, तर करंजा येथुन रेवस, अलिबाग येथे जलवाहतूक देखिल सुरू आहे.
==प्रशासन==
===आरोग्यसुविधा===
गावात एकही दवाखाना, मेडिकल स्टोर्स किंवा हॉस्पिटल नाही. आरोग्यविषयक बाबींसाठी गावकऱ्यांना इतरत्र जावे लागते.
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:उरण तालुक्यातील गावे]]
dwkdjvryyinwoc1alahumhy2l8w2v0v
मार्मागोवा
0
179889
2690168
1350050
2026-06-19T23:37:48Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[मुरगाव]] to [[मुरगांव]]
2690168
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मुरगांव]]
fgr2dzt0fgd7b9t3kccd9iv07x4voz2
सिओईपी रेगाट्टा
0
189238
2690086
2590700
2026-06-19T16:10:04Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2690086
wikitext
text/x-wiki
{{मट्रा अनुवादीत}}[[अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे|अभियांत्रिकी महाविद्यालय , पुणे]] नौकांची शर्यत (Regatta)ही कॉलेज विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या वार्षिक बोट सण आहे. या सणाला ८८ वर्षांचा इतिहास आहे. लोक एक प्रमुख आकर्षण आहे आणि प्रत्येक वर्षी एक फार जमावाला आकर्षित करतो. नौकांची शर्यत बोट धावा मालिका याचा अर्थ. regattas समान प्रकार वेळ सिंहाचा बदलाव , आणि आता नौकांची शर्यत सध्या हा त्याचा प्रकारची एक आहे [[अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे|CoEP]] करून घेण्यात आली होती. नौकांची शर्यत सहभागी तयारी कार्यकाळात कठोर सराव माध्यमातून जा. कार्यक्रम कॉलेज बोट क्लब वर्षभर इतर अनेक प्रसंग सोबत घटना आयोजन जे सर्वात मोठा आहे. कार्यक्रम मुळा नदी , ज्या दिवशी CoEPच्या बोट क्लब आधारित आहे स्थान घेते.
== इतिहास ==
CoEP बोट क्लब 1928-29 मध्ये स्थापना करण्यात आली . पासून तर मग, CoEP वार्षिक नौकांची शर्यत घेत आहे. नौकांची शर्यत मुख्य इव्हेंट (Arrow formation) पासून होते , नौका एक ब्रिटिश कंपनी घेतले होते. AYLING आणि AFCO , मुंबई आधारित कंपनी म्हणतात. पुढीलवर्षी , पूर्व हौशी रोइंग असोसिएशन ( ARAE ), स्थापन करण्यात आली होती नंतर Regattas व्यवस्थापित करण्यासाठी गेला. 1943 मध्ये , बोट क्लब त्याच स्वतःचे भारतात Eighters खरेदी , आणि प्रथम बोट क्लब झाले. ब्रिटिश 1947 मध्ये भारत सोडले त्यांच्या खाजगी नौका, हिरा स्कल्स प्रकारात जसे, CoEP खरेदी होते. त्याच वर्षी कॉलेज संघटना अधिक विद्यार्थी सहभाग सुनिश्चित स्थापना करण्यात बोट क्लब व्यवस्थापकीय समिती ( BCMC ), रोइंग समिती, नौकांची शर्यत व्यवस्थापन समिती ( RMC ), सुरू.<ref><cite class="citation web" contenteditable="false">[http://boatclub.coep.org.in/history.html "COEP Boat Club History"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20140610113943/http://boatclub.coep.org.in/history.html |date=2014-06-10 }}<span class="reference-accessdate">. </span></cite></ref>
नौकांची शर्यत प्रामुख्याने पाच घटना कायाक बॅलेट , शेल खेळ, Telematches , पंट रचना व Mashaal नृत्य, आणि प्रास्ताविक कार्यक्रम बाण निर्मिती समावेश आहे. बाण निर्मिती नौका विविध प्रकारचे कार्यक्रम वापरले जाऊ वापरून एक बाण आकार तयार नाही, त्यामुळे प्रेक्षकांना नौका विविध प्रकारच्या ओळख समावेश आहे. नौकांची शर्यतच्या चौथ्या दिवशी , म्हणतात " माजी विद्यार्थी नौकांची शर्यत " एक कार्यक्रम CoEPच्या माजी विद्यार्थी खास आयोजन केले जाते. आधी नौकांची शर्यत आज , बोट धावा ठिकाणी , ज्या विजेते देखील माजी विद्यार्थी नौकांची शर्यत दिवशी सत्कार करण्यात आला आहेत घ्या. प्रत्येक वर्षी, शो जे सहभागी प्रशिक्षण दिले जाते त्यानुसार, विशिष्ट थीम वर आधारित आहेत.
=== बाण निर्मिती ===
या नौकांची शर्यतच्या पूर्वतयारीचा घटना आहे. Kayaks सारखे नौका अनेक प्रकारच्या , punts , scunts , स्कल्स प्रकारात या वापरले जातात. एक प्रचंड एकाच वल्हयाने होडी चालवणे , eighter म्हणतात, CoEP बोट क्लब सर्वात मोठा बोट , या मध्ये प्रस्तुत केले जाते.
=== शेल खेळ ===
हा कार्यक्रम स्कल्स (sculls)प्रकारात म्हणतात नौका समावेश आहे. दोन oars , एकतर बाजूला एक यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले करणे या नौका आहे. एकाच वल्हयाने होडी चालवणे की एकाच वल्हयाने होडी चालवणे मध्ये सहभागी संख्येवर अवलंबून एकदा किंवा दोनदा असू शकते.
=== Kayak ballet ===
या Kayaks म्हणतात अतिशय अस्थिर नौका वापर करून निर्माण विविध डायनॅमिक आकार समावेश आहे. Kayaks विविध रंग दिले आहेत. कायाक बॅलेट अत्यंत तो नौकांची शर्यत सर्वात थरारक भाग एक बनवते जे गती ओळखले जाते. हा कार्यक्रम K1 ( एक व्यक्ती ), के 2 (2 व्यक्ती ) आणि K4 ( 4person ) Kayaks वापरून प्रस्तुत केले जाते.
=== Telematches ===
Telematches दुसरी थीम -आधारित पाणी अग्नीतून आनंद लेखनात गडद मध्ये स्थान घेते जे नौकांची शर्यत झाल्यास आहे. जसे punts , scunts , लहान होडी नौका ( C2 - दोन जण आणि सी 4 चेंडू - 4 व्यक्तींना चेंडू ), लाकडी Kayaks , Simba , धक्का हा कार्यक्रम वापरले जातात. तो , नौका वापरून विविध यानुरूप करत यांचा समावेश आहे खोल्यांचा फ्लॅट वाजवण्यास आणि शेकोटीचे माध्यमातून पार जास्त थरारक आग आणले जाते.
=== punt निर्मिती ===
Punt निर्मिती नौकांची शर्यत सर्वात जुनी घटना आहे. तो अंधार -all एक मध्यवर्ती संकल्पना सुमारे केंद्रीत साग, आकार एक भव्य प्रदर्शन यांचा समावेश आहे. विस्मयकारक आकार, गुळगुळीत आणि हळूहळू slidings, तडजोडीच्या थीम पार्श्वभूमी सूत्रसंचालन जात, संगीत-सर्व पंट निर्मिती प्रेक्षक एक व्हिज्युअल पदार्थ टाळण्याची करा. तो गडद मध्ये स्थान घेते, त्यामुळे साधारणपणे अंतिम किंवा उपांत्य घटना आहे. हे punts म्हणून ओळखले अत्यंत स्थिर नौका, यांचा समावेश आहे. हे सहसा रुंद एक ओवरनंतर आणि इतर काहीसे अरुंद आहेत. एकच सपाट बुडाचा पडाव 7 सदस्य पर्यंत सामावून करू शकता. सहभागी या कार्यक्रमाचे ठराविक फॅशन बसला आहेत: दोन मोठ्या 'विस्तृत शेवटी टिपा, अरुंद शेवटी एक लहान' टीप ', आणि 3 किंवा 4 मध्यम सदस्य. लहान टीप directionally पंट मार्गदर्शन करण्यासाठी जबाबदार आहे, तर मोठा टिपा, बोट वाहनचालक प्रामुख्याने जबाबदार आहेत. आकार तयार केले जातात नंतर मध्यम सदस्य प्रामुख्याने कार्यात मदत. Punts कडा 'NAWARs' (विद्युत सर्किट पारंपरिक नाव) झळाळत आहेत. लहान bulbs holders.A मध्यम सदस्य बसविण्यात आली आहेत विशिष्ट रंग स्विच जबाबदार आहे (साधारणपणे 3 रंग) .या घेऊन जाणारा एक सपाट बुडाचा पडाव सदस्य मधल्या सदस्य, कोण इतर सदस्य (मूलत: लहान टिपा आणि मोठ्या टिपा दिशा उपलब्ध आहे ), योग्य दिशेने बोट संरेखन बद्दल. 2 महिने अर्थात 30 आकार - सहभागी सुमारे 25 प्रशिक्षण दिले जाते. संपूर्ण शो 16 अलग युनिट-प्रदर्शन लावले एकत्रित केले जातात आधारित आहे! या उपक्रमात 'आणि सहभागी' समर्पण काय या अशा एक यशस्वी दाखवा करते आहे!
=== Mashall नृत्य ===
ते तसेच पाणी शरीर संबंधित आहे म्हणून नाही नौका वापरले जातात ज्या फक्त घटना आहे. तो उलट CoEP बोट क्लब , मुळा नदीच्या बँकांच्या बाजूने उतार स्थान घेते. तो " Mashaals " किंवा " फायर- Torches " वापरून प्रेक्षक समोर योग्य संरेखन विविध आकार निर्माण यांचा समावेश आहे. हे पूर्णपणे 8 आयोजक (वरिष्ठ विद्यार्थी गेल्या मध्ये Mashaal नृत्य केले आहे ) 44 सहभागी व्यवस्थापित केले आहे. सार्वजनिक सामाजिक संदेश पोहचविणे एक थीम वर आधारित स्थिर तसेच हलवून आकार आहेत.
== References ==
<references />
[[वर्ग:पुण्यामधील खेळ]]
8e7850o84u1tsm6g7t406nzeeu9abyz
द वेस्टिन चेन्नई वेलाचेरी
0
192235
2690118
2586260
2026-06-19T16:49:28Z
अभय नातू
206
साचा
2690118
wikitext
text/x-wiki
'''वेस्टिन चेन्नई''' हे भारताच्या [[तामिळनाडू]] राज्यातील [[चेन्नई]] शहरात असलेले दहा मजली होटेल आहे. चेन्नईच्या दक्षिण उपनगरात १५४, वेलाचेरी मेन रोड येथे असेलेल हे [[स्टारवूड होटेल]] महासाखळीचे सहावे हॉटेल आहे. [[वेस्टिन]] नावाने अनेक होटल जगभर आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.businesstraveller.com/news/westin-opens-chennai-velachery-property|title=वेस्टीन ने चेन्नई वेलाचेरी नावाची मालमत्ता उघडली|प्रकाशक= बिजिनेसट्रॅव्हलर.कॉम |दिनांक=२५ फेब्रुवरी २०१३| प्राप्त दिनांक=}}</ref>
==इतिहास==
{{बदल}}
या हॉटेलचे उद्घाटन फेब्रुवारी 2013 मध्ये झाले. नोवेंबर 2013 मध्ये या हॉटेलने (EEST) म्हणजेच शोभिवंत, अतिशय सुंदर, शांत, आणि मनाला समाधान प्राप्त करून देणारे एशियन स्पेशालिटी रेस्टोरंट चालू केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hospitalitybizindia.com/detailNews.aspx?aid=18090&sid=1|title=वेस्टीन चेन्नई वेलाचेरी ने EEST उपहारगृह निर्माण केले |प्रकाशक=हॉस्पिटॅलिटीबिझइंडिया |दिनांक=२१ नोव्हेंबर २०१३| प्राप्त दिनांक=}}</ref> प. मोहम्मद अली हे या हॉटेलचे मालक आहेत.
==हॉटेल==
हे हॉटेल 7792 sq.m. एरिया असणाऱ्या जागेवर बांधलेले आहे. या हॉटेल मध्ये 215 खोल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/hotels/info/the-westin-chennai-velachery-707624|title=द वेस्टीन चेन्नई वेलाचेरी हॉटेल ची वैशिष्ट्ये|प्रकाशक=क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=२८ जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> या हॉटेल मध्ये चार आहार आणि शीतपेये ठिकाणे आहेत त्यात एक 24 तास भोजन व्यवस्था, वैशिष्ट्यपूर्ण असे रेस्टोरंट, बार आणि तलावाचे कांठावर रेस्टोरंट यांचा समावेश आहे. फावल्या वेळात वेळ घालविण्यासाठी वेस्टीन वर्कआउट नावाचे जिम, खुल्या वातावरणातील तलाव, स्वर्गीय स्पा नावाचा स्पा, सांघिक धावण्याचे नियोजनासाठी रण वेस्टीन या सुविधा आहेत. आणखी याची विशेषतः म्हणजे येथे 12600sq.ft.(1170sq.m.) पेक्षा जादा आकाराची सभेसाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी जागा आहे. त्यात विना खांबांचे दोन गोलाकार खोल्या (बॉल रूम) आणि 12 विश्रांती खोल्या त्यातच भर म्हणून व्यवसाय केंद्र ही आहे. या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर वर पोहण्याचा तलाव आहे. या हॉटेल मध्ये तीन रेस्टोरंट आहेत तयार एक 24 तास ऋतुमानाप्रमाणे भोजनात आहार देणारे,पॅन एशिया EEST आणि तलाव काठावरचे ग्रिल व बार बेक, याशिवाय आरामात पडून क्रिकेट पहाण्यासाठी बार विल्लौस आहे. तेथे एकदम वरच्या मजल्यावर वेस्टीन ऑफिसर्स क्लब आहे. हॉटेलच्या मध्यबागातील जागेत 35 फूट उंचीचा पाण्याचा धबधबा आहे.
==सुविधा==
वेस्टीन चेन्नई वेलचेरी रूम्स : क्लब रूम, प्रीमियम रूम्स, डीलक्स रूम्स.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.travelbizmonitor.com/Hospitality/starwood-signs-agreement-for-first-property-in-chennai-15498 |title=स्टारवूड हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ने चेन्नईतील प्रथम मालमत्ता करार केला |प्रकाशक=ट्रॅव्हलबिझमॉनिटर.कॉम |दिनांक=२५ जानेवारी २०१२ |प्राप्त दिनांक= |accessdate=2016-06-28 |archive-date=2016-01-25 |archive-url=https://web.archive.org/web/20160125053222/http://www.travelbizmonitor.com/Hospitality/starwood-signs-agreement-for-first-property-in-chennai-15498 |url-status=dead }}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:चेन्नईतील पंचतारांकित हॉटेल्स]]
stgbz5brd4tbz25e499bvt6cjlf4tbv
2690119
2690118
2026-06-19T16:49:40Z
अभय नातू
206
अभय नातू ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[द वेस्टीन चेन्नई वेलाचेरी]] वरुन [[द वेस्टिन चेन्नई वेलाचेरी]] ला हलविला: शुद्धलेखन
2690118
wikitext
text/x-wiki
'''वेस्टिन चेन्नई''' हे भारताच्या [[तामिळनाडू]] राज्यातील [[चेन्नई]] शहरात असलेले दहा मजली होटेल आहे. चेन्नईच्या दक्षिण उपनगरात १५४, वेलाचेरी मेन रोड येथे असेलेल हे [[स्टारवूड होटेल]] महासाखळीचे सहावे हॉटेल आहे. [[वेस्टिन]] नावाने अनेक होटल जगभर आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.businesstraveller.com/news/westin-opens-chennai-velachery-property|title=वेस्टीन ने चेन्नई वेलाचेरी नावाची मालमत्ता उघडली|प्रकाशक= बिजिनेसट्रॅव्हलर.कॉम |दिनांक=२५ फेब्रुवरी २०१३| प्राप्त दिनांक=}}</ref>
==इतिहास==
{{बदल}}
या हॉटेलचे उद्घाटन फेब्रुवारी 2013 मध्ये झाले. नोवेंबर 2013 मध्ये या हॉटेलने (EEST) म्हणजेच शोभिवंत, अतिशय सुंदर, शांत, आणि मनाला समाधान प्राप्त करून देणारे एशियन स्पेशालिटी रेस्टोरंट चालू केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hospitalitybizindia.com/detailNews.aspx?aid=18090&sid=1|title=वेस्टीन चेन्नई वेलाचेरी ने EEST उपहारगृह निर्माण केले |प्रकाशक=हॉस्पिटॅलिटीबिझइंडिया |दिनांक=२१ नोव्हेंबर २०१३| प्राप्त दिनांक=}}</ref> प. मोहम्मद अली हे या हॉटेलचे मालक आहेत.
==हॉटेल==
हे हॉटेल 7792 sq.m. एरिया असणाऱ्या जागेवर बांधलेले आहे. या हॉटेल मध्ये 215 खोल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/hotels/info/the-westin-chennai-velachery-707624|title=द वेस्टीन चेन्नई वेलाचेरी हॉटेल ची वैशिष्ट्ये|प्रकाशक=क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=२८ जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> या हॉटेल मध्ये चार आहार आणि शीतपेये ठिकाणे आहेत त्यात एक 24 तास भोजन व्यवस्था, वैशिष्ट्यपूर्ण असे रेस्टोरंट, बार आणि तलावाचे कांठावर रेस्टोरंट यांचा समावेश आहे. फावल्या वेळात वेळ घालविण्यासाठी वेस्टीन वर्कआउट नावाचे जिम, खुल्या वातावरणातील तलाव, स्वर्गीय स्पा नावाचा स्पा, सांघिक धावण्याचे नियोजनासाठी रण वेस्टीन या सुविधा आहेत. आणखी याची विशेषतः म्हणजे येथे 12600sq.ft.(1170sq.m.) पेक्षा जादा आकाराची सभेसाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी जागा आहे. त्यात विना खांबांचे दोन गोलाकार खोल्या (बॉल रूम) आणि 12 विश्रांती खोल्या त्यातच भर म्हणून व्यवसाय केंद्र ही आहे. या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर वर पोहण्याचा तलाव आहे. या हॉटेल मध्ये तीन रेस्टोरंट आहेत तयार एक 24 तास ऋतुमानाप्रमाणे भोजनात आहार देणारे,पॅन एशिया EEST आणि तलाव काठावरचे ग्रिल व बार बेक, याशिवाय आरामात पडून क्रिकेट पहाण्यासाठी बार विल्लौस आहे. तेथे एकदम वरच्या मजल्यावर वेस्टीन ऑफिसर्स क्लब आहे. हॉटेलच्या मध्यबागातील जागेत 35 फूट उंचीचा पाण्याचा धबधबा आहे.
==सुविधा==
वेस्टीन चेन्नई वेलचेरी रूम्स : क्लब रूम, प्रीमियम रूम्स, डीलक्स रूम्स.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.travelbizmonitor.com/Hospitality/starwood-signs-agreement-for-first-property-in-chennai-15498 |title=स्टारवूड हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ने चेन्नईतील प्रथम मालमत्ता करार केला |प्रकाशक=ट्रॅव्हलबिझमॉनिटर.कॉम |दिनांक=२५ जानेवारी २०१२ |प्राप्त दिनांक= |accessdate=2016-06-28 |archive-date=2016-01-25 |archive-url=https://web.archive.org/web/20160125053222/http://www.travelbizmonitor.com/Hospitality/starwood-signs-agreement-for-first-property-in-chennai-15498 |url-status=dead }}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:चेन्नईतील पंचतारांकित हॉटेल्स]]
stgbz5brd4tbz25e499bvt6cjlf4tbv
वेस्टीन चेन्नई
0
192244
2690164
2358473
2026-06-19T22:34:33Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[द वेस्टीन चेन्नई वेलाचेरी]] to [[द वेस्टिन चेन्नई वेलाचेरी]]
2690164
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[द वेस्टिन चेन्नई वेलाचेरी]]
ojf4prvghc580nrfyxpx9v3jxkyhyws
गवळी समाज
0
195575
2690111
2689961
2026-06-19T16:41:52Z
~2026-35860-31
184451
/* गवळी लोकांतील गावे व आडनावे */
2690111
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|180px|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांतील गावे व आडनावे==
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== गवळी-बहुल रहिवासी वस्त्या ==
* गावे:
खवली, आपटा, कांबा, [[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी
==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
8x1j7qx0csy8c6giz4kvqw4c8k2qae1
2690112
2690111
2026-06-19T16:42:25Z
~2026-35860-31
184451
2690112
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|180px|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांतील गावे व आडनावे==
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
1zacvlxxti6grlunbvqcoc9bjaxou1t
2690116
2690112
2026-06-19T16:46:27Z
~2026-35860-31
184451
/* गवळी लोकांची गावे व आडनावे */
2690116
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|180px|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
oq6r6axwba9zudj6ff2bje2wx7et2il
2690122
2690116
2026-06-19T16:51:17Z
~2026-35860-31
184451
/* समाजाची दैवते */
2690122
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
a125nkxkjauiatozpfnir38txib6rzp
2690130
2690122
2026-06-19T17:05:51Z
~2026-24679-89
182431
/* जुन्या पिढीतील नावे */
2690130
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
5bcwp9jd99ykvhyyr3hdugjb7is2nxt
2690131
2690130
2026-06-19T17:07:01Z
~2026-24679-89
182431
/* जुन्या पिढीतील नावे */
2690131
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[सचिन खेडेकर]]
* [[आदिती तटकरे]]
ntn455r3opaacb8xqvqep1pochxsunn
2690137
2690131
2026-06-19T17:15:34Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्तीमत्वे */
2690137
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[सचिन खेडेकर]]
* [[आदिती तटकरे]]
* ओंकार भोजने
co52q8lr575nhxnd50ppncnytazfhlk
2690138
2690137
2026-06-19T17:15:49Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्तीमत्वे */
2690138
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[सचिन खेडेकर]]
* [[आदिती तटकरे]]
* [[ओंकार भोजने]]
qy9dnu5lh653m6hb3hdcopnb43i6vs1
2690139
2690138
2026-06-19T17:16:49Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्तीमत्वे */
2690139
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[आदिती तटकरे]], राजकारणी
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
7lkp138j4spne77cc8j8fpwnghdsqlv
2690142
2690139
2026-06-19T17:17:31Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्तीमत्वे */
2690142
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[आदिती तटकरे]], राजकारणी
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
rgh4bey0jehx7yxezemi9guhoavzkww
2690143
2690142
2026-06-19T17:18:22Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्तीमत्वे */
2690143
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[आदिती तटकरे]], राजकारणी
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
pqrnx8gwzxnniab1muhzczy52tdq42z
2690152
2690143
2026-06-19T17:26:19Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्तीमत्वे */
2690152
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
qf2239dsxsfcj82lumkluy8hkux1ro5
2690153
2690152
2026-06-19T17:26:52Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्तीमत्वे */
2690153
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दिपक केसरकर]], माजी मंत्री
b8r8bhnkl6nv0vyqvln1235xzorq4yb
2690156
2690153
2026-06-19T17:28:08Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्तीमत्वे */
2690156
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
hsulszerx25yombie27za8ein5h0j4i
2690158
2690156
2026-06-19T17:30:28Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्तीमत्वे */
2690158
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[विनोद घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
2p4iaa2qkp8byektwjrkrnka90cqzef
2690175
2690158
2026-06-20T00:19:31Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध व्यक्तीमत्वे */
2690175
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
hsulszerx25yombie27za8ein5h0j4i
2690272
2690175
2026-06-20T07:45:57Z
~2026-24679-89
182431
2690272
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
f1alyg7ec62rwm253gtjakilx74kw6b
2690274
2690272
2026-06-20T07:46:19Z
~2026-24679-89
182431
/* समाजाच्या चालीरिती */
2690274
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
t62e0f3iiv8h97zs0baflxtvd9z85ru
2690275
2690274
2026-06-20T07:47:29Z
~2026-24679-89
182431
/* गवळी समाजाबद्दल */
2690275
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व आडनावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
6g914bum4i2xszx2hfnpzy5q2ho8nvw
2690276
2690275
2026-06-20T07:47:56Z
~2026-24679-89
182431
/* गवळी लोकांची गावे व नावे */
2690276
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व नावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
== जुन्या पिढीतील नावे ==
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
me27q09a05o4eetb7v39bgz6xrat9o0
2690277
2690276
2026-06-20T07:48:13Z
~2026-24679-89
182431
/* जुन्या पिढीतील नावे */
2690277
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली. असो.. अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व नावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
=== जुन्या पिढीतील नावे ===
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
sptyjc4ff2pbz4xjyjuhh6hy90i036j
2690279
2690277
2026-06-20T07:50:25Z
~2026-24679-89
182431
/* इतिहास */
2690279
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. '''श्रीकृष्ण "यदु कुळातील"'''('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी वंश (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. ''विठोबा मास्तर'' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी [[महाराष्ट्रीय दाभोळी यादव]] समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्यासारखा अधिकारी फारच विरळा.
** त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली.
असो, अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व नावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
=== जुन्या पिढीतील नावे ===
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
68ju7trm3xopa1ydinf3q0nsx0qrmur
2690280
2690279
2026-06-20T07:51:50Z
~2026-24679-89
182431
/* इतिहास */
2690280
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण "यदु कुळातील" ('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी समाज (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि
* राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. ''विठोबा मास्तर'' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी [[महाराष्ट्रीय दाभोळी यादव]] समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्यासारखा अधिकारी फारच विरळा.
** त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली.
असो, अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व नावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
=== जुन्या पिढीतील नावे ===
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
4vv5rbsvkok8fp0fcg8gbtsyqh6k4lu
2690281
2690280
2026-06-20T07:53:04Z
~2026-24679-89
182431
/* इतिहास */
2690281
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण "यदु कुळातील" ('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी समाज (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि
* राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी [[स्थानक]] म्हणजेच [[ठाणे]] येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. ''विठोबा मास्तर'' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी [[महाराष्ट्रीय दाभोळी यादव]] समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्यासारखा अधिकारी फारच विरळा.
** त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली.
असो, अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
==समाजाची दैवते==
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व नावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
=== जुन्या पिढीतील नावे ===
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
ob4o0jd0m3eoqiwavv8js04iavt6a0y
2690282
2690281
2026-06-20T07:54:22Z
~2026-24679-89
182431
/* समाजाची दैवते */
2690282
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण "यदु कुळातील" ('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी समाज (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि
* राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी [[स्थानक]] म्हणजेच [[ठाणे]] येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. ''विठोबा मास्तर'' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी [[महाराष्ट्रीय दाभोळी यादव]] समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्यासारखा अधिकारी फारच विरळा.
** त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली.
असो, अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
==समाजाची दैवते==
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
* कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
* समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व नावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
=== जुन्या पिढीतील नावे ===
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
3zuaum600rhvqx63f2ylx801ljxgttn
2690283
2690282
2026-06-20T07:55:23Z
~2026-24679-89
182431
/* समाजाची दैवते */
2690283
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण "यदु कुळातील" ('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी समाज (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि
* राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी [[स्थानक]] म्हणजेच [[ठाणे]] येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. ''विठोबा मास्तर'' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी [[महाराष्ट्रीय दाभोळी यादव]] समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्यासारखा अधिकारी फारच विरळा.
** त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली.
असो, अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
==समाजाची दैवते==
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
* कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, आंबवलीचीविन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
* समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व नावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
=== जुन्या पिढीतील नावे ===
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
qd1on7iee4dhv0gqmkljsexgel17f04
2690284
2690283
2026-06-20T07:57:39Z
~2026-24679-89
182431
/* समाजाची दैवते */
2690284
wikitext
text/x-wiki
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदू-गवळी''' हा समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या गो-पालन (गाय) व्यवसायावरून त्यांना [[गवळी]] असे म्हणले गेले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. गवळी समाजाच्या अनेक उपजाती आहेत. '''गवळी''' ही [[यादव]] समाजातील एक महत्त्वाची व प्रमुख उपजात आहे. ज्यांचा संबंध यादव कुळाशी जोडला जातो. ते भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णा]]चे वंशज मानले जातात.
[[चित्र:SRI fields left almost dry.jpg|इवलेसे|भातशेती]]
== स्थान ==
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक, मालेगांव, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, बुलडाणा, जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
== इतिहास ==
मूळ सोमवंशी (चंद्रवंशी) क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी '''श्रीकृष्ण''' हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण "यदु कुळातील" ('''यदुवंशी''') होते. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे चंद्रवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
चंद्रवंशी समाज (ज्याला सोमवंशी किंवा चंद्र राजवंश असेही म्हणतात) हा चंद्रदेवापासून उद्गम झाला, पुढे हा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला.
* राजा यदूच्या वंशातून निर्माण झालेला "'''यदुवंश'''" ('''यदुवंशी''') आणि
* राजा पुरूच्या वंशातून उदयास आलेला पुरूवंश.<ref>{{जर्नल स्रोत|date=2025-11-18|title=Lunar dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lunar_dynasty&oldid=1322864234|journal=Wikipedia|language=en}}</ref>
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंशी) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव कुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले.
* त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे महाराष्ट्रात ले मूळ रहिवासी आहेत. महाराष्ट्रात ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती. कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी [[स्थानक]] म्हणजेच [[ठाणे]] येथे होती.
'''<big>[[देवगिरीचे यादव]] :</big>''' देवगिरी यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७) यांना '''सेवुण/सेऊण राजवंश''' असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.देवगिरी यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तरकर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत, असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन्ही मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लम याने [[देवगिरी]] येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे निशाण होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. सिंघणदेव (द्वितीय) आणि राजा महादेव यादव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती. १ले मराठी साम्राज्य हे यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघणवरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, तर त्यांचे वडिल रामचंद्राच्या यांच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. त्यांचा पराभव अल्लाउद्दिन खिलजी व मलिक काफूरने त्यांना फितूरीने केला. रामचंद्रदेव रायांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी '''देवगिरीच्या यादवां'''नी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला, त्यावेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. यादव-गवळी यांना '''<nowiki/>'[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|देवगिरीचे यादव]]'''[[:en:Seuna_(Yadava)_dynasty|<nowiki/>']] असेही ओळखले जाते
[[चित्र:Map of the Yadavas.png|इवलेसे|सेऊना (यादव) साम्राज्य (1187 ते 1317)]]
[[चित्र:Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG|इवलेसे|देवगिरी किल्ला ]]
महाराष्ट्रात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ”गवळी” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली.
महाराष्ट्रात यादव- गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि, त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले, शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळपिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्यामुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्यवृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवलीचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवलीचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पिचडोलीचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळीचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवलीचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्यामुळे काही लोकांनी पुढे पुढे लष्करात, मराठेशाही सरकारात, इंग्रज लष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरातमध्ये वडोदर्यातील गायकवाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर '''विश्राम रामजी घोले''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले, त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते, त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. ''विठोबा मास्तर'' ते म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा बनले राहिले होते. त्यांनी [[महाराष्ट्रीय दाभोळी यादव]] समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै. नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुपरीटेंडन्ट ऑफ पोलीस (DSP) या मोठ्या हुद्यापर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्यासारखा अधिकारी फारच विरळा.
** त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ”यादव शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाची संस्था काढली.
असो, अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
==समाजाची दैवते==
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली)]]
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
* ग्रामदैवत:
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची [[मुंबादेवी]], पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी,
* रोह्याचे व म्हसळ्याचे धावीर महाराज,
* तळ्याची व दाभोळची चंडिका,
कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई,
* श्रीवर्धनची सोमजाई,
बोरलीची चिंचबाई, आंबवलीची विन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
[[चित्र:Mumbadevi (f).jpg|इवलेसे|180x180अंश|मुंबादेवीचे देऊळ]]
* समाजात कुलदैवताला घरचा देव म्हटले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात.
समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर, बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
== समाजाच्या चालीरिती ==
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, देवक, उटणे, हळद वैगरे मंगलविधी हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी, आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात;, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येतेयेत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून (वाटून) लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही या समाजांमध्ये परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
== पारंपरिक पोशाख ==
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette]]
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या/ गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित, त्याला '''मांडकास नेसणे''' असेही म्हणतात.
[[चित्र:Sone_of_the_soil_community_historical_photograph.jpg|इवलेसे|Kunbi-Gavli-Aagri community Historical Photograph]]
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळी चे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
==गवळी समाजाबद्दल==
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळतीजुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर पटका (फेटा) किंवा टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.
* समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला सुद्धा "बय" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय'' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला, बावा''' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले असले तरी, मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे.
यांमध्ये
#आगरातले गवळी (कोकणातले),
#घाटावरचे गवळी
असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणे आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्ये विवाहसंबंध होत नाहीत. पुनर्विवाह व काडीमोड (घटस्फोट) या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये पूर्वीपासूनच रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शालीप्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी तर ईतर मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.
==गवळी लोकांची गावे व नावे==
'''गावे:'''
श्रीवर्धन, दापोली, खेड, मुरूड, अलिबाग, खवली, आपटा,[[वडवली]], सावरोली, बेलोशी, [[खोपोली]], माणगाव, [[डोंगरोली]], तळा, [[म्हसळा]], महाड, नागोठणे, [[इंदापूर]], तारने, [[बामणघर]], साखरी, [[पाली]], वाघिवली, [[रोहा]], घोसाळे, कोलाड, [[मंडणगड]], चरई ईत्यादी.
'''आडनावे:'''
'''कोकण:'''
आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, घोसाळकर, ठसाळ, साळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, दिघे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पगार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, भाटकर, किन्होळकर, करंजकर, शिळीमकर, हिवरकर.
'''पश्चिम महाराष्ट्र:'''
देखनाळे, बहिरट, बिडकर, कलागते, किन्होळकर, गार्वे, वैराळकर, इंगोले, डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर, अलंकर, अवधूत, कविस्कर, नागापुरे, पायकर, परळकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे, डाखोरे, साखरे, पारध, देव्हारे, मंदाडे, झित्रे, लोहंबरे, कवरके, देसाई, देशमुख, दादगाये, नाथ ई.
'''मराठवाडा आणि विदर्भ:'''
गोलावार, बोंदरवाड, येईलवाड, घुमे, बुरकुले, जक्कलवार, जंगवाड, किरतवाड, गाडे, माडगे, जिल्हेवाड, पाटील, एडले, मुंगरे, कांकांडे, नुनुंचे, खरबकर, गोटमवाड, डोनकेवाड, दामनबैनवाड, लिंगनवाड, जानापुरे, मोटपरे, जाणापुरे, कोंके, तोडचिरे, बोंबदरे, कासार, देशमुख, देवणे, आऊलवार, जंगवाड, मुगरे, कटकेमोड, करेवाड, जिंकोड, बुरफुले ई.
=== जुन्या पिढीतील नावे ===
'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरु, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, जोमा, धर्मा, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वाळकू इ.
'''बायकांची:-''' कुंदा, गुणी, गंगा, चंद्रा, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागी, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे.
== प्रसिद्ध व्यक्तीमत्वे ==
* [[आदिती तटकरे]], महिलाविकास मंत्री
* [[सचिन खेडेकर]], सिने कलाकार
* [[तेजस्विनी घोसाळकर]], नगरसेविका
* [[ओंकार भोजने]], नाट्य कलावंत
* [[रमेश लटके]]
** [[ऋतुजा रमेश लटके]]
* [[दीपक वसंत केसरकर]], माजी मंत्री
0pkbdg0kaeonbdygi3ldjnvxudeptqr
गुजरात विधानसभा मतदारसंघांची यादी
0
219704
2690125
2569394
2026-06-19T16:57:52Z
Dharmadhyaksha
28394
2690125
wikitext
text/x-wiki
'''गुजरात विधानसभेमध्ये''' १८२ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी गांधीनगर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते.
गुजरात विधानसभेसाठीची पहिली निवडणूक [[गुजरात विधानसभा निवडणूक १९६२|१९६२ साली]] झाली. त्यात [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षास बहुमत मिळून [[जीवराज मेहता]] राज्याचे मुख्यमंत्री झाले.
==मतदारसंघ ==
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १ || [[अबडासा विधानसभा मतदारसंघ|अबडासा]] || -- || rowspan="6" |[[कच्छ जिल्हा|कच्छ]]
| rowspan="6" |[[कच्छ लोकसभा मतदारसंघ|कच्छ]]
|-
| २ || [[मांडवी विधानसभा मतदारसंघ|मांडवी]] || --
|-
| ३ || [[भूज विधानसभा मतदारसंघ|भूज]] || --
|-
| ४ || [[अंजार विधानसभा मतदारसंघ|अंजार]] || --
|-
| ५ || [[गांधीधाम विधानसभा मतदारसंघ|गांधीधाम]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
|-
| ६ || [[रापर विधानसभा मतदारसंघ|रापर]] || --
|}
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ७ || [[वाव विधानसभा मतदारसंघ|वाव]] || -- || rowspan="3" |[[वाव-थराद जिल्हा|वाव-थराद]]
| rowspan="4" |[[बनासकांठा लोकसभा मतदारसंघ|बनासकांठा]]
|-
| ८ || [[थराद विधानसभा मतदारसंघ|थराद]] || --
|-
| ९ || [[धानेरा विधानसभा मतदारसंघ|धानेरा]] || --
|-
| १० || [[दांता विधानसभा मतदारसंघ|दांता]]|| [[अनुसूचित जमाती|अज]] || rowspan="4" | [[बनासकांठा जिल्हा|बनासकांठा]]
|-
| ११ || [[वडगाम विधानसभा मतदारसंघ|वडगाम]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
|[[पाटण लोकसभा मतदारसंघ|पाटण]]
|-
| १२ || [[पालनपूर विधानसभा मतदारसंघ|पालनपूर]] || --
| rowspan="3" |[[बनासकांठा लोकसभा मतदारसंघ|बनासकांठा]]
|-
| १३ || [[डीसा विधानसभा मतदारसंघ|डीसा]] || --
|-
| १४ || [[देवदार विधानसभा मतदारसंघ|देवदार]] || -- || rowspan="2" |[[वाव-थराद जिल्हा|वाव-थराद]]
|-
| १५ || [[कांकरेज विधानसभा मतदारसंघ|कांकरेज]] || --
|[[पाटण लोकसभा मतदारसंघ|पाटण]]
|}
===[[पाटण जिल्हा|पाटण]] (४)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १६ || [[राधनपूर विधानसभा मतदारसंघ|राधनपूर]] || -- || rowspan="4" |[[पाटण जिल्हा|पाटण]]
| rowspan="4" |[[पाटण लोकसभा मतदारसंघ|पाटण]]
|-
| १७ || [[चाणस्मा विधानसभा मतदारसंघ|चाणस्मा]] || --
|-
| १८ || [[पाटण विधानसभा मतदारसंघ|पाटण]] || --
|-
| १९ || [[सिद्धपूर विधानसभा मतदारसंघ|सिद्धपूर]] || --
|}
===[[महेसाणा जिल्हा|महेसाणा]] (७)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| २० || [[खेराळू विधानसभा मतदारसंघ|खेराळू]] || -- || rowspan="7" |[[महेसाणा जिल्हा|महेसाणा]]
|[[पाटण लोकसभा मतदारसंघ|पाटण]]
|-
| २१ || [[उंझा विधानसभा मतदारसंघ|उंझा]] || --
| rowspan="6" |[[महेसाणा लोकसभा मतदारसंघ|महेसाणा]]
|-
| २२ || [[वीसनगर विधानसभा मतदारसंघ|वीसनगर]] || --
|-
| २३ || [[बेचराजी विधानसभा मतदारसंघ|बेचराजी]] || --
|-
| २४|| [[कडी विधानसभा मतदारसंघ|कडी]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
|-
| २५ || [[महेसाणा विधानसभा मतदारसंघ|महेसाणा]] || --
|-
| २६ || [[विजापूर विधानसभा मतदारसंघ|विजापूर]] || --
|}
===[[साबरकांठा जिल्हा|साबरकांठा]] (४)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| २७ || [[हिम्मतनगर विधानसभा मतदारसंघ|हिम्मतनगर]] || -- || rowspan="3" |[[साबरकांठा जिल्हा|साबरकांठा]]
| rowspan="4" |[[साबरकांठा लोकसभा मतदारसंघ|साबरकांठा]]
|-
| २८ || [[ईडर विधानसभा मतदारसंघ|ईडर]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
|-
| २९ || [[खेडब्रह्मा विधानसभा मतदारसंघ|खेडब्रह्मा]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
|-
| ३३ || [[प्रांतिज विधानसभा मतदारसंघ|प्रांतिज]] || -- ||[[साबरकांठा जिल्हा|साबरकांठा]]
|}
===[[अरवल्ली जिल्हा|अरवल्ली]] (३)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ३० || [[भिलोडा विधानसभा मतदारसंघ|भिलोडा]] || [[अनुसूचित जाती|अजा]] || rowspan="3" | [[अरवल्ली जिल्हा|अरवल्ली]]
| rowspan="3" |[[साबरकांठा लोकसभा मतदारसंघ|साबरकांठा]]
|-
| ३१ || [[मोडासा विधानसभा मतदारसंघ|मोडासा]] || --
|-
| ३२ || [[बायड विधानसभा मतदारसंघ|बायड]] || --
|}
===[[गांधीनगर जिल्हा|गांधीनगर]] (५)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ३४ || [[दहेगाम विधानसभा मतदारसंघ|दहेगाम]] || -- || rowspan="5" |[[गांधीनगर जिल्हा|गांधीनगर]]
| rowspan="2" |[[अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पूर्व]]
|-
| ३५ || [[गांधीनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघ|गांधीनगर दक्षिण]] || --
|-
| ३६ || [[गांधीनगर उत्तर विधानसभा मतदारसंघ|गांधीनगर उत्तर]] || --
|[[गांधीनगर लोकसभा मतदारसंघ|गांधीनगर]]
|-
| ३७ || [[माणसा विधानसभा मतदारसंघ|माणसा]] || --
|[[महेसाणा लोकसभा मतदारसंघ|महेसाणा]]
|-
| ३८ || [[कालोल विधानसभा मतदारसंघ|कालोल]] || --
|[[गांधीनगर लोकसभा मतदारसंघ|गांधीनगर]]
|}
===[[अहमदाबाद जिल्हा|अहमदाबाद]] (२१)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ३९ || [[वीरमगाम विधानसभा मतदारसंघ|वीरमगाम]] || -- || rowspan="21" |[[अहमदाबाद जिल्हा|अहमदाबाद]]
|[[सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघ|सुरेंद्रनगर]]
|-
| ४० || [[साणंद विधानसभा मतदारसंघ|साणंद]] || --
| rowspan="3" |[[गांधीनगर लोकसभा मतदारसंघ|गांधीनगर]]
|-
| ४१ || [[घाटलोडिया विधानसभा मतदारसंघ|घाटलोडिया]] || --
|-
| ४२ || [[वेजलपूर विधानसभा मतदारसंघ|वेजलपूर]] || --
|-
| ४३ || [[वटवा विधानसभा मतदारसंघ|वटवा]] || --
|[[अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पूर्व]]
|-
| ४४ || [[एलिसब्रिज विधानसभा मतदारसंघ|एलिसब्रिज]] || --
|[[पश्चिम अहमदाबाद लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पश्चिम]]
|-
| ४५ || [[नारणपुरा विधानसभा मतदारसंघ|नारणपुरा]] || --
|[[गांधीनगर लोकसभा मतदारसंघ|गांधीनगर]]
|-
| ४६ || [[निकोल विधानसभा मतदारसंघ|निकोल]] || --
| rowspan="4" |[[अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पूर्व]]
|-
| ४७ || [[नरोडा विधानसभा मतदारसंघ|नरोडा]] || --
|-
| ४८ || [[ठक्करबापा नगर विधानसभा मतदारसंघ|ठक्करबापा नगर]] || --
|-
| ४९ || [[बापूनगर विधानसभा मतदारसंघ|बापूनगर]] || --
|-
| ५० || [[आमराईवाडी विधानसभा मतदारसंघ|आमराईवाडी]] || --
| rowspan="5" |[[पश्चिम अहमदाबाद लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पश्चिम]]
|-
| ५१ || [[दरियापूर विधानसभा मतदारसंघ|दरियापूर]] || --
|-
| ५२ || [[जमालपूर-खाडिया विधानसभा मतदारसंघ|जमालपूर-खाडिया]] || --
|-
| ५३ || [[मणीनगर विधानसभा मतदारसंघ|मणीनगर]] || --
|-
| ५४ || [[दानलिमडा विधानसभा मतदारसंघ|दानलिमडा]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
|-
| ५५ || [[साबरमती विधानसभा मतदारसंघ|साबरमती]] || --
|[[गांधीनगर लोकसभा मतदारसंघ|गांधीनगर]]
|-
| ५६ || [[असारवा विधानसभा मतदारसंघ|असारवा]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
|[[पश्चिम अहमदाबाद लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पश्चिम]]
|-
| ५७ || [[दसक्रोई विधानसभा मतदारसंघ|दसक्रोई]] || --
| rowspan="2" |[[खेडा लोकसभा मतदारसंघ|खेडा]]
|-
| ५८ || [[धोळका विधानसभा मतदारसंघ|धोळका]] || --
|-
| ५९ || [[धंधुका विधानसभा मतदारसंघ|धंधुका]] || --
|[[सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघ|सुरेंद्रनगर]]
|}
===[[सुरेन्द्रनगर जिल्हा|सुरेन्द्रनगर]] (५)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ६०|| [[दसाडा विधानसभा मतदारसंघ|दसाडा]] || [[अनुसूचित जाती|अजा]] || rowspan="5" | [[सुरेन्द्रनगर जिल्हा|सुरेन्द्रनगर]]
| rowspan="5" |[[सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघ|सुरेंद्रनगर]]
|-
| ६१ || [[लीमडी विधानसभा मतदारसंघ|लीमडी]] || --
|-
| ६२ || [[वढवाण विधानसभा मतदारसंघ|वढवाण]] || --
|-
| ६३ || [[चोटीला विधानसभा मतदारसंघ|चोटीला]] || --
|-
| ६४ || [[ध्रांगध्रा विधानसभा मतदारसंघ|ध्रांगध्रा]] || --
|}
===[[मोरबी जिल्हा|मोरबी]] (३)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ६५|| [[मोरबी विधानसभा मतदारसंघ|मोरबी]] || -- || rowspan="3" |[[मोरबी जिल्हा|मोरबी]]
|[[कच्छ लोकसभा मतदारसंघ|कच्छ]]
|-
| ६६ || [[टंकारा विधानसभा मतदारसंघ|टंकारा]] || --
|[[राजकोट लोकसभा मतदारसंघ|राजकोट]]
|-
| ६७ || [[वांकानेर विधानसभा मतदारसंघ|वांकानेर]] || --
|
|-
| ६८ || [[हळवाड विधानसभा मतदारसंघ|हळवाड]] || -- ||
|
|}
===[[राजकोट जिल्हा|राजकोट]] (८)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ६८ || [[राजकोट पूर्व विधानसभा मतदारसंघ|राजकोट पूर्व]] || -- || rowspan="8" |[[राजकोट जिल्हा|राजकोट]]
| rowspan="5" |[[राजकोट लोकसभा मतदारसंघ|राजकोट]]
|-
| ६९ || [[राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघ|राजकोट पश्चिम]] || --
|-
| ७० || [[राजकोट दक्षिण विधानसभा मतदारसंघ|राजकोट दक्षिण]] || --
|-
| ७१ || [[राजकोट ग्राम्य विधानसभा मतदारसंघ|राजकोट ग्राम्य]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
|-
| ७२|| [[जसदण विधानसभा मतदारसंघ|जसदण]] || --
|-
| ७३ || [[गोंडल विधानसभा मतदारसंघ|गोंडल]] || --
| rowspan="3" |[[पोरबंदर लोकसभा मतदारसंघ|पोरबंदर]]
|-
| ७४ || [[जेतपूर विधानसभा मतदारसंघ|जेतपूर]] || --
|-
| ७५ || [[धोराजी विधानसभा मतदारसंघ|धोराजी]] || --
|}
===[[जामनगर जिल्हा|जामनगर]] (५)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ७६ || [[कळवाड विधानसभा मतदारसंघ|कळवाड]] || [[अनुसूचित जाती|अजा]] || rowspan="5" | [[जामनगर जिल्हा|जामनगर]]
| rowspan="5" |[[जामनगर लोकसभा मतदारसंघ|जामनगर]]
|-
| ७७ || [[जामनगर ग्राम्य विधानसभा मतदारसंघ|जामनगर ग्राम्य]] || --
|-
| ७८ || [[जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघ|जामनगर उत्तर]] || --
|-
| ७९ || [[जामनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघ|जामनगर दक्षिण]] || --
|-
| ८० || [[जामजोधपूर विधानसभा मतदारसंघ|जामजोधपूर]] || --
|}
===[[देवभूमी द्वारका जिल्हा|देवभूमी द्वारका]] (२)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ८१ || [[खंभाळिया विधानसभा मतदारसंघ|खंभाळिया]] || -- || rowspan="2" |[[देवभूमी द्वारका जिल्हा|देवभूमी द्वारका]]
| rowspan="2" |[[जामनगर लोकसभा मतदारसंघ|जामनगर]]
|-
| ८२ || [[द्वारका विधानसभा मतदारसंघ|द्वारका]] || --
|}
===[[पोरबंदर जिल्हा|पोरबंदर]] (२)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ८३ || [[पोरबंदर विधानसभा मतदारसंघ|पोरबंदर]] || -- || rowspan="2" |[[पोरबंदर जिल्हा|पोरबंदर]]
| rowspan="2" |[[पोरबंदर लोकसभा मतदारसंघ|पोरबंदर]]
|-
| ८४ || [[कुतियाणा विधानसभा मतदारसंघ|कुतियाणा]] || --
|}
===[[जूनागढ जिल्हा|जूनागढ]] (५)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ८५ || [[माणावदर विधानसभा मतदारसंघ|माणावदर]] || -- || rowspan="5" |[[जूनागढ जिल्हा|जूनागढ]]
|[[पोरबंदर लोकसभा मतदारसंघ|पोरबंदर]]
|-
| ८६ || [[जूनागढ विधानसभा मतदारसंघ|जूनागढ]] || --
| rowspan="2" |[[जुनागढ लोकसभा मतदारसंघ|जूनागढ]]
|-
| ८७ || [[वीसावदर विधानसभा मतदारसंघ|वीसावदर]] || --
|-
| ८८ || [[केशोद विधानसभा मतदारसंघ|केशोद]] || --
|[[पोरबंदर लोकसभा मतदारसंघ|पोरबंदर]]
|-
| ८९ || [[मांगरोळ विधानसभा मतदारसंघ|मांगरोळ]] || --
|[[जुनागढ लोकसभा मतदारसंघ|जूनागढ]]
|}
===[[गीर सोमनाथ जिल्हा|गीर सोमनाथ]] (४)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ९० || [[सोमनाथ विधानसभा मतदारसंघ|सोमनाथ]] || -- || rowspan="4" |[[गीर सोमनाथ जिल्हा|गीर सोमनाथ]]
| rowspan="4" |[[जुनागढ लोकसभा मतदारसंघ|जूनागढ]]
|-
| ९१ || [[तळाला विधानसभा मतदारसंघ|तळाला]] || --
|-
| ९२ || [[कोडीनार विधानसभा मतदारसंघ|कोडीनार]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
|-
| ९३ || [[उना विधानसभा मतदारसंघ|उना]] || --
|}
===[[अमरेली जिल्हा|अमरेली]] (५)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ९४ || [[धारी विधानसभा मतदारसंघ|धारी]] || -- || rowspan="5" |[[अमरेली जिल्हा|अमरेली]]
| rowspan="5" |[[अमरेली लोकसभा मतदारसंघ|अमरेली]]
|-
| ९५ || [[अमरेली विधानसभा मतदारसंघ|अमरेली]] || --
|-
| ९६ || [[लाठी विधानसभा मतदारसंघ|लाठी]] || --
|-
| ९७ || [[सावरकुंडला विधानसभा मतदारसंघ|सावरकुंडला]] || --
|-
| ९८ || [[राजुला विधानसभा मतदारसंघ|राजुला]] || --
|}
===[[भावनगर जिल्हा|भावनगर]] (७)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ९९ || [[महुवा विधानसभा मतदारसंघ|महुवा]] || -- || rowspan="7" |[[भावनगर जिल्हा|भावनगर]]
|[[अमरेली लोकसभा मतदारसंघ|अमरेली]]
|-
| १००|| [[तळाजा विधानसभा मतदारसंघ|तळाजा]] || --
|[[भावनगर लोकसभा मतदारसंघ|भावनगर]]
|-
| १०१|| [[गरियाधर विधानसभा मतदारसंघ|गरियाधर]] || --
|[[अमरेली लोकसभा मतदारसंघ|अमरेली]]
|-
| १०२ || [[पालिताणा विधानसभा मतदारसंघ|पालिताणा]] || --
| rowspan="4" |[[भावनगर लोकसभा मतदारसंघ|भावनगर]]
|-
| १०३ || [[भावनगर ग्राम्य विधानसभा मतदारसंघ|भावनगर ग्राम्य]] || --
|-
| १०४ || [[भावनगर पूर्व विधानसभा मतदारसंघ|भावनगर पूर्व]] || --
|-
| १०५ || [[भावनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ|भावनगर पश्चिम]] || --
|}
===[[बोटाद जिल्हा|बोटाद]] (२)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १०६|| [[गढडा विधानसभा मतदारसंघ|गढडा]] || [[अनुसूचित जाती|अजा]] || rowspan="2" | [[बोटाद जिल्हा|बोटाद]]
| rowspan="2" |[[भावनगर लोकसभा मतदारसंघ|भावनगर]]
|-
| १०७|| [[बोटाद विधानसभा मतदारसंघ|बोटाद]] || --
|}
===[[आणंद जिल्हा|आणंद]] (७)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १०८|| [[खंभात विधानसभा मतदारसंघ|खंभात]] || -- || rowspan="7" |[[आणंद जिल्हा|आणंद]]
| rowspan="7" |[[आणंद लोकसभा मतदारसंघ|आणंद]]
|-
| १०९ || [[बोरसद विधानसभा मतदारसंघ|बोरसद]] || --
|-
| ११० || [[अंकलाव विधानसभा मतदारसंघ|अंकलाव]] || --
|-
| १११ || [[उमरेठ विधानसभा मतदारसंघ|उमरेठ]] || --
|-
| ११२ || [[आणंद विधानसभा मतदारसंघ|आणंद]] || --
|-
| ११३|| [[पेटलाद विधानसभा मतदारसंघ|पेटलाद]] || --
|-
| ११४|| [[सोजित्रा विधानसभा मतदारसंघ|सोजित्रा]] || --
|}
===[[खेडा जिल्हा|खेडा]] (७)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| ११५|| [[मातर विधानसभा मतदारसंघ|मातर]] || -- || rowspan="7" |[[खेडा जिल्हा|खेडा]]
| rowspan="4" |[[खेडा लोकसभा मतदारसंघ|खेडा]]
|-
| ११६ || [[नडियाद विधानसभा मतदारसंघ|नडियाद]] || --
|-
| ११७ || [[महेमदावाद विधानसभा मतदारसंघ|महेमदावाद]] || --
|-
| ११८ || [[महुडा विधानसभा मतदारसंघ|महुडा]] || --
|-
| ११९ || [[ठासरा विधानसभा मतदारसंघ|ठासरा]] || --
|[[पंचमहाल लोकसभा मतदारसंघ|पंचमहाल]]
|-
| १२०|| [[कपडवंज विधानसभा मतदारसंघ|कपडवंज]] || --
|[[खेडा लोकसभा मतदारसंघ|खेडा]]
|-
| १२१|| [[बालासिनोर विधानसभा मतदारसंघ|बालासिनोर]] || --
|[[पंचमहाल लोकसभा मतदारसंघ|पंचमहाल]]
|}
===[[महीसागर जिल्हा|महीसागर]] (२)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १२२|| [[लुणावाडा विधानसभा मतदारसंघ|लुणावाडा]] || -- || rowspan="2" |[[महीसागर जिल्हा|महीसागर]]
|[[पंचमहाल लोकसभा मतदारसंघ|पंचमहाल]]
|-
| १२३|| [[संतरामपूर विधानसभा मतदारसंघ|संतरामपूर]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|[[दाहोद लोकसभा मतदारसंघ|दाहोद]]
|}
===[[पंचमहाल जिल्हा|पंचमहाल]] (५)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १२४|| [[शेहरा विधानसभा मतदारसंघ|शेहरा]] || -- || rowspan="5" |[[पंचमहाल जिल्हा|पंचमहाल]]
| rowspan="4" |[[पंचमहाल लोकसभा मतदारसंघ|पंचमहाल]]
|-
| १२५ || [[मोरवा हदाफ विधानसभा मतदारसंघ|मोरवा हदाफ]] || [[अनुसूचित जमाती|अज]]
|-
| १२६ || [[गोधरा विधानसभा मतदारसंघ|गोधरा]] || --
|-
| १२७ || [[कालोल (पंचमहाल) विधानसभा मतदारसंघ|कालोल]] || --
|-
| १२८ || [[हालोल विधानसभा मतदारसंघ|हालोल]] || --
|[[छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]]
|}
===[[दाहोद जिल्हा|दाहोद]] (६)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १२९|| [[फतेपुरा विधानसभा मतदारसंघ|फतेपुरा]]|| [[अनुसूचित जमाती|अज]] || rowspan="6" | [[दाहोद जिल्हा|दाहोद]]
| rowspan="6" |[[दाहोद लोकसभा मतदारसंघ|दाहोद]]
|-
| १३० || [[झालोद विधानसभा मतदारसंघ|झालोद]] || [[अनुसूचित जमाती|अज]]
|-
| १३१ || [[लिमखेडा विधानसभा मतदारसंघ|लिमखेडा]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|-
| १३२ || [[दाहोद विधानसभा मतदारसंघ|दाहोद]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|-
| १३३ || [[गरबडा विधानसभा मतदारसंघ|गरबडा]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|-
| १३४ || [[देवगढ बारिया विधानसभा मतदारसंघ|देवगढ बारिया]] || --
|}
===[[छोटा उदेपूर जिल्हा|छोटा उदेपूर]] (३)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १३८|| [[जेतपूर (छोटा उदेपूर) विधानसभा मतदारसंघ|जेतपूर]] || ST
| rowspan="3" |[[छोटा उदेपूर जिल्हा|छोटा उदेपूर]]
| rowspan="3" |[[छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]]
|-
| १३७|| [[छोटा उदेपूर विधानसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]] || ST
|-
| १३९|| [[संखेडा विधानसभा मतदारसंघ|संखेडा]] || ST
|}
===[[वडोदरा जिल्हा|वडोदरा]] (१०)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १३५ || [[सावली विधानसभा मतदारसंघ|सावली]] || -- || rowspan="10" |[[वडोदरा जिल्हा|वडोदरा]]
| rowspan="2" |[[वडोदरा लोकसभा मतदारसंघ|वडोदरा]]
|-
| १३६ || [[वाघोडिया विधानसभा मतदारसंघ|वाघोडिया]] || --
|-
| १४० || [[डभोई विधानसभा मतदारसंघ|डभोई]] || --
|[[छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]]
|-
| १४१|| [[वडोदरा शहेर विधानसभा मतदारसंघ|वडोदरा शहेर]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
| rowspan="5" |[[वडोदरा लोकसभा मतदारसंघ|वडोदरा]]
|-
| १४२ || [[सयाजीगंज विधानसभा मतदारसंघ|सयाजीगंज]] || --
|-
| १४३ || [[अकोटा विधानसभा मतदारसंघ|अकोटा]] || --
|-
| १४४ || [[रावपुरा विधानसभा मतदारसंघ|रावपुरा]] || --
|-
| १४५ || [[मांजलपूर विधानसभा मतदारसंघ|मांजलपूर]] || --
|-
| १४६ || [[पादरा विधानसभा मतदारसंघ|पादरा]] || --
|[[छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]]
|-
| १४७ || [[करजण विधानसभा मतदारसंघ|करजण]] || --
|[[भरूच लोकसभा मतदारसंघ|भरूच]]
|}
===[[नर्मदा जिल्हा|नर्मदा]] (२)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १४८|| [[नांदोद विधानसभा मतदारसंघ|नांदोद]]|| [[अनुसूचित जमाती|अज]] || rowspan="2" | [[नर्मदा जिल्हा|नर्मदा]]
|[[छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]]
|-
| १४९|| [[डेडियापाडा विधानसभा मतदारसंघ|डेडियापाडा]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|[[भरूच लोकसभा मतदारसंघ|भरूच]]
|}
===[[भरूच जिल्हा|भरूच]] (५)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १५०|| [[जंबुसर विधानसभा मतदारसंघ|जंबुसर]] || -- || rowspan="5" |[[भरूच जिल्हा|भरूच]]
| rowspan="5" |[[भरूच लोकसभा मतदारसंघ|भरूच]]
|-
| १५१ || [[वागरा विधानसभा मतदारसंघ|वागरा]] || --
|-
| १५२ || [[झघडिया विधानसभा मतदारसंघ|झघडिया]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|-
| १५३ || [[भरूच विधानसभा मतदारसंघ|भरूच]]|| --
|-
| १५४ || [[अंकलेश्वर विधानसभा मतदारसंघ|अंकलेश्वर]] || --
|}
===[[सुरत जिल्हा|सुरत]] (१६)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १५५|| [[ओलपाड विधानसभा मतदारसंघ|ओलपाड]] || -- || rowspan="16" |[[सुरत जिल्हा|सुरत]]
|[[सुरत लोकसभा मतदारसंघ|सुरत]]
|-
| १५६ || [[मांगरोळ (सुरत) विधानसभा मतदारसंघ|मांगरोळ]] || [[अनुसूचित जमाती|अज]]
| rowspan="3" |[[बारडोली लोकसभा मतदारसंघ|बारडोली]]
|-
| १५७ || [[मांडवी (सुरत) विधानसभा मतदारसंघ|मांडवी]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|-
| १५८ || [[कामरेज विधानसभा मतदारसंघ|कामरेज]] || --
|-
| १५९ || [[सुरत पूर्व विधानसभा मतदारसंघ|सुरत पूर्व]] || --
| rowspan="4" |[[सुरत लोकसभा मतदारसंघ|सुरत]]
|-
| १६० || [[सुरत उत्तर विधानसभा मतदारसंघ|सुरत उत्तर]] || --
|-
| १६१ || [[वारछा मार्ग विधानसभा मतदारसंघ|वारछा मार्ग]] || --
|-
| १६२ || [[कारंज विधानसभा मतदारसंघ|कारंज]] || --
|-
| १६३ || [[लिंबायत विधानसभा मतदारसंघ|लिंबायत]] || --
| rowspan="3" |[[नवसारी लोकसभा मतदारसंघ|नवसारी]]
|-
| १६४ || [[उधना विधानसभा मतदारसंघ|उधना]] || --
|-
| १६५ || [[मजुरा विधानसभा मतदारसंघ|मजुरा]] || --
|-
| १६६ || [[कतारगाम विधानसभा मतदारसंघ|कतारगाम]] || --
| rowspan="2" |[[सुरत लोकसभा मतदारसंघ|सुरत]]
|-
| १६७ || [[सुरत पश्चिम विधानसभा मतदारसंघ|सुरत पश्चिम]] || --
|-
| १६८ || [[चोऱ्यासी विधानसभा मतदारसंघ|चोऱ्यासी]] || --
|[[नवसारी लोकसभा मतदारसंघ|नवसारी]]
|-
| १६९ || [[बारडोली विधानसभा मतदारसंघ|बारडोली]] || [[अनुसूचित जाती|अजा]]
| rowspan="2" |[[बारडोली लोकसभा मतदारसंघ|बारडोली]]
|-
| १७० || [[महुवा (सुरत) विधानसभा मतदारसंघ|महुवा]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|}
===[[तापी जिल्हा|तापी]] (२)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १७१|| [[व्यारा विधानसभा मतदारसंघ|व्यारा]]|| [[अनुसूचित जमाती|अज]] || rowspan="2" | [[तापी जिल्हा|तापी]]
| rowspan="2" |[[बारडोली लोकसभा मतदारसंघ|बारडोली]]
|-
| १७२|| [[निझर विधानसभा मतदारसंघ|निझर]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|}
===[[डांग जिल्हा|डांग]] (१)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १७३|| [[डांग विधानसभा मतदारसंघ|डांग]]|| [[अनुसूचित जमाती|अज]] || [[डांग जिल्हा|डांग]]
|[[वलसाड लोकसभा मतदारसंघ|वलसाड]]
|}
===[[नवसारी जिल्हा|नवसारी]] (४)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १७४|| [[जलालपूर विधानसभा मतदारसंघ|जलालपूर]] || -- || rowspan="4" |[[नवसारी जिल्हा|नवसारी]]
| rowspan="3" |[[नवसारी लोकसभा मतदारसंघ|नवसारी]]
|-
| १७५|| [[नवसारी विधानसभा मतदारसंघ|नवसारी]] || --
|-
| १७६|| [[गणदेवी विधानसभा मतदारसंघ|गणदेवी]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|-
| १७७|| [[वांसदा विधानसभा मतदारसंघ|वांसदा]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|[[वलसाड लोकसभा मतदारसंघ|वलसाड]]
|}
===[[वलसाड जिल्हा|वलसाड]] (५)===
{| class="wikitable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा
!लोकसभा मतदारसंघ
|-
| १७८|| [[धरमपूर विधानसभा मतदारसंघ|धरमपूर]]|| [[अनुसूचित जमाती|अज]] || rowspan="5" | [[वलसाड जिल्हा|वलसाड]]
| rowspan="5" |[[वलसाड लोकसभा मतदारसंघ|वलसाड]]
|-
| १७९|| [[वलसाड विधानसभा मतदारसंघ|वलसाड]] || --
|-
| १८०|| [[पारडी विधानसभा मतदारसंघ|पारडी]] || --
|-
| १८१|| [[कपराडा विधानसभा मतदारसंघ|कपराडा]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|-
| १८२|| [[उमरगाव विधानसभा मतदारसंघ|उमरगाव]]|| [[अनुसूचित जमाती|अज]]
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भारताची विधिमंडळे}}
[[वर्ग:गुजरात विधानसभा|*]]
[[वर्ग:भारतातील विधानसभा मतदारसंघ]]
8o2acniekysovxygvha1xx05diwdiqa
2690162
2690125
2026-06-19T18:09:29Z
Dharmadhyaksha
28394
2690162
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
[[File:Gujarat Vidhan Bhawan.jpg|इवलेसे|200px|उजवे|गुजरात विधानसभा.]]
'''गुजरात विधानसभेमध्ये''' १८२ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी गांधीनगर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते.
गुजरात विधानसभेसाठीची पहिली निवडणूक [[गुजरात विधानसभा निवडणूक १९६२|१९६२ साली]] झाली.<ref name="Pathak-6">{{Cite web|author=Pathak, Japan K.|title=Sharing the final delimitation order of Gujarat, and its background|newspaper=DeshGujarat|date=12 August 2012|url=http://deshgujarat.com/2012/08/11/sharing-the-final-delimitation-order-of-gujarat-and-its-background/|archiveurl=https://web.archive.org/web/20120813183253/http://deshgujarat.com/2012/08/11/sharing-the-final-delimitation-order-of-gujarat-and-its-background|archivedate=13 August 2012|url-status=live}}</ref> त्यात [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षास बहुमत मिळून [[जीवराज मेहता]] राज्याचे मुख्यमंत्री झाले.
==मतदारसंघ ==
खालील यादी २००८ मध्ये नियमीत झालेल्या मतदारसंघांची आहे. सध्या, १३ मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी आणि २७ मतदारसंघ अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.<ref>{{Cite web|title=Members of 12th Assembly|publisher=Gujarat Legislative Assembly|url=http://www.gujaratassembly.gov.in/emembers12.htm|access-date=2012-10-24|archive-date=2018-12-26|archive-url=https://web.archive.org/web/20181226045131/http://www.gujaratassembly.gov.in/emembers12.htm|url-status=dead}}</ref>
[[चित्र:Wahlkreise zur Vidhan Sabha von Gujarat.svg|इवलेसे|200px|उजवे|गुजरात विधानसभा मतदारसंघाचा नकाशा]]
{| class="wikitable sortable"
|-
! क्र !! मतदारसंघ !! आरक्षण !! जिल्हा !! लोकसभा मतदारसंघ
|-
| १ || [[अबडासा विधानसभा मतदारसंघ|अबडासा]] || -- || rowspan="6" |[[कच्छ जिल्हा|कच्छ]] || rowspan="6" |[[कच्छ लोकसभा मतदारसंघ|कच्छ]]
|-
| २ || [[मांडवी विधानसभा मतदारसंघ|मांडवी]] || --
|-
| ३ || [[भूज विधानसभा मतदारसंघ|भूज]] || --
|-
| ४ || [[अंजार विधानसभा मतदारसंघ|अंजार]] || --
|-
| ५ || [[गांधीधाम विधानसभा मतदारसंघ|गांधीधाम]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी.
|-
| ६ || [[रापर विधानसभा मतदारसंघ|रापर]] || --
|-
| ७ || [[वाव विधानसभा मतदारसंघ|वाव]] || -- || rowspan="3" |[[वाव-थराद जिल्हा|वाव-थराद]]
| rowspan="4" |[[बनासकांठा लोकसभा मतदारसंघ|बनासकांठा]]
|-
| ८ || [[थराद विधानसभा मतदारसंघ|थराद]] || --
|-
| ९ || [[धानेरा विधानसभा मतदारसंघ|धानेरा]] || --
|-
| १० || [[दांता विधानसभा मतदारसंघ|दांता]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी. || rowspan="4" | [[बनासकांठा जिल्हा|बनासकांठा]]
|-
| ११ || [[वडगाम विधानसभा मतदारसंघ|वडगाम]] || style="background:#ffee6f;" | [[अनुसूचित जाती]] - एस.सी.
|[[पाटण लोकसभा मतदारसंघ|पाटण]]
|-
| १२ || [[पालनपूर विधानसभा मतदारसंघ|पालनपूर]] || --
| rowspan="3" |[[बनासकांठा लोकसभा मतदारसंघ|बनासकांठा]]
|-
| १३ || [[डीसा विधानसभा मतदारसंघ|डीसा]] || --
|-
| १४ || [[देवदार विधानसभा मतदारसंघ|देवदार]] || -- || rowspan="2" |[[वाव-थराद जिल्हा|वाव-थराद]]
|-
| १५ || [[कांकरेज विधानसभा मतदारसंघ|कांकरेज]] || -- ||[[पाटण लोकसभा मतदारसंघ|पाटण]]
|-
| १६ || [[राधनपूर विधानसभा मतदारसंघ|राधनपूर]] || -- || rowspan="4" |[[पाटण जिल्हा|पाटण]]
| rowspan="4" |[[पाटण लोकसभा मतदारसंघ|पाटण]]
|-
| १७ || [[चाणस्मा विधानसभा मतदारसंघ|चाणस्मा]] || --
|-
| १८ || [[पाटण विधानसभा मतदारसंघ|पाटण]] || --
|-
| १९ || [[सिद्धपूर विधानसभा मतदारसंघ|सिद्धपूर]] || --
|-
| २० || [[खेराळू विधानसभा मतदारसंघ|खेराळू]] || -- || rowspan="7" |[[महेसाणा जिल्हा|महेसाणा]]
|[[पाटण लोकसभा मतदारसंघ|पाटण]]
|-
| २१ || [[उंझा विधानसभा मतदारसंघ|उंझा]] || --
| rowspan="6" |[[महेसाणा लोकसभा मतदारसंघ|महेसाणा]]
|-
| २२ || [[वीसनगर विधानसभा मतदारसंघ|वीसनगर]] || --
|-
| २३ || [[बेचराजी विधानसभा मतदारसंघ|बेचराजी]] || --
|-
| २४ || [[कडी विधानसभा मतदारसंघ|कडी]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी.
|-
| २५ || [[महेसाणा विधानसभा मतदारसंघ|महेसाणा]] || --
|-
| २६ || [[विजापूर विधानसभा मतदारसंघ|विजापूर]] || --
|-
| २७ || [[हिम्मतनगर विधानसभा मतदारसंघ|हिम्मतनगर]] || -- || rowspan="3" |[[साबरकांठा जिल्हा|साबरकांठा]]
| rowspan="7" |[[साबरकांठा लोकसभा मतदारसंघ|साबरकांठा]]
|-
| २८ || [[ईडर विधानसभा मतदारसंघ|ईडर]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी.
|-
| २९ || [[खेडब्रह्मा विधानसभा मतदारसंघ|खेडब्रह्मा]] || bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| ३० || [[भिलोडा विधानसभा मतदारसंघ|भिलोडा]] || bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी. || rowspan="3" | [[अरवल्ली जिल्हा|अरवल्ली]]
|-
| ३१ || [[मोडासा विधानसभा मतदारसंघ|मोडासा]] || --
|-
| ३२ || [[बायड विधानसभा मतदारसंघ|बायड]] || --
|-
| ३३ || [[प्रांतिज विधानसभा मतदारसंघ|प्रांतिज]] || -- ||[[साबरकांठा जिल्हा|साबरकांठा]]
|-
| ३४ || [[दहेगाम विधानसभा मतदारसंघ|दहेगाम]] || -- || rowspan="5" |[[गांधीनगर जिल्हा|गांधीनगर]]
| rowspan="2" |[[अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पूर्व]]
|-
| ३५ || [[गांधीनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघ|गांधीनगर दक्षिण]] || --
|-
| ३६ || [[गांधीनगर उत्तर विधानसभा मतदारसंघ|गांधीनगर उत्तर]] || --
|[[गांधीनगर लोकसभा मतदारसंघ|गांधीनगर]]
|-
| ३७ || [[माणसा विधानसभा मतदारसंघ|माणसा]] || --
|[[महेसाणा लोकसभा मतदारसंघ|महेसाणा]]
|-
| ३८ || [[कालोल विधानसभा मतदारसंघ|कालोल]] || --
|[[गांधीनगर लोकसभा मतदारसंघ|गांधीनगर]]
|-
| ३९ || [[वीरमगाम विधानसभा मतदारसंघ|वीरमगाम]] || -- || rowspan="21" |[[अहमदाबाद जिल्हा|अहमदाबाद]]
|[[सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघ|सुरेंद्रनगर]]
|-
| ४० || [[साणंद विधानसभा मतदारसंघ|साणंद]] || --
| rowspan="3" |[[गांधीनगर लोकसभा मतदारसंघ|गांधीनगर]]
|-
| ४१ || [[घाटलोडिया विधानसभा मतदारसंघ|घाटलोडिया]] || --
|-
| ४२ || [[वेजलपूर विधानसभा मतदारसंघ|वेजलपूर]] || --
|-
| ४३ || [[वटवा विधानसभा मतदारसंघ|वटवा]] || -- ||[[अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पूर्व]]
|-
| ४४ || [[एलिसब्रिज विधानसभा मतदारसंघ|एलिसब्रिज]] || -- ||[[पश्चिम अहमदाबाद लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पश्चिम]]
|-
| ४५ || [[नारणपुरा विधानसभा मतदारसंघ|नारणपुरा]] || -- ||[[गांधीनगर लोकसभा मतदारसंघ|गांधीनगर]]
|-
| ४६ || [[निकोल विधानसभा मतदारसंघ|निकोल]] || -- || rowspan="4" |[[अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पूर्व]]
|-
| ४७ || [[नरोडा विधानसभा मतदारसंघ|नरोडा]] || --
|-
| ४८ || [[ठक्करबापा नगर विधानसभा मतदारसंघ|ठक्करबापा नगर]] || --
|-
| ४९ || [[बापूनगर विधानसभा मतदारसंघ|बापूनगर]] || --
|-
| ५० || [[आमराईवाडी विधानसभा मतदारसंघ|आमराईवाडी]] || -- || rowspan="5" |[[पश्चिम अहमदाबाद लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पश्चिम]]
|-
| ५१ || [[दरियापूर विधानसभा मतदारसंघ|दरियापूर]] || --
|-
| ५२ || [[जमालपूर-खाडिया विधानसभा मतदारसंघ|जमालपूर-खाडिया]] || --
|-
| ५३ || [[मणीनगर विधानसभा मतदारसंघ|मणीनगर]] || --
|-
| ५४ || [[दानलिमडा विधानसभा मतदारसंघ|दानलिमडा]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी.
|-
| ५५ || [[साबरमती विधानसभा मतदारसंघ|साबरमती]] || --
|[[गांधीनगर लोकसभा मतदारसंघ|गांधीनगर]]
|-
| ५६ || [[असारवा विधानसभा मतदारसंघ|असारवा]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी.
|[[पश्चिम अहमदाबाद लोकसभा मतदारसंघ|अहमदाबाद पश्चिम]]
|-
| ५७ || [[दसक्रोई विधानसभा मतदारसंघ|दसक्रोई]] || -- || rowspan="2" |[[खेडा लोकसभा मतदारसंघ|खेडा]]
|-
| ५८ || [[धोळका विधानसभा मतदारसंघ|धोळका]] || --
|-
| ५९ || [[धंधुका विधानसभा मतदारसंघ|धंधुका]] || -- || [[सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघ|सुरेंद्रनगर]]
|-
| ६० || [[दसाडा विधानसभा मतदारसंघ|दसाडा]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी. || rowspan="5" | [[सुरेन्द्रनगर जिल्हा|सुरेन्द्रनगर]] || rowspan="5" |[[सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघ|सुरेंद्रनगर]]
|-
| ६१ || [[लीमडी विधानसभा मतदारसंघ|लीमडी]] || --
|-
| ६२ || [[वढवाण विधानसभा मतदारसंघ|वढवाण]] || --
|-
| ६३ || [[चोटीला विधानसभा मतदारसंघ|चोटीला]] || --
|-
| ६४ || [[ध्रांगध्रा विधानसभा मतदारसंघ|ध्रांगध्रा]] || --
|-
| ६५ || [[मोरबी विधानसभा मतदारसंघ|मोरबी]] || -- || rowspan="3" |[[मोरबी जिल्हा|मोरबी]] ||[[कच्छ लोकसभा मतदारसंघ|कच्छ]]
|-
| ६६ || [[टंकारा विधानसभा मतदारसंघ|टंकारा]] || -- ||[[राजकोट लोकसभा मतदारसंघ|राजकोट]]
|-
| ६७ || [[वांकानेर विधानसभा मतदारसंघ|वांकानेर]] || -- ||
|-
| ६८ || [[राजकोट पूर्व विधानसभा मतदारसंघ|राजकोट पूर्व]] || -- || rowspan="8" |[[राजकोट जिल्हा|राजकोट]]
| rowspan="5" |[[राजकोट लोकसभा मतदारसंघ|राजकोट]]
|-
| ६९ || [[राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघ|राजकोट पश्चिम]] || --
|-
| ७० || [[राजकोट दक्षिण विधानसभा मतदारसंघ|राजकोट दक्षिण]] || --
|-
| ७१ || [[राजकोट ग्राम्य विधानसभा मतदारसंघ|राजकोट ग्राम्य]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी.
|-
| ७२ || [[जसदण विधानसभा मतदारसंघ|जसदण]] || --
|-
| ७३ || [[गोंडल विधानसभा मतदारसंघ|गोंडल]] || --
| rowspan="3" |[[पोरबंदर लोकसभा मतदारसंघ|पोरबंदर]]
|-
| ७४ || [[जेतपूर विधानसभा मतदारसंघ|जेतपूर]] || --
|-
| ७५ || [[धोराजी विधानसभा मतदारसंघ|धोराजी]] || --
|-
| ७६ || [[कळवाड विधानसभा मतदारसंघ|कळवाड]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी. || rowspan="5" | [[जामनगर जिल्हा|जामनगर]] || rowspan="5" |[[जामनगर लोकसभा मतदारसंघ|जामनगर]]
|-
| ७७ || [[जामनगर ग्राम्य विधानसभा मतदारसंघ|जामनगर ग्राम्य]] || --
|-
| ७८ || [[जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघ|जामनगर उत्तर]] || --
|-
| ७९ || [[जामनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघ|जामनगर दक्षिण]] || --
|-
| ८० || [[जामजोधपूर विधानसभा मतदारसंघ|जामजोधपूर]] || --
|-
| ८१ || [[खंभाळिया विधानसभा मतदारसंघ|खंभाळिया]] || -- || rowspan="2" |[[देवभूमी द्वारका जिल्हा|देवभूमी द्वारका]]
| rowspan="2" |[[जामनगर लोकसभा मतदारसंघ|जामनगर]]
|-
| ८२ || [[द्वारका विधानसभा मतदारसंघ|द्वारका]] || --
|-
| ८३ || [[पोरबंदर विधानसभा मतदारसंघ|पोरबंदर]] || -- || rowspan="2" |[[पोरबंदर जिल्हा|पोरबंदर]]
| rowspan="2" |[[पोरबंदर लोकसभा मतदारसंघ|पोरबंदर]]
|-
| ८४ || [[कुतियाणा विधानसभा मतदारसंघ|कुतियाणा]] || --
|-
| ८५ || [[माणावदर विधानसभा मतदारसंघ|माणावदर]] || -- || rowspan="5" |[[जूनागढ जिल्हा|जूनागढ]]
|[[पोरबंदर लोकसभा मतदारसंघ|पोरबंदर]]
|-
| ८६ || [[जूनागढ विधानसभा मतदारसंघ|जूनागढ]] || --
| rowspan="2" |[[जुनागढ लोकसभा मतदारसंघ|जूनागढ]]
|-
| ८७ || [[वीसावदर विधानसभा मतदारसंघ|वीसावदर]] || --
|-
| ८८ || [[केशोद विधानसभा मतदारसंघ|केशोद]] || --
|[[पोरबंदर लोकसभा मतदारसंघ|पोरबंदर]]
|-
| ८९ || [[मांगरोळ विधानसभा मतदारसंघ|मांगरोळ]] || --
|[[जुनागढ लोकसभा मतदारसंघ|जूनागढ]]
|-
| ९० || [[सोमनाथ विधानसभा मतदारसंघ|सोमनाथ]] || -- || rowspan="4" |[[गीर सोमनाथ जिल्हा|गीर सोमनाथ]]
| rowspan="4" |[[जुनागढ लोकसभा मतदारसंघ|जूनागढ]]
|-
| ९१ || [[तळाला विधानसभा मतदारसंघ|तळाला]] || --
|-
| ९२ || [[कोडीनार विधानसभा मतदारसंघ|कोडीनार]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी.
|-
| ९३ || [[उना विधानसभा मतदारसंघ|उना]] || --
|-
| ९४ || [[धारी विधानसभा मतदारसंघ|धारी]] || -- || rowspan="5" |[[अमरेली जिल्हा|अमरेली]]
| rowspan="5" |[[अमरेली लोकसभा मतदारसंघ|अमरेली]]
|-
| ९५ || [[अमरेली विधानसभा मतदारसंघ|अमरेली]] || --
|-
| ९६ || [[लाठी विधानसभा मतदारसंघ|लाठी]] || --
|-
| ९७ || [[सावरकुंडला विधानसभा मतदारसंघ|सावरकुंडला]] || --
|-
| ९८ || [[राजुला विधानसभा मतदारसंघ|राजुला]] || --
|-
| ९९ || [[महुवा विधानसभा मतदारसंघ|महुवा]] || -- || rowspan="7" |[[भावनगर जिल्हा|भावनगर]]
|[[अमरेली लोकसभा मतदारसंघ|अमरेली]]
|-
| १०० || [[तळाजा विधानसभा मतदारसंघ|तळाजा]] || --
|[[भावनगर लोकसभा मतदारसंघ|भावनगर]]
|-
| १०१ || [[गरियाधर विधानसभा मतदारसंघ|गरियाधर]] || --
|[[अमरेली लोकसभा मतदारसंघ|अमरेली]]
|-
| १०२ || [[पालिताणा विधानसभा मतदारसंघ|पालिताणा]] || --
| rowspan="4" |[[भावनगर लोकसभा मतदारसंघ|भावनगर]]
|-
| १०३ || [[भावनगर ग्राम्य विधानसभा मतदारसंघ|भावनगर ग्राम्य]] || --
|-
| १०४ || [[भावनगर पूर्व विधानसभा मतदारसंघ|भावनगर पूर्व]] || --
|-
| १०५ || [[भावनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ|भावनगर पश्चिम]] || --
|-
| १०६ || [[गढडा विधानसभा मतदारसंघ|गढडा]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी.|| rowspan="2" | [[बोटाद जिल्हा|बोटाद]]
| rowspan="2" |[[भावनगर लोकसभा मतदारसंघ|भावनगर]]
|-
| १०७ || [[बोटाद विधानसभा मतदारसंघ|बोटाद]] || --
|-
| १०८ || [[खंभात विधानसभा मतदारसंघ|खंभात]] || -- || rowspan="7" |[[आणंद जिल्हा|आणंद]]
| rowspan="7" |[[आणंद लोकसभा मतदारसंघ|आणंद]]
|-
| १०९ || [[बोरसद विधानसभा मतदारसंघ|बोरसद]] || --
|-
| ११० || [[अंकलाव विधानसभा मतदारसंघ|अंकलाव]] || --
|-
| १११ || [[उमरेठ विधानसभा मतदारसंघ|उमरेठ]] || --
|-
| ११२ || [[आणंद विधानसभा मतदारसंघ|आणंद]] || --
|-
| ११३ || [[पेटलाद विधानसभा मतदारसंघ|पेटलाद]] || --
|-
| ११४ || [[सोजित्रा विधानसभा मतदारसंघ|सोजित्रा]] || --
|-
| ११५ || [[मातर विधानसभा मतदारसंघ|मातर]] || -- || rowspan="7" |[[खेडा जिल्हा|खेडा]]
| rowspan="4" |[[खेडा लोकसभा मतदारसंघ|खेडा]]
|-
| ११६ || [[नडियाद विधानसभा मतदारसंघ|नडियाद]] || --
|-
| ११७ || [[महेमदावाद विधानसभा मतदारसंघ|महेमदावाद]] || --
|-
| ११८ || [[महुडा विधानसभा मतदारसंघ|महुडा]] || --
|-
| ११९ || [[ठासरा विधानसभा मतदारसंघ|ठासरा]] || -- || [[पंचमहाल लोकसभा मतदारसंघ|पंचमहाल]]
|-
| १२० || [[कपडवंज विधानसभा मतदारसंघ|कपडवंज]] || -- || [[खेडा लोकसभा मतदारसंघ|खेडा]]
|-
| १२१ || [[बालासिनोर विधानसभा मतदारसंघ|बालासिनोर]] || -- || [[पंचमहाल लोकसभा मतदारसंघ|पंचमहाल]]
|-
| १२२ || [[लुणावाडा विधानसभा मतदारसंघ|लुणावाडा]] || -- || rowspan="2" |[[महीसागर जिल्हा|महीसागर]]
|[[पंचमहाल लोकसभा मतदारसंघ|पंचमहाल]]
|-
| १२३ || [[संतरामपूर विधानसभा मतदारसंघ|संतरामपूर]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|[[दाहोद लोकसभा मतदारसंघ|दाहोद]]
|-
| १२४ || [[शेहरा विधानसभा मतदारसंघ|शेहरा]] || -- || rowspan="5" |[[पंचमहाल जिल्हा|पंचमहाल]]
| rowspan="4" |[[पंचमहाल लोकसभा मतदारसंघ|पंचमहाल]]
|-
| १२५ || [[मोरवा हदाफ विधानसभा मतदारसंघ|मोरवा हदाफ]] || bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १२६ || [[गोधरा विधानसभा मतदारसंघ|गोधरा]] || --
|-
| १२७ || [[कालोल (पंचमहाल) विधानसभा मतदारसंघ|कालोल]] || --
|-
| १२८ || [[हालोल विधानसभा मतदारसंघ|हालोल]] || --
|[[छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]]
|-
| १२९ || [[फतेपुरा विधानसभा मतदारसंघ|फतेपुरा]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी. || rowspan="6" | [[दाहोद जिल्हा|दाहोद]]
| rowspan="6" |[[दाहोद लोकसभा मतदारसंघ|दाहोद]]
|-
| १३० || [[झालोद विधानसभा मतदारसंघ|झालोद]] || bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १३१ || [[लिमखेडा विधानसभा मतदारसंघ|लिमखेडा]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १३२ || [[दाहोद विधानसभा मतदारसंघ|दाहोद]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १३३ || [[गरबडा विधानसभा मतदारसंघ|गरबडा]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १३४ || [[देवगढ बारिया विधानसभा मतदारसंघ|देवगढ बारिया]] || --
|-
| १३५ || [[सावली विधानसभा मतदारसंघ|सावली]] || -- || rowspan="2" |[[वडोदरा जिल्हा|वडोदरा]]
| rowspan="2" |[[वडोदरा लोकसभा मतदारसंघ|वडोदरा]]
|-
| १३६ || [[वाघोडिया विधानसभा मतदारसंघ|वाघोडिया]] || --
|-
| १३७ || [[छोटा उदेपूर विधानसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]] || bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी. || rowspan="3" | [[छोटा उदेपूर जिल्हा|छोटा उदेपूर]] || rowspan=4 | [[छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]]
|-
| १३८ || [[जेतपूर (छोटा उदेपूर) विधानसभा मतदारसंघ|जेतपूर]] || bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १३९ || [[संखेडा विधानसभा मतदारसंघ|संखेडा]] || bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १४० || [[डभोई विधानसभा मतदारसंघ|डभोई]] || -- || rowspan="8" |[[वडोदरा जिल्हा|वडोदरा]]
|-
| १४१ || [[वडोदरा शहेर विधानसभा मतदारसंघ|वडोदरा शहेर]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी.
| rowspan="5" |[[वडोदरा लोकसभा मतदारसंघ|वडोदरा]]
|-
| १४२ || [[सयाजीगंज विधानसभा मतदारसंघ|सयाजीगंज]] || --
|-
| १४३ || [[अकोटा विधानसभा मतदारसंघ|अकोटा]] || --
|-
| १४४ || [[रावपुरा विधानसभा मतदारसंघ|रावपुरा]] || --
|-
| १४५ || [[मांजलपूर विधानसभा मतदारसंघ|मांजलपूर]] || --
|-
| १४६ || [[पादरा विधानसभा मतदारसंघ|पादरा]] || --
|[[छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]]
|-
| १४७ || [[करजण विधानसभा मतदारसंघ|करजण]] || --
|[[भरूच लोकसभा मतदारसंघ|भरूच]]
|-
| १४८ || [[नांदोद विधानसभा मतदारसंघ|नांदोद]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी. || rowspan="2" | [[नर्मदा जिल्हा|नर्मदा]]
|[[छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघ|छोटा उदेपूर]]
|-
| १४९ || [[डेडियापाडा विधानसभा मतदारसंघ|डेडियापाडा]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी. ||[[भरूच लोकसभा मतदारसंघ|भरूच]]
|-
| १५० || [[जंबुसर विधानसभा मतदारसंघ|जंबुसर]] || -- || rowspan="5" |[[भरूच जिल्हा|भरूच]]
| rowspan="5" |[[भरूच लोकसभा मतदारसंघ|भरूच]]
|-
| १५१ || [[वागरा विधानसभा मतदारसंघ|वागरा]] || --
|-
| १५२ || [[झघडिया विधानसभा मतदारसंघ|झघडिया]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १५३ || [[भरूच विधानसभा मतदारसंघ|भरूच]]|| --
|-
| १५४ || [[अंकलेश्वर विधानसभा मतदारसंघ|अंकलेश्वर]] || --
|-
| १५५ || [[ओलपाड विधानसभा मतदारसंघ|ओलपाड]] || -- || rowspan="16" |[[सुरत जिल्हा|सुरत]]
|[[सुरत लोकसभा मतदारसंघ|सुरत]]
|-
| १५६ || [[मांगरोळ (सुरत) विधानसभा मतदारसंघ|मांगरोळ]] || bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
| rowspan="3" |[[बारडोली लोकसभा मतदारसंघ|बारडोली]]
|-
| १५७ || [[मांडवी (सुरत) विधानसभा मतदारसंघ|मांडवी]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १५८ || [[कामरेज विधानसभा मतदारसंघ|कामरेज]] || --
|-
| १५९ || [[सुरत पूर्व विधानसभा मतदारसंघ|सुरत पूर्व]] || --
| rowspan="4" |[[सुरत लोकसभा मतदारसंघ|सुरत]]
|-
| १६० || [[सुरत उत्तर विधानसभा मतदारसंघ|सुरत उत्तर]] || --
|-
| १६१ || [[वारछा मार्ग विधानसभा मतदारसंघ|वारछा मार्ग]] || --
|-
| १६२ || [[कारंज विधानसभा मतदारसंघ|कारंज]] || --
|-
| १६३ || [[लिंबायत विधानसभा मतदारसंघ|लिंबायत]] || --
| rowspan="3" |[[नवसारी लोकसभा मतदारसंघ|नवसारी]]
|-
| १६४ || [[उधना विधानसभा मतदारसंघ|उधना]] || --
|-
| १६५ || [[मजुरा विधानसभा मतदारसंघ|मजुरा]] || --
|-
| १६६ || [[कतारगाम विधानसभा मतदारसंघ|कतारगाम]] || --
| rowspan="2" |[[सुरत लोकसभा मतदारसंघ|सुरत]]
|-
| १६७ || [[सुरत पश्चिम विधानसभा मतदारसंघ|सुरत पश्चिम]] || --
|-
| १६८ || [[चोऱ्यासी विधानसभा मतदारसंघ|चोऱ्यासी]] || --
|[[नवसारी लोकसभा मतदारसंघ|नवसारी]]
|-
| १६९ || [[बारडोली विधानसभा मतदारसंघ|बारडोली]] || style="background:#ffee6f;" |[[अनुसूचित जाती]] - एस.सी.
| rowspan="2" |[[बारडोली लोकसभा मतदारसंघ|बारडोली]]
|-
| १७० || [[महुवा (सुरत) विधानसभा मतदारसंघ|महुवा]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १७१ || [[व्यारा विधानसभा मतदारसंघ|व्यारा]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी. || rowspan="2" | [[तापी जिल्हा|तापी]]
| rowspan="2" |[[बारडोली लोकसभा मतदारसंघ|बारडोली]]
|-
| १७२ || [[निझर विधानसभा मतदारसंघ|निझर]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १७३ || [[डांग विधानसभा मतदारसंघ|डांग]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी. || [[डांग जिल्हा|डांग]]
|[[वलसाड लोकसभा मतदारसंघ|वलसाड]]
|-
| १७४ || [[जलालपूर विधानसभा मतदारसंघ|जलालपूर]] || -- || rowspan="4" |[[नवसारी जिल्हा|नवसारी]]
| rowspan="3" |[[नवसारी लोकसभा मतदारसंघ|नवसारी]]
|-
| १७५ || [[नवसारी विधानसभा मतदारसंघ|नवसारी]] || --
|-
| १७६ || [[गणदेवी विधानसभा मतदारसंघ|गणदेवी]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १७७ || [[वांसदा विधानसभा मतदारसंघ|वांसदा]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|[[वलसाड लोकसभा मतदारसंघ|वलसाड]]
|-
| १७८ || [[धरमपूर विधानसभा मतदारसंघ|धरमपूर]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी. || rowspan="5" | [[वलसाड जिल्हा|वलसाड]]
| rowspan="5" |[[वलसाड लोकसभा मतदारसंघ|वलसाड]]
|-
| १७९ || [[वलसाड विधानसभा मतदारसंघ|वलसाड]] || --
|-
| १८० || [[पारडी विधानसभा मतदारसंघ|पारडी]] || --
|-
| १८१ || [[कपराडा विधानसभा मतदारसंघ|कपराडा]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|-
| १८२ || [[उमरगाव विधानसभा मतदारसंघ|उमरगाव]]|| bgcolor=#fdcdb0 | [[अनुसूचित जमाती]] - एस.टी.
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{भारताची विधिमंडळे}}
[[वर्ग:गुजरात विधानसभा|*]]
[[वर्ग:भारतातील विधानसभा मतदारसंघ]]
0s3h6pzyapqrghbknk1t011hfj3uuay
हळवद विधानसभा मतदारसंघ
0
219765
2690160
2399042
2026-06-19T18:05:04Z
Dharmadhyaksha
28394
2690160
wikitext
text/x-wiki
{{पान काढा|कारण=असा कोणता विधानसभा मतदारसंघ गुजरात मध्ये नाही.}}
[[चित्र:Gujarat locator map.svg|200px|इवलेसे|उजवे]]
'''हळवाड विधानसभा मतदारसंघ''' हा [[गुजरात विधानसभा]] निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
==समाविष्ट==
== आमदार ==
* [[गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार]]-
==संदर्भ==
[[वर्ग:गुजरात]]
[[वर्ग:गुजरातमधील विधानसभा मतदारसंघ]]
tuskxa5x9mzj2eria651tm7fq3rrjfi
खडीकोळवण
0
240437
2690047
2689893
2026-06-19T13:00:47Z
Wikimarathi999
172574
/* धार्मिक व सांस्कृतिक वारसा */
2690047
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
| प्रकार = गाव, पर्यटन स्थळ
| स्थानिक_नाव = खडीकोळवण
| आकाशदेखावा_शीर्षक = खडीकोळवण गावात आपले स्वागत
| राज्य_नाव = महाराष्ट्र
| राज्य_जिल्हा = [[रत्नागिरी]]
| राज्य_तालुका = [[संगमेश्वर]]
| मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
| अक्षांश = 16.7578
| रेखांश = 73.6044
| नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
| क्षेत्रफळ_एकूण = 5.72
| क्षेत्रफळ_आकारमान = १७.३५ चौ.किमी
| क्षेत्रफळ_क्रमांक = 5
| क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = 2.5 किमी²
| उंची = ३७
| उंची_संदर्भ = ४१ मीटर
| हवामान = दमट, उष्णकटिबंधीय
| वर्षाव = ३८००
| तापमान_वार्षिक = 27
| तापमान_हिवाळा = 20
| तापमान_उन्हाळा = 35
| मुख्यालय = [[रत्नागिरी]]
| मोठे_शहर = [[रत्नागिरी]]
| मोठे_मेट्रो = [[देवरुख]]
| जवळचे_शहर = [[साखरपा]]
| प्रांत = कोकण
| विभाग = [[संगमेश्वर]]
| जिल्हा = [[रत्नागिरी]]
| लोकसंख्या_एकूण = ३४४
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_घनता = 480
| लिंग_गुणोत्तर = १२०५
| पीक = भात, नाचणी
| साक्षरता_पुरुष = ६३
| साक्षरता_स्त्री = ४७
| अधिकृत_भाषा = बाणकोटी, [[मराठी]]
| नेता_पद_१ = [[खासदार]]
| नेता_नाव_१ = [[विनायक राऊत]]
| संसदीय_मतदारसंघ = [[रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ]]
| नेता_पद_२ = [[आमदार]]
| नेता_नाव_२ = [[शेखर गोविंदराव निकम]]
| विधानसभा_मतदारसंघ = [[चिपळूण विधानसभा मतदारसंघ]]
| नेता_पद_३ = सरपंच
| नेता_नाव_३ = संतोष घोलम
| न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
| न्यायक्षेत्र_नाव_१ = [[रत्नागिरी]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तहसिल कार्यालय
| न्यायक्षेत्र_नाव_२ = [[देवरुख]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
| न्यायक्षेत्र_नाव_३ = [[देवरुख]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
| न्यायक्षेत्र_नाव_४ = [[साखरपा]]
| कोरे_शीर्षक_१ = [[कोकण रेल्वे]]
| कोरे_उत्तर_१ = [[संगमेश्वर]]
| एसटीडी_कोड = 02354
| पिन_कोड = 415802
| आरटीओ_कोड = MH 08
| दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
}}
[[File:खडीकोळवण.jpg|thumb|खडीकोळवण]]
'''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील दक्षिण [[कोकण]] भागातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील छोटे गाव आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान |url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref>
== भौगोलिक स्थान व नैसर्गिक वैशिष्ट्ये ==
=== भौगोलिक स्थान व भूविवरण ===
'''खडीकोळवण''' हे [[गाव]] १६.७५७८° उत्तर अक्षांश आणि ७३.६०४४° पूर्व रेखांश या निर्देशांकांवर, भारताच्या [[उत्तर गोलार्ध]]ातील [[पश्चिम]] किनाऱ्यावर वसलेले आहे. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्याच्या [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील [[कोकण]] पट्ट्यात हे गाव येते. भारताच्या [[दक्षिण-पश्चिम]] भागात हे गाव स्थित आहे.
गावाचे एकूण [[क्षेत्रफळ]] अंदाजे १७३४.९८ हेक्टर (सुमारे १७.३५ चौ. किमी) आहे. गावाची स्थापना सुमारे ३५० वर्षांपूर्वी झाल्याचे स्थानिक परंपरेनुसार मानले जाते.
[[सह्याद्री]] पर्वतरांगा पर्वतरांगातील [[चांदोली अभयारण्य]]ाजवळून उद्भवणारी [[बाव नदी]] खडीकोळवण गावातून वाहते. त्यामुळे हे गाव [[बाव नदी]]च्या तटावर वसलेले आहे.
[[खडीकोळवण]] हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव कोकण प्रदेशात स्थित असून सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात वसलेले आहे.
गावाच्या पश्चिमेस बामणोली, दक्षिणेस निवदे, पूर्वेस ओझरे तर उत्तर व ईशान्येस उदगीर (ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) ही गावे आहेत. गावाचा परिसर डोंगराळ, वनसमृद्ध आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध मानला जातो.
या प्रदेशाचा समावेश पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात होतो. परिसरात विविध प्रकारची वनसंपदा, जलस्रोत आणि जैवविविधता आढळते.
== जवळची गावे ==
* [[बामणोली]]
* [[ओझरे]]
* [[निनावे]]
* निवदे
=== हवामान ===
पावसाळ्यात येथे सरासरी ४०० ते ५०० सें.मी. पावसाचे प्रमाण असते आणि [[हवामान]] समशीतोष्ण राहते. पावसात [[बाव नदी]] धोक्याची पातळी गाठते.
हिवाळ्यात हवामान थंड असून, सकाळच्या वेळेस अनेकदा [[धुके]] पडते. उन्हाळ्यात मात्र हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[भात]] आणि [[नाचणी]] (नागली) शेती केली जाते.
=== नैसर्गिक संपत्ती ===
'''खडीकोळवण''' हे गाव [[सह्याद्री]]च्या कडेकपारीत वसलेले असून, त्याचा बहुतांश भाग घनदाट [[जंगल]]ांनी व्यापलेला आहे. त्यामुळे येथे दुर्मिळ औषधी [[वनस्पती]], पाने, [[फळे]] व [[फुले]] आढळतात. गावाच्या परिसरातून [[बाव नदी]]चा उगम होत असल्यामुळे भूर्पुष्ठाखाली [[जल]]पातळी तुलनेने उंच आहे आणि पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. गावात कधीही पाण्याच्या दुष्काळाची समस्या निर्माण झालेली नाही.<ref>{{Cite web
|title=कोकणातील नद्यांची नैसर्गिक रचना बदलली!
|url=https://agrowon.esakal.com/agriculture-latest-news/the-natural-structure-of-the-rivers-in-konkan-changed
|website=Agrowon
|publisher=Sakal Media Group
|date=2023-06-15
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
गावात पारंपरिक [[जल]]स्रोत व [[जल]]व्यवस्थाचा मोठा वारसा आहे. यामध्ये:
* '''"बावोचा गोवंड"''' – [[शेती]]साठी महत्त्वाचा [[पाणी]]मार्ग, जिथून [[रहाट]] व कोळबाच्या साहाय्याने [[पाणी]] काढले जात असे.
* '''"बुडवणूकीची बाव"''' – महिलांसाठी खास रचना असलेली तिरकी [[विहीर]], जी रोपलावणीपूर्वी पाण्यासाठी उपयोगात आणली जात असे.
* '''वहाळे''' – म्हणजे नैसर्गिक ओहोळ; जसे की लेवाडी, बुचाची, रागरे, [[केळी]]ची, झारीची वळव. हे ओहोळ [[शेती]] व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरत.
ही पारंपरिक जलव्यवस्था शाश्वत [[शेती]] व ग्रामजीवनाचा मुख्य आधार होती. तथापि, आज हळूहळू ही व्यवस्था विस्मृतीत जात आहे, व तिच्या संवर्धनची गरज प्रकर्षाने जाणवते.
=== विपुल वन संपत्ती ===
खडीकोळवण गावात विपुल [[जैवविविधता]] असून, येथे आढळणाऱ्या वनसंपत्तीचे अनेक प्रकार आहेत:
* '''मोठे वृक्ष''' – [[आंबा]], [[फणस]], [[वड]], [[पिंपळ]], [[सागवान]], [[शिसव]], [[कळंब]], साधनेर, जांबा, सातीवन, भेला, ऐन, किंजल, चीर, पायर, आमन, हरड, करंबेला, म्होवट, कुंबया व [[बांबू]] इत्यादी. खडीकोळवण परिसरातील वनसंपदेमध्ये [[बांबू]] प्रजातींचाही समावेश होतो. [[कोकण]] प्रदेशातील मांगा [[बांबू]] (''Dendrocalamus stocksii'') हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा [[बांबू]] मानला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात या प्रजातीवर ''Cyrtotrachelus'' वंशातील [[बांबू]] भुंग्याचा (Bamboo Weevil) प्रादुर्भाव नोंदविण्यात आला आहे.
* उत्तर पश्चिम घाट व कोकण प्रदेशात आढळणाऱ्या काही स्थानिक वृक्षप्रजातींना ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देरडे येथे सापडलेल्या प्राचीन लाकडी होडीच्या अभ्यासात Bridelia retusa (असन) या वृक्षाच्या लाकडाचा वापर होडी बांधणीसाठी झाल्याचे आढळून आले आहे.<ref>{{Cite journal
|last1=Marathe
|first1=Ashok
|last2=Shashikala
|first2=S.
|last3=Rao
|first3=R. Vijendra
|title=A unique example of a wooden boat of Bridelia retusa in ancient India entrapped in the Holocene sediments at Derde, Ratnagiri Coast, Maharashtra
|journal=Current Science
|volume=99
|issue=9
|pages=1271–1274
|year=2010
}}</ref>
* '''पक्षी''' – [[मोर]], [[पोपट]], [[कबुतर]], कवडा, लाव्हा, [[धनेश]], सुतारपक्षी, [[घार]], रानकोंबडी, [[सुगरण]], किकेर्डी, [[चिमणी]] इत्यादी. या गावाच्या [[जंगल]]ात अजूनही अनेक दुर्मिळ [[वनस्पती]] व [[प्राणी]] आढळतात, ज्यांची नावेही स्थानिकांना अपरिचित आहेत.खडीकोळवण परिसर हा उत्तर पश्चिम घाट (Northern Western Ghats)खडीकोळवण परिसर हा कोकण व उत्तर पश्चिम घाट जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशातील विविध अधिवासांमध्ये सूक्ष्मजीव, शैवाल आणि इतर जैविक घटकांची समृद्ध विविधता आढळते. २०२५ मधील एका संशोधनात कोकण प्रदेशातून सायनोबॅक्टेरियाच्या अनेक नवीन प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.<ref>{{Cite journal
|last1=Pant
|first1=Harsh
|last2=Kumar
|first2=Naresh
|last3=Pal
|first3=Sagarika
|last4=Singh
|first4=Prashant
|title=Exploring cyanobacteria from diverse habitats of the Konkan region of India, unveiling novel species of the genera Desikacharya, Pseudoaliinostoc, and Chlorogloeopsis using a polyphasic approach
|journal=Journal of Phycology
|volume=61
|issue=1
|pages=194–217
|year=2025
|doi=10.1111/jpy.13542
}}</ref>.
* खडीकोळवण व परिसरातील कोकण पट्ट्यात आंबा, काजू, भात आणि नाचणी ही प्रमुख पिके घेतली जातात. रत्नागिरी जिल्हा विशेषतः हापूस आंबा (Alphonso Mango) उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या पिकाच्या उत्पादनक्षमतेसाठी माती व पानांतील पोषणद्रव्यांचे संतुलन महत्त्वाचे मानले जाते.
* '''बेटे (झुडुपे)''' – असोल, धावसड, निगड, कुडा, चितरंगा, [[बांबू]], वाकेरी, बगोली इत्यादी.
* '''औषधी वनस्पती''' – सापधनी, वाकेरी, [[ओवी]], घनसरी, [[मुरुडशेंग]], देवनल, [[हळद]], [[तांबडा]], काजरा, [[निवडुंग]], पांगला, [[अडुळसा]] इत्यादी.
* '''रानमेवा''' – [[आंबा]], [[फणस]], [[करवंद]], [[काजू]], [[जांभूळ]], आटके, [[तोरणे]], [[उंबर]], कण्हेरी, चिकण्या इत्यादी.
* '''रानभाज्या''' – [[टाकळा]], कवला, [[कुर्डू]], [[भारंग]], थरंबरे, फोडशी, काटले, कुडा, [[अळू]], [[शेवरी]], घोरकण, चायनीज घोरकण, [[सुरण]], करंडा, रताळी, नागरी फळे, [[काकडी]], [[भोपळा]], पावटा, [[शेवगा]] पाला, [[चवळी]], रताळी पानं, [[पडवळ]], [[दोडका]], [[कारली]], [[वांगी]], [[मिरची]], [[भेंडी]], [[टोमॅटो]] इत्यादी.
* '''कंदमुळे''' – कनग, टका, [[रताळे]], घोरकंद, लोकरी, भिरंबोले, [[सुरण]] इत्यादी.
* '''मासे''' – [[मलाया]], पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
* '''पाळीव प्राणी''' – [[गाय]], [[बैल]], [[म्हैस]], बकरा, [[शेळी]], [[कुत्रा]], [[मांजर]]
* '''जंगली प्राणी''' – [[वाघ]], [[बिबट्या]], भेकरे, [[रानडुक्कर]], [[हरीण]], [[कोल्हा]], गवारेडा, [[सांबर]], [[साळिंदर]], [[पिसोरी]], [[माकड]], [[ससा]], [[घोरपड]], खवल्यामांजर इत्यादी. जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशातील वनसंपदा, वृक्षवैविध्य आणि नैसर्गिक अधिवास जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात. उत्तर पश्चिम घाटातील जंगले ही संरक्षित क्षेत्रे, देवराया आणि खाजगी वनांच्या स्वरूपात विविध प्रकारे टिकून आहेत.<ref>{{Cite journal
|last1=Shigwan
|first1=B.K.
|last2=Kulkarni
|first2=A.
|last3=Smrithy
|first3=V.
|last4=Datar
|first4=M.N.
|title=An overview of tree ecology and forest studies in the Northern Western Ghats of India
|journal=iForest - Biogeosciences and Forestry
|volume=17
|issue=4
|pages=213–223
|year=2024
}}</ref>
=== पश्चिम घाट इको-संवेदनशील क्षेत्रात समावेश ===
खडीकोळवण हे महाराष्ट्र राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव असून त्याचा परिसर पश्चिम घाटाच्या जैवविविधता पट्ट्याचा भाग मानला जातो. [[भारत सरकार]]च्या पर्यावरण, वन आणि [[हवामान]] बदल मंत्रालयाने २०१४ साली प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार खडीकोळवण गावाचा समावेश [[पश्चिम घाट]] इको-संवेदनशील क्षेत्र (Western Ghats Ecologically Sensitive Area – ESA) मध्ये करण्यात आला होता. या अधिसूचनेनुसार [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर]], [[चिपळूण]] आणि [[राजापूर]] तालुक्यांतील अनेक गावे इको-संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली होती.<ref>{{Cite web |title=Western Ghats: ESA Draft Notification 2014 |url=https://moef.gov.in/wp-content/uploads/2018/04/Draft-notification-WG-ESA-2014.pdf |publisher=Ministry of Environment, Forest and Climate Change |date=2014-03-10 |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण परिसर हा उत्तर पश्चिम घाट (Northern Western Ghats) जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशात विविध प्रकारची [[वनस्पती]], वृक्षप्रजाती व [[वन्यजीव]] आढळतात. उत्तर पश्चिम घाटातील वनपरिसंस्था जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते.<ref>{{Cite journal
|last=Shigwan
|first=Bhushan K.
|title=An overview of tree ecology and forest studies in the Northern Western Ghats of India
|journal=iForest
|year=2024
}}</ref>
या क्षेत्रात जैवविविधतेचे संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या उद्देशाने खाणकाम, मोठे औद्योगिक प्रकल्प, [[थर्मल पॉवर]] प्रकल्प तसेच पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या काही विकासकामांवर निर्बंध प्रस्तावित करण्यात आले होते. पर्यावरणपूरक शेती, शाश्वत विकास आणि जैवविविधता-अनुकूल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats Biodiversity and Land Use
|url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape
|website=CEE India – Eco Tales
|publisher=Centre for Environment Education
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
या अधिसूचनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, [[शेतकरी]] आणि लोकप्रतिनिधींनी [[शेती]], घरबांधणी आणि विकासकामांवरील संभाव्य निर्बंधांबाबत चिंता व्यक्त केली होती. दुसरीकडे, पर्यावरण अभ्यासकांनी पश्चिम घाटातील वनसंपदा, जैवविविधता आणि जलस्रोतांच्या संरक्षणासाठी अशा उपाययोजनांचे समर्थन केले आहे. पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकास यामधील संतुलन राखण्यासाठी स्थानिक समुदायांचा सहभाग आणि सुसंवाद आवश्यक असल्याचे मत विविध अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats ESA Opposition: Local Voices
|url=https://www.downtoearth.org.in/news/western-ghats-esa-local-protests-50023
|website=Down To Earth
|publisher=Centre for Science and Environment
|date=2015-09-14
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
=== गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा ===
२०१४ मध्ये खडीकोळवण गावात [[भू-वैज्ञानिक]] उत्खननादरम्यान सुमारे १००० मीटर खोलवर गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा सापडला.<ref>{{Cite news
|title=कोकणात पर्यटकांसाठी गंधकयुक्त गरम पाण्याचा पर्याय
|url=https://www.esakal.com/kokan/kokan-hot-spring-tourism-option-trying-people-kokan-marathi-news-425308
|work=सकाळ
|publisher=Sakal Media Group
|date=2021-06-30
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
कोकण प्रदेशात भूगर्भीय हालचाली, भेगा आणि उष्णजल (hydrothermal) घटना यांचा परस्परसंबंध असल्याचे काही भूगर्भशास्त्रीय अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आले आहे.<ref>{{Cite journal
|last1=Thigale
|first1=S. S.
|last2=Umrikar
|first2=Bhavana
|title=Disastrous landslide episode of July 2005 in the Konkan plain of Maharashtra, India with special reference to tectonic control and hydrothermal anomaly
|journal=Current Science
|volume=92
|issue=3
|pages=383–385
|year=2007
}}</ref>
या झऱ्यातील [[पाणी]] तापमानाने अधिक असल्यामुळे ते पिण्यायोग्य अथवा [[शेती]]साठी उपयुक्त नसले तरी स्थानिकांच्या मते, त्वचारोगांवर उपयुक्त असल्याचे अनुभवले गेले आहे. उत्खननादरम्यान पिवळ्या गंधकाचे हजारो टन साठेही या भागात आढळून आले. या घटनेमुळे गावातील [[भूजल]] पातळीतही सकारात्मक वाढ झाल्याचे स्थानिक निरीक्षण आहे.<ref>{{Cite news
|title=खडीकोळवण : गरम पाण्याच्या झऱ्यामुळे पर्यटकांचा ओघ
|url=https://www.lokmat.com/ratnagiri/borewell-hot-water-attraction-tourists-a703
|work=लोकमत
|publisher=Lokmat Media Pvt. Ltd.
|date=2023-12-18
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
हा झरा भविष्यात पर्यटन व वैद्यकीय (wellness tourism) दृष्टिकोनातून विकसित करण्यास उपयुक्त असा नैसर्गिक स्रोत मानला जातो. गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे संपूर्ण भारतात दुर्मिळ आहेत, आणि त्यांचा वापर नैसर्गिक उपचार केंद्रांमध्ये केला जातो. त्यामुळे खडीकोळवणचा झरा भविष्यातील पर्यावरणपूरक आणि आरोग्यकेंद्रित पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
== लोकसंख्या व सामाजिक जीवन ==
=== लोकसंख्या व सामाजिक रचना ===
२०११ च्या [[भारत सरकार]]च्या [[जनगणना]] अहवालानुसार, खडीकोळवण गावाची एकूण [[लोकसंख्या]] ३४४ असून, गावात ११८ घरे आहेत. साक्षरतेचा दर ६३.२४% इतका आहे.<ref>{{cite web
|title=Khadi Kolvan Village
|url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|website=MapsOfIndia
|publisher=Compare Infobase Limited
|access-date=2025-07-27
|language=en
}}</ref>
गावात प्रामुख्याने [[कुणबी]] आणि [[बौद्ध]] समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण सहा वाड्या/वस्त्या आहेत. यापैकी काही भाग सध्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून [[पश्चिम घाट]] इको-संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट झाले आहेत.कोकण परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथील पारंपरिक जमिनीचा उपयोग पद्धती नैसर्गिक समतोल टिकवते, असे Centre for Environment Education च्या अहवालात नमूद आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats Biodiversity and Land Use
|url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape
|website=Centre for Environment Education
|publisher=CEE India
|access-date=2025-07-25
}}</ref>
== लोकजीवन ==
=== सामाजिक ===
* खडीकोळवण गावाचा [[इतिहास]] १६व्या शतकात सुरू होतो. [[सह्याद्री]]च्या कुशीत वसलेल्या या भागात कृषिप्रधान आणि अध्यात्मप्रधान जीवनशैली रुजली. गावात एका तपस्वी संताच्या माध्यमातून आध्यात्मिक चळवळीची सुरुवात झाली. त्यांनी भक्तीमार्ग, [[भजन]], [[कीर्तन]] आणि [[व्रत]] परंपरेची पायाभरणी केली. या परंपरेतून ‘प्रभू [[श्रीराम]]’ मंदिराची स्थापना झाली. यानंतर [[वारी]], [[महाशिवरात्र]], [[श्रावण]]मासातील [[ग्रंथ]]वाचन इ. उपक्रम नियमितपणे होऊ लागले.खडीकोळवण हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गाव असून ते रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येते.
* [[ब्रिटिश भारत|ब्रिटीश कालखंडात]] गावातील काही व्यक्तींनी ग्रामस्वराज्य आणि ग्रामीण [[न्याय]]व्यवस्थेचा पाया घातला. त्यांनी प्रशासनात [[शिस्त]], व्यायामप्रेमी वृत्ती आणि सामाजिक सहभाग वाढवून गावगाड्याचे सुयोग्य संचालन केले. [[पाटील]]पद आणि महालकरी जबाबदाऱ्यांमधून त्यांनी प्रभावी भूमिका पार पाडली.
* १९व्या व २०व्या शतकात गावातील नागरिकांनी [[शेती]], [[वन]]व्यवसाय आणि ग्रामपंचायतीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. [[लाकूड]], कडिपत्ता, [[करवंद]], [[वेत]] यांचे संकलन व विक्री करताना शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले. [[पूल]], नळपाणी योजना, [[सार्वजनिक]] विहिरी या सुविधा निर्माण करण्यातही सहभाग होता.
* गावाच्या सांस्कृतिक जीवनात [[नमन]], झांजगी, [[कीर्तन]], [[तमाशा]], [[अभंग]]गायन या पारंपरिक लोककलांचा समावेश आहे. स्त्रीवेशातील [[अभिनय]], झांजगीत सादरीकरण आणि लोककलांचे [[प्रशिक्षण]] ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. [[गोंधळ]], [[भजन]], [[सत्यनारायण पूजा]] अशा धार्मिक कार्यक्रमांत गावकऱ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे<ref>{{Cite book
|last=Joshi
|first=G. V.
|title=कोकणातील लोकपरंपरा आणि सण-उत्सव
|publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ
|location=मुंबई
|year=2009
|language=mr
}}</ref>
* गावामध्ये पारंपरिक सर्पदंश उपचारपद्धती, रानऔषधी ज्ञान आणि मंत्रोपचार यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा आहे. हे [[ज्ञान]] [[आजी]]-आजोबांकडून अरण्यातील अनुभवांच्या माध्यमातून हस्तांतरित झाले आहे. काही गावकऱ्यांनी या उपचारांनी अनेकांचे [[प्राण]] वाचवले आहेत.<ref>{{Cite book
|last=Deshpande
|first=M. V.
|title=Folk Healing Traditions in Konkan
|publisher=University of Pune
|location=Pune
|year=2011
|language=en
}}</ref>
* स्वातंत्र्योत्तर काळात गावातील युवकांनी [[भारतीय सैन्य]] दलात भरती होऊन देशसेवेसाठी योगदान दिले. त्यांनी १९७१ मधील [[भारत]]–[[पाकिस्तान]] युद्धात सहभाग घेऊन सेवा पदके मिळवली.<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – शाळा – अमृत महोत्सव वर्ष – स्मरणिका (२०२१–२२) |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf
|website=Wikimedia Commons
|publisher=जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडीकोळवण
|date=2022
|access-date=2025-07-25
|language=mr
|format=PDF
}}</ref> <ref>{{Cite web
|title=1971 India–Pakistan War
|url=https://www.britannica.com/event/1971-India-Pakistan-War
|website=Encyclopaedia Britannica
|publisher=Britannica, Inc.
|access-date=2025-07-25
}}</ref>
* ग्रामपंचायतीमार्फत [[शिक्षण]], [[आरोग्य]] व [[जल]]व्यवस्थापन क्षेत्रात विकासाचे प्रयत्न झाले. गावात [[सार्वजनिक]] [[शाळा]], [[पूल]] व [[रस्ते]] [[बांधकाम]] तसेच सांस्कृतिक मंडळांची स्थापना झाली. [[गणेशोत्सव]] मंडळ गावातील एकतेचे, सौहार्दाचे आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक बनले आहे.<ref>खडीकोळवण ग्रामपंचायत कार्यालय अभिलेख (2023), संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्हा</ref>
* आज गावाचा सामाजिक [[इतिहास]] हा सामुदायिक [[श्रम]], निःस्वार्थ सेवा, सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक प्रगल्भतेचा संगम मानला जातो. ही परंपरा आजही गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.
== सांस्कृतिक जीवनपद्धती ==
== सांस्कृतिक ==
* हे गाव कोकणातील समृद्ध [[लोकसंगीत]] आणि पारंपरिक कलांच्या जतनासाठी ओळखले जाते.<ref>{{Cite web
|title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम
|url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations
|website=महाराष्ट्र टाइम्स
|publisher=The Times Group
|date=2022-08-14
|access-date=2025-07-25
}}</ref>
* येथे पारंपरिक [[नमन]], झांजगी, [[ताशा]] वादन, जाखडी [[नृत्य]], [[भजन]] आणि [[लावणी]] यांचा दीर्घ वारसा आहे.
* गावात [[शिवजयंती]], [[बौद्ध]] [[पौर्णिमा]], [[आंबेडकर जयंती]] यासारख्या [[सण]]ांची साजरी करण्याची परंपरा आहे. गावातील महिलांचा विविध सामाजिक समारंभांमधील सक्रिय सहभाग सांस्कृतिक परंपरांचा घटक आहे. झांजगी व [[ताशा]] वादन यांना गावात विशेष महत्त्व आहे. वाड्यावाड्यांमध्ये स्वतंत्र वाजंत्री पथके असून, [[ताशा]] वादनातील विशिष्ट [[ताल]], [[काठी नृत्य]], आणि सामूहिक सादरीकरणातून पारंपरिक सांस्कृतिक दर्शन होते.
* या [[कला]] धार्मिक [[उत्सव]], [[विवाह]] समारंभ, [[शिमगा]], [[गणेशोत्सव]], महालवस ([[पितृपक्ष]]) आणि [[दसरा]] अशा प्रसंगी विशेषत्वाने सादर केल्या जातात. 'कलगी/शक्तीवाले' परंपरा ही गावातील भक्तिपर उपासनेचा भाग असून, ती दशकानुदशके टिकून आहे.
* गावात [[वारकरी]] संप्रदायाचा प्रभाव आहे. [[प्रवचन]], [[भजन]], [[ग्रंथ]]वाचन, [[वारी]], आणि [[कीर्तन]] यांची परंपरा आजही दृढ आहे. [[श्रावण]] महिन्यातील [[भजन]] सप्ताह, [[महाशिवरात्र]] उत्सव, [[अभंग]] [[गायन]], साप्ताहिक [[कीर्तन]] यांमुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. [[ढोलकी]], [[झांज]] आणि तालवाद्यांच्या सहाय्याने [[नृत्य]] आणि गीते सादर केली जातात.
* गावात [[सार्वजनिक गणेशोत्सव]]ाची सुरुवात १९९९ साली झाली. स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन "गर्जना मित्र मंडळ" स्थापन केले.ही संस्था गावातील पहिली सार्वजनिक सांस्कृतिक संघटना ठरली. मंडळाच्या वतीने पहिला [[सार्वजनिक गणेशोत्सव]] साजरा करण्यात आला, जो तालुक्यातील पहिल्या काही सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक होता. या उत्सवात [[सत्यनारायण पूजा]], [[अभिषेक]], [[आरती]], [[भजन]], [[अभंग]]वाणी, [[फुगडी]] आणि [[नृत्य]] सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
* मंडळाच्या माध्यमातून गावात सामाजिक ऐक्य, संस्कृती संवर्धन आणि युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. हे मंडळ आजही गावातील एक महत्त्वाची सामाजिक-सांस्कृतिक [[संस्था]] म्हणून कार्यरत आहे. गावातील सांस्कृतिक जीवनात [[नमन]], जाखडी, [[भजन]], [[फुगडी]], [[पालखी]] [[नृत्य]] यांसारखे मनोरंजनपर कार्यक्रम महत्त्वाचे मानले जातात. गावात [[वारकरी संप्रदाय]] मंडळ, [[भजन]] मंडळ आणि विविध युवा मंडळे कार्यरत आहेत.
== जीवनपद्धती ==
* '''घरे''' – खडीकोळवण गावात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे उतरत्या छपराची, जांभ्या दगडाची कौलारू घरे आढळतात. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरे, शेतीपूरक वाडे, आणि ओढ्यांजवळील निवास आढळत होते.
* '''[[व्यवसाय]]''' – गावातील मुख्य व्यवसाय [[शेती]] असून, पशुपालन आणि [[कुक्कुटपालन]] हे जोडधंदे म्हणून प्रचलित आहेत.
* '''पिके''' – शेतीमध्ये [[भात]] हे मुख्य पीक आहे. त्यासोबत [[नाचणी]], [[वरी]], [[तीळ]] यांसारखी जोडपीके घेतली जातात. याशिवाय [[पाले]]भाज्याची लागवड देखील केली जाते.
* '''[[आहार]]''' – [[तांदूळ]] हे प्रमुख पीक असल्यामुळे येथील आहारात [[भात]] आणि तांदळाची [[भाकरी]] प्रमुख आहे. याशिवाय [[डाळ]], [[भाजी]] आणि [[मांसाहारी]] पदार्थ यांचाही समावेश आहारात आढळतो.
* '''[[पोशाख]]''' – गावातील पुरुष व मुले शर्ट व पँट परिधान करतात, तर स्त्रिया [[साडी]], [[चोळी]] आणि मुली [[पंजाबी]] ड्रेस परिधान करतात.
* '''[[भाषा]]''' – येथील लोक प्रामुख्याने [[मराठी]] आणि [[कोकणी]]-संगमेश्वरी बोली[[भाषा]] बोलतात.
* '''वाड्या/वस्त्या''' – गावात प्रमुख वाड्यांमध्ये वरची रिंगण घोलम वाडी, खालची घोलम वाडी, [[खाडेवाडी]], [[रामवाडी]], आणि [[बौद्ध]]वाडी यांचा समावेश होतो.<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – शाळा – अमृत महोत्सव वर्ष – स्मरणिका (२०२१–२२). |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf
|website=Wikimedia Commons
|publisher=जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडीकोळवण
|date=2022
|access-date=2025-07-25
|language=mr
|format=PDF
}}</ref>
* '''गावचे प्रशासन''' – प्रत्येक वाडीतील प्रमुख व्यक्ती धार्मिक विधींचे आयोजन, खाजगी कार्यक्रम (उदा. [[विवाह]], [[मंगलकार्य, [[अंत्यसंस्कार]]) व्यवस्थित पार पाडणे, आणि गावातील लहान-मोठ्या वादविवादांचे सामूहिक निर्णयाने निराकरण करण्याचे कार्य पार पाडतात.
== शिक्षण व नागरी सुविधा ==
=== जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळा ===
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळेची स्थापना १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. शाळेने गावातील प्राथमिक शिक्षणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
२०२१ मध्ये शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांचा समारंभ शासन नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, लेझीम आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमादरम्यान शाळेच्या कार्यकिर्दीचा आढावा घेणारी एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>
=== उपक्रम, वैशिष्ट्ये आणि अडचणी ===
* कोविड लॉकडाऊन कालावधीत, शिक्षकांनी भिंतींवर शैक्षणिक भित्तीचित्रे रेखाटली.
* स्मरणिकेत माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, लेख आणि शाळेचा इतिहास समाविष्ट केला गेला.
* शाळेच्या शिक्षकांचे योगदान व नेतृत्व उल्लेखनीय आहे.
'''''अडचण'''''
गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शेजारील गावांत जावे लागते, जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अडथळा ठरतो.
=== नागरी सुविधा ===
खडीकोळवण गावात राष्ट्रीयीकृत '''[[बँक ऑफ इंडिया]]''' ची शाखा कार्यरत आहे. ही शाखा [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[रत्नागिरी]] शाखा असून, किसान, दुग्धव्यवसाय, [[विहीर]] खोदणे, शेळ्या–मेंढ्यांचे पालन, किराणा दुकान आणि विविध सेवा उद्योगांना [[कर्ज]] व वित्तपुरवठा करते.गावाजवळील बँक व्यवहार रत्नागिरी येथील Bank of India शाखेद्वारे पार पडतात, जिचा IFSC कोड BKID0001400 आहे<ref>{{Cite web
|title=Bank of India Ratnagiri Branch IFSC Code BKID0001400|url=https://economictimes.indiatimes.com/wealth/ifsccode/bank-bank-of-india,state-maharashtra,district-ratnagiri,branch-ratnagiri,ifsccode-BKID0001400.cms
|website=The Economic Times
|publisher=Times Internet
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[ग्रामपंचायत]]''' खडीकोळवण ग्रामपंचायत ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.<ref>{{Cite web
|url=https://rdd.maharashtra.gov.in/
|title=ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन
|website=rdd.maharashtra.gov.in
|publisher=महाराष्ट्र शासन
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''तलाठी कार्यालय''' – खडीकोळवण व [[ओझरे]] गाव मिळून एक तलाठी कार्यालय आहे. तलाठी सजा हे कार्यालयाचे काम पाहतात.
* '''टपाल कार्यालय''' – गावाचे टपाल कार्यालय [[ओझरे]] गावात आहे.
* '''[[पोलीस]] ठाणे''' – खडीकोळवण गाव [[मुर्शी]] व [[साखरपा]] पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत येतो. [[पोलीस पाटील]] गावपातळीवर काम पाहतात.
* '''[[पंचायत समिती]]''' – खडीकोळवण गाव [[संगमेश्वर]] पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येतो. कार्यालय [[देवरुख]] येथे आहे.
* '''[[जिल्हा परिषद]]''' – हा गाव [[रत्नागिरी]] जिल्हा परिषदच्या [[संगमेश्वर]] गटांतर्गत येतो.
* '''विधानसभा मतदारसंघ''' – खडीकोळवण [[चिपळूण विधानसभा मतदारसंघ]] अंतर्गत येतो.<ref>{{Cite web
|title=General Elections to State Legislative Assembly 2019 – Constituency Details
|url=https://ceo.maharashtra.gov.in
|publisher=Chief Electoral Officer, Maharashtra
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
=== तंटामुक्त गाव अभियान ===
खडीकोळवण ग्रामपंचायत [[महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान]] (Mahatma Gandhi Dispute-Free Village Mission) राबवते. महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २००७ रोजी ही योजना सुरू केली; उद्देश गावांतील किरकोळ वाद स्थानिक पातळीवरच संवाद आणि सामोपचारातून सोडवणे, न्यायालयीन खर्च व वेळ वाचवणे, तसेच सामाजिक सलोखा वाढवणे हा आहे.
== दळणवळण व परिवहन ==
'''खडीकोळवण''' गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असून, येथे प्रवेशासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत:
* [[साखरपा]] – खडीकोळवण (कलकदरा मार्गे)
* [[देवरुख]] – खडीकोळवण ([[बामणोली]] मार्गे)
[[रत्नागिरी]]–[[कोल्हापूर]] महामार्गावर [[साखरपा]] हे महत्त्वाचे [[बाजारपेठ]] केंद्र आहे. प्रारंभी प्रतिदिन तीन वेळा [[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ|एस.टी.]] सेवा [[साखरपा]]–खडीकोळवण मार्गावर चालवली जात होती. सध्या ही सेवा [[साखरपा]]–[[बामणोली]]–खडीकोळवण मार्गावर चालू आहे.
[[कोकण रेल्वे]]वरील [[संगमेश्वर रोड]] स्थानक हे खडीकोळवणपासून सुमारे २३ किमी अंतरावर आहे. येथून [[देवरुख]] बसस्थानकापर्यंत पोहोचल्यावर, खडीकोळवण गावासाठी आणखी २३ किमी प्रवास करावा लागतो. या प्रवासास साधारणतः ४५ मिनिटे ते १ तास लागतो.
[[साखरपा]] ते खडीकोळवण हे अंतर देखील सुमारे २३ किमी असून प्रवासाचा कालावधी ४५ मिनिटांच्या आसपास असतो.
सन १९८५ मध्ये खडीकोळवण गावात थेट एस.टी. सेवा सुरू करण्यात आली, ज्यामुळे गावाच्या संपर्क सुविधेत लक्षणीय सुधारणा झाली.<ref name="transport">MSRTC स्थानिक सेवा अभिलेख (प्रादेशिक कार्यालय, रत्नागिरी)</ref>
=== एस.टी. मार्ग व परिवहन ===
खडीकोळवण गाव [[कोकण रेल्वे]] मार्गाशी थेट जोडलेले नसून, प्रवासासाठी जवळील रेल्वे स्थानके खालीलप्रमाणे आहेत:
* '''[[संगमेश्वर रोड]] रेल्वे स्थानक''' – गावापासून सुमारे ३० किमी अंतरावर
* '''[[रत्नागिरी]] रेल्वे स्थानक''' – सुमारे ४५ किमी अंतरावर
गावापर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक परिवहन (एस.टी. बस) मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
* '''[[संगमेश्वर]] ⇌ [[देवरुख]]''' – सुमारे १४ किमी; प्रवास वेळ ~२० मिनिटे <ref>{{Cite web
|title=Distance from Sangameshwar to Devrukh
|url=https://www.rome2rio.com/s/Sangmeshwar/Devrukh
|website=Rome2Rio
|publisher=Rome2Rio Pty Ltd
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[रत्नागिरी]] ⇌ [[देवरुख]]''' – अंदाजे ३८ किमी; प्रवास वेळ ~४५ मिनिटे <ref>{{Cite web
|title=Distance from Devrukh to Ratnagiri
|url=https://www.rome2rio.com/s/Devrukh/Ratnagiri
|website=Rome2Rio
|publisher=Rome2Rio Pty Ltd
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[देवरुख]] ⇌ खडीकोळवण''' – खडीकोळवण गाव देवृखपासून अंदाजे १५ किमी अंतरावर असून संगमेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे.{{Cite web
|title=Khadi Kolvan distance from Devrukh
|url=https://www.nisargramyakonkan.com/khadi-kolvan-sangameshwar-ratnagiri-maharashtra-india/
|website=Nisar Gramyakonkan
|publisher=Nisar Gramyakonkan Team
|access-date=2025-07-25
|language=mr
}}
* '''[[देवरुख]] ⇌ [[साखरपा]]''' – अंदाजे १६ किमी; प्रवास वेळ ~२२ मिनिटे<ref>{{Cite web
|title=Distance from Devrukh to Sakharpa
|url=https://www.distancesfrom.com/distance-from-Devrukh-to-Sakharpa/DistanceHistory/15530647.aspx
|website=DistancesFrom.com
|language=en
|access-date=2025-07-25
}}
खडीकोळवण गावाला पोहोचण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मार्ग देवृख जवळून जातो. Devrukh ते Sakharpa हे अंतर अंदाजे १६ किमी आहे, ज्यासाठी बस किंवा गाडीने सुमारे २५ मिनिटांचा प्रवास लागतो.{{Cite web
|title=Distance from Devrukh to Sakharpa
|url=https://www.distancesfrom.com/distance-from-Devrukh-to-Sakharpa/DistanceHistory/15530647.aspx
|website=DistancesFrom.com
|language=en
|access-date=2025-07-25
}}</ref>
''गावासाठी प्रमुख आगार – [[देवरुख]] एस.टी. आगार असून येथून खडीकोळवणसाठी मर्यादित पण नियमित बस सेवा उपलब्ध आहे.''
=== रस्ते विकास - चौपदरीकरण ===
[[खडीकोळवण]] गावातून पुढे [[मार्लेश्वर]] (तालुका [[संगमेश्वर]], जिल्हा रत्नागिरी) येथे जाणाऱ्या मुख्य जिल्हा रस्त्याचे चारपदरी रुंदीकरण काम प्रस्तावित असून त्यास जिल्हाधिकारी कार्यालय, [[रत्नागिरी]] यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.
[[जिल्हाधिकारी]] कार्यालयाच्या (सुसंयोजन समन्वय शाखा) दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजीच्या अधिकृत पत्रानुसार, निवावे – [[ओझरे]] बुद्रुक – [[खडीकोळवण]] – [[बामणोली]] – निवे – [[मार्लेश्वर]] या मार्गाचे चौपदरीकरण करून आधुनिक रस्ते पायाभूत सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक [[शेतकरी]], [[विद्यार्थी]] तसेच भाविक नागरिकांना मोठा लाभ होणार असून परिसरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होईल. तसेच [[पर्यटन]]दृष्ट्या महत्त्वाच्या [[मार्लेश्वर]] मंदिरापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करून रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम एकाच टप्प्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.<ref>
District Collector Office, Ratnagiri.
"Nivave–Ozhare Budruk–Khadikolvan–Bamnoli–Nive–Marleshwar Road Four-Laning".
Dated: 19 December 2025.
Signed by Jivan Desai, Deputy Collector (Land Acquisition), District Collector Office, Ratnagiri.
[https://archive.org/details/20260109_20260109_1419 Official archived PDF].
</ref>
== धार्मिक व सांस्कृतिक वारसा ==
=== प्रमुख देवस्थाने ===
गावात अनेक पारंपरिक आणि श्रद्धास्थानी देवस्थाने आहेत: -
खडीकोळवण गावातील अनेक कुटुंबांची कुलदेवता [[काळाम्मादेवी उदगिरी]] आहे.
* '''श्री देव गांगेश्वर मंदिर''' – ग्रामदैवत; येथे स्वयंभू [[शिवलिंग]] असून [[महाशिवरात्र]]ीला विशेष पूजन व उत्सव साजरे होतात.
* '''अत्रल देवी मंदिर''' – गावाच्या वेशीवर वसलेले; नवसाला पावणारी स्थानिक देवी.
* '''ठोंगळ देवी मंदिर''' – गावाच्या सीमारेषेवर; सीमासंरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
* '''श्रीराम मंदिर''' – गावाच्या मध्यवर्ती भागात वसलेले; धार्मिक सणांचे केंद्रस्थान.
=== धार्मिक उत्सव ===
खडीकोळवण गावात विविध [[सण]] व [[उत्सव]] पारंपरिक, धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जातात:
* [[रामनवमी]], [[हनुमान जयंती]], अत्रल देवी उत्सव, [[गोंधळ]], [[वटपौर्णिमा]], [[नागपंचमी]]
* [[गोकुळाष्टमी]], [[नवरात्र]], [[दसरा]], [[दिवाळी]], [[तुळशी विवाह]]
* [[गणेशोत्सव]] (गौर गणपती), [[शिमगा]], [[बैलपोळा]], [[मकर संक्रांत]]
* [[महाशिवरात्र]], [[देव दिवाळी]], जागर इत्यादी
या सणांदरम्यान गावातील विविध वाड्यांतर्फे एकत्र पूजन, गोंधळ, [[भजन]], पारंपरिक वादन-नृत्य अशा कार्यक्रमांचे आयोजन होते. या परंपरा गावातील धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा यांचे संरक्षण करतात. गावात ग्रामदेवतेची पूजा, वार्षिक जत्रा आणि पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. देवस्थान परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम होतात<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – ग्रामदेवता व उत्सव
|url=https://example.org/devsthan-khadikolvan
|website=कोकण संस्कृती वेब पोर्टल
|publisher=Ratnagiri District Cultural Office
|date=2023-03-10
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
=== सण व उत्सव ===
खडीकोळवण गावात पारंपरिक पद्धतीने विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. हे उत्सव धार्मिक आस्था, सामाजिक एकत्रता आणि स्थानिक परंपरांचा भाग आहेत.
* '''[[होळी]]''' – फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पंचमीपासून एकादशीपर्यंत 'फाग' साजरा केला जातो. द्वादशीला 'जांगलं होळी' व पौर्णिमेला 'होम' विधी होतो. खडीकोळवणसारख्या कोकणातील गावांमध्ये पालखी नृत्याची पारंपरिक परंपरा आजही जपली गेली आहे. ग्रामदेवतेची पालखी गावात घराघरांत जाते, आणि संपूर्ण गावात उत्सवाचा माहोल निर्माण होतो.<ref>{{Cite web
|title=कोकणातील अनोखी पालखी परंपरा; घराघरांत देवाचे आगमन
|url=https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html
|website=TV9 Marathi
|publisher=TV9 नेटवर्क
|date=2024-04-11
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''[[शिमगा]]''' – खडीकोळवण गावात आजही कोकणातील पारंपरिक गावगाडा व्यवस्थेत मानपान चालीरीतींचे पालन केले जाते, विशेषतः शेतीसंबंधी समारंभ व सामाजिक निर्णयप्रक्रियांमध्ये. फाल्गुन पौर्णिमेला गावदेवतांना रूपे लावून पालखी गावातील प्रत्येक घराच्या भेटीला जाते. या परंपरेत भक्ती, श्रद्धा आणि कलात्मकता यांचा संगम पाहायला मिळतो.<ref>{{Cite web
|title=गावगाडा आणि मानपान चालीरीती
|url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/
|website=दैनिक प्रहार
|publisher=Prahaar Media Group
|date=2022-07-24
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''जागर''' – श्रावण शुद्ध त्रयोदशीला देवांना 'पोवते' (रक्षासूत्र) घालून जागरण केले जाते. यात धार्मिक गाणी, गोंधळ आणि लोकनाट्य स्वरूपाचे सादरीकरण होते.
* '''[[देव दिवाळी]]''' – या दिवशी देवाच्या कळसावर सजावट केली जाते. तांदळाच्या पिठाचे दिवे प्रज्वलित केले जातात आणि पारंपरिक प्रार्थना केली जाते – "इडा पिडा टळो, बळीचं राज्य चांगभलं".
* '''कौली जत्रा''' – पौष पौर्णिमेपूर्वीच्या शुक्रवारी गावदेवीकडून शेतीस प्रारंभ करण्याचा 'कौल' घेतला जातो. देवीला "राखण" दिली जाते आणि त्यानंतरच 'कवळ' तोडण्यास सुरुवात होते.
* '''पालिक सोमवार''' – प्रत्येक मराठी महिन्याचा पहिला सोमवार गावदेवतांच्या नावाने पाळला जातो. या दिवशी कोणतीही शेतीकामे केली जात नाहीत, हा दिवस श्रद्धा व विश्रांतीसाठी राखीव असतो.
=== मिरगाची राखण – पारंपरिक शेतीरक्षण विधी ===
खडीकोळवण गावात मृग नक्षत्रात शेतीस प्रारंभ करताना ग्रामदेवतेला नैवेद्य अर्पण करून 'मिरगाची राखण' केली जाते. यामध्ये पाण्याचा अखंड प्रवाह सुरू झाल्यावर देवतेला पहिली राखण अर्पण केली जाते. शेतकरी देवाकडे गाऱ्हाणे घालून पिकांची रक्षा व्हावी अशी प्रार्थना करतो. राखण म्हणजे उभ्या पिकांची दिवसरात्र निगराणी ठेवण्याची पारंपरिक पद्धत होय. महिलाही बी पेरणीपूर्वी माती समतल करून दीपळ फोडतात. हा विधी शेती, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीशी निगडित असून स्थानिक परंपरेत महत्त्वाचा मानला जातो.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== चित्रदालन ==
<gallery widths="250" heights="200">
File:खडीकोळवण देव गांगेश्वर ग्राम मंदीर.jpg
File:गांगेश्वर समोर नतमस्तक नंदी.jpg
File:ग्रामदेवता मंदिर गाभारा.jpg
File:कुलाचार.jpg
File:गांगेश्वर-शिव स्वयंभूःशिव लिंग.jpg
File:स्वयंभु देव गांगेश्वर.jpg
</gallery>
[[वर्ग:महाराष्ट्र]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:पश्चिम घाट]]
dpaw2gllljkp7jrza3vvqgcv5ustojb
2690048
2690047
2026-06-19T13:02:26Z
Wikimarathi999
172574
2690048
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
| प्रकार = गाव, पर्यटन स्थळ
| स्थानिक_नाव = खडीकोळवण
| आकाशदेखावा_शीर्षक = खडीकोळवण गावात आपले स्वागत
| राज्य_नाव = महाराष्ट्र
| राज्य_जिल्हा = [[रत्नागिरी]]
| राज्य_तालुका = [[संगमेश्वर]]
| मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
| अक्षांश = 16.7578
| रेखांश = 73.6044
| नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
| क्षेत्रफळ_एकूण = 5.72
| क्षेत्रफळ_आकारमान = १७.३५ चौ.किमी
| क्षेत्रफळ_क्रमांक = 5
| क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = 2.5 किमी²
| उंची = ३७
| उंची_संदर्भ = ४१ मीटर
| हवामान = दमट, उष्णकटिबंधीय
| वर्षाव = ३८००
| तापमान_वार्षिक = 27
| तापमान_हिवाळा = 20
| तापमान_उन्हाळा = 35
| मुख्यालय = [[रत्नागिरी]]
| मोठे_शहर = [[रत्नागिरी]]
| मोठे_मेट्रो = [[देवरुख]]
| जवळचे_शहर = [[साखरपा]]
| प्रांत = कोकण
| विभाग = [[संगमेश्वर]]
| जिल्हा = [[रत्नागिरी]]
| लोकसंख्या_एकूण = ३४४
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_घनता = 480
| लिंग_गुणोत्तर = १२०५
| पीक = भात, नाचणी
| साक्षरता_पुरुष = ६३
| साक्षरता_स्त्री = ४७
| अधिकृत_भाषा = बाणकोटी, [[मराठी]]
| नेता_पद_१ = [[खासदार]]
| नेता_नाव_१ = [[विनायक राऊत]]
| संसदीय_मतदारसंघ = [[रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ]]
| नेता_पद_२ = [[आमदार]]
| नेता_नाव_२ = [[शेखर गोविंदराव निकम]]
| विधानसभा_मतदारसंघ = [[चिपळूण विधानसभा मतदारसंघ]]
| नेता_पद_३ = सरपंच
| नेता_नाव_३ = संतोष घोलम
| न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
| न्यायक्षेत्र_नाव_१ = [[रत्नागिरी]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तहसिल कार्यालय
| न्यायक्षेत्र_नाव_२ = [[देवरुख]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
| न्यायक्षेत्र_नाव_३ = [[देवरुख]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
| न्यायक्षेत्र_नाव_४ = [[साखरपा]]
| कोरे_शीर्षक_१ = [[कोकण रेल्वे]]
| कोरे_उत्तर_१ = [[संगमेश्वर]]
| एसटीडी_कोड = 02354
| पिन_कोड = 415802
| आरटीओ_कोड = MH 08
| दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
}}
[[File:खडीकोळवण.jpg|thumb|खडीकोळवण]]
'''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील दक्षिण [[कोकण]] भागातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील छोटे गाव आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान |url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref>
== भौगोलिक स्थान व नैसर्गिक वैशिष्ट्ये ==
=== भौगोलिक स्थान व भूविवरण ===
'''खडीकोळवण''' हे [[गाव]] १६.७५७८° उत्तर अक्षांश आणि ७३.६०४४° पूर्व रेखांश या निर्देशांकांवर, भारताच्या [[उत्तर गोलार्ध]]ातील [[पश्चिम]] किनाऱ्यावर वसलेले आहे. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्याच्या [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील [[कोकण]] पट्ट्यात हे गाव येते. भारताच्या [[दक्षिण-पश्चिम]] भागात हे गाव स्थित आहे.
गावाचे एकूण [[क्षेत्रफळ]] अंदाजे १७३४.९८ हेक्टर (सुमारे १७.३५ चौ. किमी) आहे. गावाची स्थापना सुमारे ३५० वर्षांपूर्वी झाल्याचे स्थानिक परंपरेनुसार मानले जाते.
[[सह्याद्री]] पर्वतरांगा पर्वतरांगातील [[चांदोली अभयारण्य]]ाजवळून उद्भवणारी [[बाव नदी]] खडीकोळवण गावातून वाहते. त्यामुळे हे गाव [[बाव नदी]]च्या तटावर वसलेले आहे.
[[खडीकोळवण]] हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव कोकण प्रदेशात स्थित असून सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात वसलेले आहे.
गावाच्या पश्चिमेस बामणोली, दक्षिणेस निवदे, पूर्वेस ओझरे तर उत्तर व ईशान्येस उदगीर (ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) ही गावे आहेत. गावाचा परिसर डोंगराळ, वनसमृद्ध आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध मानला जातो.
या प्रदेशाचा समावेश पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात होतो. परिसरात विविध प्रकारची वनसंपदा, जलस्रोत आणि जैवविविधता आढळते.
== जवळची गावे ==
* [[बामणोली]]
* [[ओझरे]]
* [[निनावे]]
* निवदे
=== हवामान ===
पावसाळ्यात येथे सरासरी ४०० ते ५०० सें.मी. पावसाचे प्रमाण असते आणि [[हवामान]] समशीतोष्ण राहते. पावसात [[बाव नदी]] धोक्याची पातळी गाठते.
हिवाळ्यात हवामान थंड असून, सकाळच्या वेळेस अनेकदा [[धुके]] पडते. उन्हाळ्यात मात्र हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[भात]] आणि [[नाचणी]] (नागली) शेती केली जाते.
=== नैसर्गिक संपत्ती ===
'''खडीकोळवण''' हे गाव [[सह्याद्री]]च्या कडेकपारीत वसलेले असून, त्याचा बहुतांश भाग घनदाट [[जंगल]]ांनी व्यापलेला आहे. त्यामुळे येथे दुर्मिळ औषधी [[वनस्पती]], पाने, [[फळे]] व [[फुले]] आढळतात. गावाच्या परिसरातून [[बाव नदी]]चा उगम होत असल्यामुळे भूर्पुष्ठाखाली [[जल]]पातळी तुलनेने उंच आहे आणि पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. गावात कधीही पाण्याच्या दुष्काळाची समस्या निर्माण झालेली नाही.<ref>{{Cite web
|title=कोकणातील नद्यांची नैसर्गिक रचना बदलली!
|url=https://agrowon.esakal.com/agriculture-latest-news/the-natural-structure-of-the-rivers-in-konkan-changed
|website=Agrowon
|publisher=Sakal Media Group
|date=2023-06-15
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
गावात पारंपरिक [[जल]]स्रोत व [[जल]]व्यवस्थाचा मोठा वारसा आहे. यामध्ये:
* '''"बावोचा गोवंड"''' – [[शेती]]साठी महत्त्वाचा [[पाणी]]मार्ग, जिथून [[रहाट]] व कोळबाच्या साहाय्याने [[पाणी]] काढले जात असे.
* '''"बुडवणूकीची बाव"''' – महिलांसाठी खास रचना असलेली तिरकी [[विहीर]], जी रोपलावणीपूर्वी पाण्यासाठी उपयोगात आणली जात असे.
* '''वहाळे''' – म्हणजे नैसर्गिक ओहोळ; जसे की लेवाडी, बुचाची, रागरे, [[केळी]]ची, झारीची वळव. हे ओहोळ [[शेती]] व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरत.
ही पारंपरिक जलव्यवस्था शाश्वत [[शेती]] व ग्रामजीवनाचा मुख्य आधार होती. तथापि, आज हळूहळू ही व्यवस्था विस्मृतीत जात आहे, व तिच्या संवर्धनची गरज प्रकर्षाने जाणवते.
=== विपुल वन संपत्ती ===
खडीकोळवण गावात विपुल [[जैवविविधता]] असून, येथे आढळणाऱ्या वनसंपत्तीचे अनेक प्रकार आहेत:
* '''मोठे वृक्ष''' – [[आंबा]], [[फणस]], [[वड]], [[पिंपळ]], [[सागवान]], [[शिसव]], [[कळंब]], साधनेर, जांबा, सातीवन, भेला, ऐन, किंजल, चीर, पायर, आमन, हरड, करंबेला, म्होवट, कुंबया व [[बांबू]] इत्यादी. खडीकोळवण परिसरातील वनसंपदेमध्ये [[बांबू]] प्रजातींचाही समावेश होतो. [[कोकण]] प्रदेशातील मांगा [[बांबू]] (''Dendrocalamus stocksii'') हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा [[बांबू]] मानला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात या प्रजातीवर ''Cyrtotrachelus'' वंशातील [[बांबू]] भुंग्याचा (Bamboo Weevil) प्रादुर्भाव नोंदविण्यात आला आहे.
* उत्तर पश्चिम घाट व कोकण प्रदेशात आढळणाऱ्या काही स्थानिक वृक्षप्रजातींना ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देरडे येथे सापडलेल्या प्राचीन लाकडी होडीच्या अभ्यासात Bridelia retusa (असन) या वृक्षाच्या लाकडाचा वापर होडी बांधणीसाठी झाल्याचे आढळून आले आहे.<ref>{{Cite journal
|last1=Marathe
|first1=Ashok
|last2=Shashikala
|first2=S.
|last3=Rao
|first3=R. Vijendra
|title=A unique example of a wooden boat of Bridelia retusa in ancient India entrapped in the Holocene sediments at Derde, Ratnagiri Coast, Maharashtra
|journal=Current Science
|volume=99
|issue=9
|pages=1271–1274
|year=2010
}}</ref>
* '''पक्षी''' – [[मोर]], [[पोपट]], [[कबुतर]], कवडा, लाव्हा, [[धनेश]], सुतारपक्षी, [[घार]], रानकोंबडी, [[सुगरण]], किकेर्डी, [[चिमणी]] इत्यादी. या गावाच्या [[जंगल]]ात अजूनही अनेक दुर्मिळ [[वनस्पती]] व [[प्राणी]] आढळतात, ज्यांची नावेही स्थानिकांना अपरिचित आहेत.खडीकोळवण परिसर हा उत्तर पश्चिम घाट (Northern Western Ghats)खडीकोळवण परिसर हा कोकण व उत्तर पश्चिम घाट जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशातील विविध अधिवासांमध्ये सूक्ष्मजीव, शैवाल आणि इतर जैविक घटकांची समृद्ध विविधता आढळते. २०२५ मधील एका संशोधनात कोकण प्रदेशातून सायनोबॅक्टेरियाच्या अनेक नवीन प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.<ref>{{Cite journal
|last1=Pant
|first1=Harsh
|last2=Kumar
|first2=Naresh
|last3=Pal
|first3=Sagarika
|last4=Singh
|first4=Prashant
|title=Exploring cyanobacteria from diverse habitats of the Konkan region of India, unveiling novel species of the genera Desikacharya, Pseudoaliinostoc, and Chlorogloeopsis using a polyphasic approach
|journal=Journal of Phycology
|volume=61
|issue=1
|pages=194–217
|year=2025
|doi=10.1111/jpy.13542
}}</ref>.
* खडीकोळवण व परिसरातील कोकण पट्ट्यात आंबा, काजू, भात आणि नाचणी ही प्रमुख पिके घेतली जातात. रत्नागिरी जिल्हा विशेषतः हापूस आंबा (Alphonso Mango) उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या पिकाच्या उत्पादनक्षमतेसाठी माती व पानांतील पोषणद्रव्यांचे संतुलन महत्त्वाचे मानले जाते.
* '''बेटे (झुडुपे)''' – असोल, धावसड, निगड, कुडा, चितरंगा, [[बांबू]], वाकेरी, बगोली इत्यादी.
* '''औषधी वनस्पती''' – सापधनी, वाकेरी, [[ओवी]], घनसरी, [[मुरुडशेंग]], देवनल, [[हळद]], [[तांबडा]], काजरा, [[निवडुंग]], पांगला, [[अडुळसा]] इत्यादी.
* '''रानमेवा''' – [[आंबा]], [[फणस]], [[करवंद]], [[काजू]], [[जांभूळ]], आटके, [[तोरणे]], [[उंबर]], कण्हेरी, चिकण्या इत्यादी.
* '''रानभाज्या''' – [[टाकळा]], कवला, [[कुर्डू]], [[भारंग]], थरंबरे, फोडशी, काटले, कुडा, [[अळू]], [[शेवरी]], घोरकण, चायनीज घोरकण, [[सुरण]], करंडा, रताळी, नागरी फळे, [[काकडी]], [[भोपळा]], पावटा, [[शेवगा]] पाला, [[चवळी]], रताळी पानं, [[पडवळ]], [[दोडका]], [[कारली]], [[वांगी]], [[मिरची]], [[भेंडी]], [[टोमॅटो]] इत्यादी.
* '''कंदमुळे''' – कनग, टका, [[रताळे]], घोरकंद, लोकरी, भिरंबोले, [[सुरण]] इत्यादी.
* '''मासे''' – [[मलाया]], पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
* '''पाळीव प्राणी''' – [[गाय]], [[बैल]], [[म्हैस]], बकरा, [[शेळी]], [[कुत्रा]], [[मांजर]]
* '''जंगली प्राणी''' – [[वाघ]], [[बिबट्या]], भेकरे, [[रानडुक्कर]], [[हरीण]], [[कोल्हा]], गवारेडा, [[सांबर]], [[साळिंदर]], [[पिसोरी]], [[माकड]], [[ससा]], [[घोरपड]], खवल्यामांजर इत्यादी. जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशातील वनसंपदा, वृक्षवैविध्य आणि नैसर्गिक अधिवास जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात. उत्तर पश्चिम घाटातील जंगले ही संरक्षित क्षेत्रे, देवराया आणि खाजगी वनांच्या स्वरूपात विविध प्रकारे टिकून आहेत.<ref>{{Cite journal
|last1=Shigwan
|first1=B.K.
|last2=Kulkarni
|first2=A.
|last3=Smrithy
|first3=V.
|last4=Datar
|first4=M.N.
|title=An overview of tree ecology and forest studies in the Northern Western Ghats of India
|journal=iForest - Biogeosciences and Forestry
|volume=17
|issue=4
|pages=213–223
|year=2024
}}</ref>
=== पश्चिम घाट इको-संवेदनशील क्षेत्रात समावेश ===
खडीकोळवण हे महाराष्ट्र राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव असून त्याचा परिसर पश्चिम घाटाच्या जैवविविधता पट्ट्याचा भाग मानला जातो. [[भारत सरकार]]च्या पर्यावरण, वन आणि [[हवामान]] बदल मंत्रालयाने २०१४ साली प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार खडीकोळवण गावाचा समावेश [[पश्चिम घाट]] इको-संवेदनशील क्षेत्र (Western Ghats Ecologically Sensitive Area – ESA) मध्ये करण्यात आला होता. या अधिसूचनेनुसार [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर]], [[चिपळूण]] आणि [[राजापूर]] तालुक्यांतील अनेक गावे इको-संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली होती.<ref>{{Cite web |title=Western Ghats: ESA Draft Notification 2014 |url=https://moef.gov.in/wp-content/uploads/2018/04/Draft-notification-WG-ESA-2014.pdf |publisher=Ministry of Environment, Forest and Climate Change |date=2014-03-10 |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण परिसर हा उत्तर पश्चिम घाट (Northern Western Ghats) जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशात विविध प्रकारची [[वनस्पती]], वृक्षप्रजाती व [[वन्यजीव]] आढळतात. उत्तर पश्चिम घाटातील वनपरिसंस्था जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते.<ref>{{Cite journal
|last=Shigwan
|first=Bhushan K.
|title=An overview of tree ecology and forest studies in the Northern Western Ghats of India
|journal=iForest
|year=2024
}}</ref>
या क्षेत्रात जैवविविधतेचे संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या उद्देशाने खाणकाम, मोठे औद्योगिक प्रकल्प, [[थर्मल पॉवर]] प्रकल्प तसेच पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या काही विकासकामांवर निर्बंध प्रस्तावित करण्यात आले होते. पर्यावरणपूरक शेती, शाश्वत विकास आणि जैवविविधता-अनुकूल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats Biodiversity and Land Use
|url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape
|website=CEE India – Eco Tales
|publisher=Centre for Environment Education
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
या अधिसूचनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, [[शेतकरी]] आणि लोकप्रतिनिधींनी [[शेती]], घरबांधणी आणि विकासकामांवरील संभाव्य निर्बंधांबाबत चिंता व्यक्त केली होती. दुसरीकडे, पर्यावरण अभ्यासकांनी पश्चिम घाटातील वनसंपदा, जैवविविधता आणि जलस्रोतांच्या संरक्षणासाठी अशा उपाययोजनांचे समर्थन केले आहे. पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकास यामधील संतुलन राखण्यासाठी स्थानिक समुदायांचा सहभाग आणि सुसंवाद आवश्यक असल्याचे मत विविध अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats ESA Opposition: Local Voices
|url=https://www.downtoearth.org.in/news/western-ghats-esa-local-protests-50023
|website=Down To Earth
|publisher=Centre for Science and Environment
|date=2015-09-14
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
=== गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा ===
२०१४ मध्ये खडीकोळवण गावात [[भू-वैज्ञानिक]] उत्खननादरम्यान सुमारे १००० मीटर खोलवर गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा सापडला.<ref>{{Cite news
|title=कोकणात पर्यटकांसाठी गंधकयुक्त गरम पाण्याचा पर्याय
|url=https://www.esakal.com/kokan/kokan-hot-spring-tourism-option-trying-people-kokan-marathi-news-425308
|work=सकाळ
|publisher=Sakal Media Group
|date=2021-06-30
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
कोकण प्रदेशात भूगर्भीय हालचाली, भेगा आणि उष्णजल (hydrothermal) घटना यांचा परस्परसंबंध असल्याचे काही भूगर्भशास्त्रीय अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आले आहे.<ref>{{Cite journal
|last1=Thigale
|first1=S. S.
|last2=Umrikar
|first2=Bhavana
|title=Disastrous landslide episode of July 2005 in the Konkan plain of Maharashtra, India with special reference to tectonic control and hydrothermal anomaly
|journal=Current Science
|volume=92
|issue=3
|pages=383–385
|year=2007
}}</ref>
या झऱ्यातील [[पाणी]] तापमानाने अधिक असल्यामुळे ते पिण्यायोग्य अथवा [[शेती]]साठी उपयुक्त नसले तरी स्थानिकांच्या मते, त्वचारोगांवर उपयुक्त असल्याचे अनुभवले गेले आहे. उत्खननादरम्यान पिवळ्या गंधकाचे हजारो टन साठेही या भागात आढळून आले. या घटनेमुळे गावातील [[भूजल]] पातळीतही सकारात्मक वाढ झाल्याचे स्थानिक निरीक्षण आहे.<ref>{{Cite news
|title=खडीकोळवण : गरम पाण्याच्या झऱ्यामुळे पर्यटकांचा ओघ
|url=https://www.lokmat.com/ratnagiri/borewell-hot-water-attraction-tourists-a703
|work=लोकमत
|publisher=Lokmat Media Pvt. Ltd.
|date=2023-12-18
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
हा झरा भविष्यात पर्यटन व वैद्यकीय (wellness tourism) दृष्टिकोनातून विकसित करण्यास उपयुक्त असा नैसर्गिक स्रोत मानला जातो. गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे संपूर्ण भारतात दुर्मिळ आहेत, आणि त्यांचा वापर नैसर्गिक उपचार केंद्रांमध्ये केला जातो. त्यामुळे खडीकोळवणचा झरा भविष्यातील पर्यावरणपूरक आणि आरोग्यकेंद्रित पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
== लोकसंख्या व सामाजिक जीवन ==
=== लोकसंख्या व सामाजिक रचना ===
२०११ च्या [[भारत सरकार]]च्या [[जनगणना]] अहवालानुसार, खडीकोळवण गावाची एकूण [[लोकसंख्या]] ३४४ असून, गावात ११८ घरे आहेत. साक्षरतेचा दर ६३.२४% इतका आहे.<ref>{{cite web
|title=Khadi Kolvan Village
|url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|website=MapsOfIndia
|publisher=Compare Infobase Limited
|access-date=2025-07-27
|language=en
}}</ref>
गावात प्रामुख्याने [[कुणबी]] आणि [[बौद्ध]] समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण सहा वाड्या/वस्त्या आहेत. यापैकी काही भाग सध्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून [[पश्चिम घाट]] इको-संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट झाले आहेत.कोकण परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथील पारंपरिक जमिनीचा उपयोग पद्धती नैसर्गिक समतोल टिकवते, असे Centre for Environment Education च्या अहवालात नमूद आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats Biodiversity and Land Use
|url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape
|website=Centre for Environment Education
|publisher=CEE India
|access-date=2025-07-25
}}</ref>
== लोकजीवन ==
=== सामाजिक ===
* खडीकोळवण गावाचा [[इतिहास]] १६व्या शतकात सुरू होतो. [[सह्याद्री]]च्या कुशीत वसलेल्या या भागात कृषिप्रधान आणि अध्यात्मप्रधान जीवनशैली रुजली. गावात एका तपस्वी संताच्या माध्यमातून आध्यात्मिक चळवळीची सुरुवात झाली. त्यांनी भक्तीमार्ग, [[भजन]], [[कीर्तन]] आणि [[व्रत]] परंपरेची पायाभरणी केली. या परंपरेतून ‘प्रभू [[श्रीराम]]’ मंदिराची स्थापना झाली. यानंतर [[वारी]], [[महाशिवरात्र]], [[श्रावण]]मासातील [[ग्रंथ]]वाचन इ. उपक्रम नियमितपणे होऊ लागले.खडीकोळवण हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गाव असून ते रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येते.
* [[ब्रिटिश भारत|ब्रिटीश कालखंडात]] गावातील काही व्यक्तींनी ग्रामस्वराज्य आणि ग्रामीण [[न्याय]]व्यवस्थेचा पाया घातला. त्यांनी प्रशासनात [[शिस्त]], व्यायामप्रेमी वृत्ती आणि सामाजिक सहभाग वाढवून गावगाड्याचे सुयोग्य संचालन केले. [[पाटील]]पद आणि महालकरी जबाबदाऱ्यांमधून त्यांनी प्रभावी भूमिका पार पाडली.
* १९व्या व २०व्या शतकात गावातील नागरिकांनी [[शेती]], [[वन]]व्यवसाय आणि ग्रामपंचायतीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. [[लाकूड]], कडिपत्ता, [[करवंद]], [[वेत]] यांचे संकलन व विक्री करताना शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले. [[पूल]], नळपाणी योजना, [[सार्वजनिक]] विहिरी या सुविधा निर्माण करण्यातही सहभाग होता.
* गावाच्या सांस्कृतिक जीवनात [[नमन]], झांजगी, [[कीर्तन]], [[तमाशा]], [[अभंग]]गायन या पारंपरिक लोककलांचा समावेश आहे. स्त्रीवेशातील [[अभिनय]], झांजगीत सादरीकरण आणि लोककलांचे [[प्रशिक्षण]] ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. [[गोंधळ]], [[भजन]], [[सत्यनारायण पूजा]] अशा धार्मिक कार्यक्रमांत गावकऱ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे<ref>{{Cite book
|last=Joshi
|first=G. V.
|title=कोकणातील लोकपरंपरा आणि सण-उत्सव
|publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ
|location=मुंबई
|year=2009
|language=mr
}}</ref>
* गावामध्ये पारंपरिक सर्पदंश उपचारपद्धती, रानऔषधी ज्ञान आणि मंत्रोपचार यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा आहे. हे [[ज्ञान]] [[आजी]]-आजोबांकडून अरण्यातील अनुभवांच्या माध्यमातून हस्तांतरित झाले आहे. काही गावकऱ्यांनी या उपचारांनी अनेकांचे [[प्राण]] वाचवले आहेत.<ref>{{Cite book
|last=Deshpande
|first=M. V.
|title=Folk Healing Traditions in Konkan
|publisher=University of Pune
|location=Pune
|year=2011
|language=en
}}</ref>
* स्वातंत्र्योत्तर काळात गावातील युवकांनी [[भारतीय सैन्य]] दलात भरती होऊन देशसेवेसाठी योगदान दिले. त्यांनी १९७१ मधील [[भारत]]–[[पाकिस्तान]] युद्धात सहभाग घेऊन सेवा पदके मिळवली.<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – शाळा – अमृत महोत्सव वर्ष – स्मरणिका (२०२१–२२) |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf
|website=Wikimedia Commons
|publisher=जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडीकोळवण
|date=2022
|access-date=2025-07-25
|language=mr
|format=PDF
}}</ref> <ref>{{Cite web
|title=1971 India–Pakistan War
|url=https://www.britannica.com/event/1971-India-Pakistan-War
|website=Encyclopaedia Britannica
|publisher=Britannica, Inc.
|access-date=2025-07-25
}}</ref>
* ग्रामपंचायतीमार्फत [[शिक्षण]], [[आरोग्य]] व [[जल]]व्यवस्थापन क्षेत्रात विकासाचे प्रयत्न झाले. गावात [[सार्वजनिक]] [[शाळा]], [[पूल]] व [[रस्ते]] [[बांधकाम]] तसेच सांस्कृतिक मंडळांची स्थापना झाली. [[गणेशोत्सव]] मंडळ गावातील एकतेचे, सौहार्दाचे आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक बनले आहे.<ref>खडीकोळवण ग्रामपंचायत कार्यालय अभिलेख (2023), संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्हा</ref>
* आज गावाचा सामाजिक [[इतिहास]] हा सामुदायिक [[श्रम]], निःस्वार्थ सेवा, सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक प्रगल्भतेचा संगम मानला जातो. ही परंपरा आजही गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.
== सांस्कृतिक जीवनपद्धती ==
== सांस्कृतिक ==
* हे गाव कोकणातील समृद्ध [[लोकसंगीत]] आणि पारंपरिक कलांच्या जतनासाठी ओळखले जाते.<ref>{{Cite web
|title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम
|url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations
|website=महाराष्ट्र टाइम्स
|publisher=The Times Group
|date=2022-08-14
|access-date=2025-07-25
}}</ref>
* येथे पारंपरिक [[नमन]], झांजगी, [[ताशा]] वादन, जाखडी [[नृत्य]], [[भजन]] आणि [[लावणी]] यांचा दीर्घ वारसा आहे.
* गावात [[शिवजयंती]], [[बौद्ध]] [[पौर्णिमा]], [[आंबेडकर जयंती]] यासारख्या [[सण]]ांची साजरी करण्याची परंपरा आहे. गावातील महिलांचा विविध सामाजिक समारंभांमधील सक्रिय सहभाग सांस्कृतिक परंपरांचा घटक आहे. झांजगी व [[ताशा]] वादन यांना गावात विशेष महत्त्व आहे. वाड्यावाड्यांमध्ये स्वतंत्र वाजंत्री पथके असून, [[ताशा]] वादनातील विशिष्ट [[ताल]], [[काठी नृत्य]], आणि सामूहिक सादरीकरणातून पारंपरिक सांस्कृतिक दर्शन होते.
* या [[कला]] धार्मिक [[उत्सव]], [[विवाह]] समारंभ, [[शिमगा]], [[गणेशोत्सव]], महालवस ([[पितृपक्ष]]) आणि [[दसरा]] अशा प्रसंगी विशेषत्वाने सादर केल्या जातात. 'कलगी/शक्तीवाले' परंपरा ही गावातील भक्तिपर उपासनेचा भाग असून, ती दशकानुदशके टिकून आहे.
* गावात [[वारकरी]] संप्रदायाचा प्रभाव आहे. [[प्रवचन]], [[भजन]], [[ग्रंथ]]वाचन, [[वारी]], आणि [[कीर्तन]] यांची परंपरा आजही दृढ आहे. [[श्रावण]] महिन्यातील [[भजन]] सप्ताह, [[महाशिवरात्र]] उत्सव, [[अभंग]] [[गायन]], साप्ताहिक [[कीर्तन]] यांमुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. [[ढोलकी]], [[झांज]] आणि तालवाद्यांच्या सहाय्याने [[नृत्य]] आणि गीते सादर केली जातात.
* गावात [[सार्वजनिक गणेशोत्सव]]ाची सुरुवात १९९९ साली झाली. स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन "गर्जना मित्र मंडळ" स्थापन केले.ही संस्था गावातील पहिली सार्वजनिक सांस्कृतिक संघटना ठरली. मंडळाच्या वतीने पहिला [[सार्वजनिक गणेशोत्सव]] साजरा करण्यात आला, जो तालुक्यातील पहिल्या काही सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक होता. या उत्सवात [[सत्यनारायण पूजा]], [[अभिषेक]], [[आरती]], [[भजन]], [[अभंग]]वाणी, [[फुगडी]] आणि [[नृत्य]] सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
* मंडळाच्या माध्यमातून गावात सामाजिक ऐक्य, संस्कृती संवर्धन आणि युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. हे मंडळ आजही गावातील एक महत्त्वाची सामाजिक-सांस्कृतिक [[संस्था]] म्हणून कार्यरत आहे. गावातील सांस्कृतिक जीवनात [[नमन]], जाखडी, [[भजन]], [[फुगडी]], [[पालखी]] [[नृत्य]] यांसारखे मनोरंजनपर कार्यक्रम महत्त्वाचे मानले जातात. गावात [[वारकरी संप्रदाय]] मंडळ, [[भजन]] मंडळ आणि विविध युवा मंडळे कार्यरत आहेत.
== जीवनपद्धती ==
* '''घरे''' – खडीकोळवण गावात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे उतरत्या छपराची, जांभ्या दगडाची कौलारू घरे आढळतात. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरे, शेतीपूरक वाडे, आणि ओढ्यांजवळील निवास आढळत होते.
* '''[[व्यवसाय]]''' – गावातील मुख्य व्यवसाय [[शेती]] असून, पशुपालन आणि [[कुक्कुटपालन]] हे जोडधंदे म्हणून प्रचलित आहेत.
* '''पिके''' – शेतीमध्ये [[भात]] हे मुख्य पीक आहे. त्यासोबत [[नाचणी]], [[वरी]], [[तीळ]] यांसारखी जोडपीके घेतली जातात. याशिवाय [[पाले]]भाज्याची लागवड देखील केली जाते.
* '''[[आहार]]''' – [[तांदूळ]] हे प्रमुख पीक असल्यामुळे येथील आहारात [[भात]] आणि तांदळाची [[भाकरी]] प्रमुख आहे. याशिवाय [[डाळ]], [[भाजी]] आणि [[मांसाहारी]] पदार्थ यांचाही समावेश आहारात आढळतो.
* '''[[पोशाख]]''' – गावातील पुरुष व मुले शर्ट व पँट परिधान करतात, तर स्त्रिया [[साडी]], [[चोळी]] आणि मुली [[पंजाबी]] ड्रेस परिधान करतात.
* '''[[भाषा]]''' – येथील लोक प्रामुख्याने [[मराठी]] आणि [[कोकणी]]-संगमेश्वरी बोली[[भाषा]] बोलतात.
* '''वाड्या/वस्त्या''' – गावात प्रमुख वाड्यांमध्ये वरची रिंगण घोलम वाडी, खालची घोलम वाडी, [[खाडेवाडी]], [[रामवाडी]], आणि [[बौद्ध]]वाडी यांचा समावेश होतो.<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – शाळा – अमृत महोत्सव वर्ष – स्मरणिका (२०२१–२२). |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf
|website=Wikimedia Commons
|publisher=जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडीकोळवण
|date=2022
|access-date=2025-07-25
|language=mr
|format=PDF
}}</ref>
* '''गावचे प्रशासन''' – प्रत्येक वाडीतील प्रमुख व्यक्ती धार्मिक विधींचे आयोजन, खाजगी कार्यक्रम (उदा. [[विवाह]], [[मंगलकार्य, [[अंत्यसंस्कार]]) व्यवस्थित पार पाडणे, आणि गावातील लहान-मोठ्या वादविवादांचे सामूहिक निर्णयाने निराकरण करण्याचे कार्य पार पाडतात.
== शिक्षण व नागरी सुविधा ==
=== जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळा ===
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळेची स्थापना १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. शाळेने गावातील प्राथमिक शिक्षणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
२०२१ मध्ये शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांचा समारंभ शासन नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, लेझीम आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमादरम्यान शाळेच्या कार्यकिर्दीचा आढावा घेणारी एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>
=== उपक्रम, वैशिष्ट्ये आणि अडचणी ===
* कोविड लॉकडाऊन कालावधीत, शिक्षकांनी भिंतींवर शैक्षणिक भित्तीचित्रे रेखाटली.
* स्मरणिकेत माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, लेख आणि शाळेचा इतिहास समाविष्ट केला गेला.
* शाळेच्या शिक्षकांचे योगदान व नेतृत्व उल्लेखनीय आहे.
'''''अडचण'''''
गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शेजारील गावांत जावे लागते, जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अडथळा ठरतो.
=== नागरी सुविधा ===
खडीकोळवण गावात राष्ट्रीयीकृत '''[[बँक ऑफ इंडिया]]''' ची शाखा कार्यरत आहे. ही शाखा [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[रत्नागिरी]] शाखा असून, किसान, दुग्धव्यवसाय, [[विहीर]] खोदणे, शेळ्या–मेंढ्यांचे पालन, किराणा दुकान आणि विविध सेवा उद्योगांना [[कर्ज]] व वित्तपुरवठा करते.गावाजवळील बँक व्यवहार रत्नागिरी येथील Bank of India शाखेद्वारे पार पडतात, जिचा IFSC कोड BKID0001400 आहे<ref>{{Cite web
|title=Bank of India Ratnagiri Branch IFSC Code BKID0001400|url=https://economictimes.indiatimes.com/wealth/ifsccode/bank-bank-of-india,state-maharashtra,district-ratnagiri,branch-ratnagiri,ifsccode-BKID0001400.cms
|website=The Economic Times
|publisher=Times Internet
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[ग्रामपंचायत]]''' खडीकोळवण ग्रामपंचायत ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.<ref>{{Cite web
|url=https://rdd.maharashtra.gov.in/
|title=ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन
|website=rdd.maharashtra.gov.in
|publisher=महाराष्ट्र शासन
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''तलाठी कार्यालय''' – खडीकोळवण व [[ओझरे]] गाव मिळून एक तलाठी कार्यालय आहे. तलाठी सजा हे कार्यालयाचे काम पाहतात.
* '''टपाल कार्यालय''' – गावाचे टपाल कार्यालय [[ओझरे]] गावात आहे.
* '''[[पोलीस]] ठाणे''' – खडीकोळवण गाव [[मुर्शी]] व [[साखरपा]] पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत येतो. [[पोलीस पाटील]] गावपातळीवर काम पाहतात.
* '''[[पंचायत समिती]]''' – खडीकोळवण गाव [[संगमेश्वर]] पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येतो. कार्यालय [[देवरुख]] येथे आहे.
* '''[[जिल्हा परिषद]]''' – हा गाव [[रत्नागिरी]] जिल्हा परिषदच्या [[संगमेश्वर]] गटांतर्गत येतो.
* '''विधानसभा मतदारसंघ''' – खडीकोळवण [[चिपळूण विधानसभा मतदारसंघ]] अंतर्गत येतो.<ref>{{Cite web
|title=General Elections to State Legislative Assembly 2019 – Constituency Details
|url=https://ceo.maharashtra.gov.in
|publisher=Chief Electoral Officer, Maharashtra
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
=== तंटामुक्त गाव अभियान ===
खडीकोळवण ग्रामपंचायत [[महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान]] (Mahatma Gandhi Dispute-Free Village Mission) राबवते. महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २००७ रोजी ही योजना सुरू केली; उद्देश गावांतील किरकोळ वाद स्थानिक पातळीवरच संवाद आणि सामोपचारातून सोडवणे, न्यायालयीन खर्च व वेळ वाचवणे, तसेच सामाजिक सलोखा वाढवणे हा आहे.
== दळणवळण व परिवहन ==
'''खडीकोळवण''' गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असून, येथे प्रवेशासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत:
* [[साखरपा]] – खडीकोळवण (कलकदरा मार्गे)
* [[देवरुख]] – खडीकोळवण ([[बामणोली]] मार्गे)
[[रत्नागिरी]]–[[कोल्हापूर]] महामार्गावर [[साखरपा]] हे महत्त्वाचे [[बाजारपेठ]] केंद्र आहे. प्रारंभी प्रतिदिन तीन वेळा [[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ|एस.टी.]] सेवा [[साखरपा]]–खडीकोळवण मार्गावर चालवली जात होती. सध्या ही सेवा [[साखरपा]]–[[बामणोली]]–खडीकोळवण मार्गावर चालू आहे.
[[कोकण रेल्वे]]वरील [[संगमेश्वर रोड]] स्थानक हे खडीकोळवणपासून सुमारे २३ किमी अंतरावर आहे. येथून [[देवरुख]] बसस्थानकापर्यंत पोहोचल्यावर, खडीकोळवण गावासाठी आणखी २३ किमी प्रवास करावा लागतो. या प्रवासास साधारणतः ४५ मिनिटे ते १ तास लागतो.
[[साखरपा]] ते खडीकोळवण हे अंतर देखील सुमारे २३ किमी असून प्रवासाचा कालावधी ४५ मिनिटांच्या आसपास असतो.
सन १९८५ मध्ये खडीकोळवण गावात थेट एस.टी. सेवा सुरू करण्यात आली, ज्यामुळे गावाच्या संपर्क सुविधेत लक्षणीय सुधारणा झाली.<ref name="transport">MSRTC स्थानिक सेवा अभिलेख (प्रादेशिक कार्यालय, रत्नागिरी)</ref>
=== एस.टी. मार्ग व परिवहन ===
खडीकोळवण गाव [[कोकण रेल्वे]] मार्गाशी थेट जोडलेले नसून, प्रवासासाठी जवळील रेल्वे स्थानके खालीलप्रमाणे आहेत:
* '''[[संगमेश्वर रोड]] रेल्वे स्थानक''' – गावापासून सुमारे ३० किमी अंतरावर
* '''[[रत्नागिरी]] रेल्वे स्थानक''' – सुमारे ४५ किमी अंतरावर
गावापर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक परिवहन (एस.टी. बस) मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
* '''[[संगमेश्वर]] ⇌ [[देवरुख]]''' – सुमारे १४ किमी; प्रवास वेळ ~२० मिनिटे <ref>{{Cite web
|title=Distance from Sangameshwar to Devrukh
|url=https://www.rome2rio.com/s/Sangmeshwar/Devrukh
|website=Rome2Rio
|publisher=Rome2Rio Pty Ltd
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[रत्नागिरी]] ⇌ [[देवरुख]]''' – अंदाजे ३८ किमी; प्रवास वेळ ~४५ मिनिटे <ref>{{Cite web
|title=Distance from Devrukh to Ratnagiri
|url=https://www.rome2rio.com/s/Devrukh/Ratnagiri
|website=Rome2Rio
|publisher=Rome2Rio Pty Ltd
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[देवरुख]] ⇌ खडीकोळवण''' – खडीकोळवण गाव देवृखपासून अंदाजे १५ किमी अंतरावर असून संगमेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे.{{Cite web
|title=Khadi Kolvan distance from Devrukh
|url=https://www.nisargramyakonkan.com/khadi-kolvan-sangameshwar-ratnagiri-maharashtra-india/
|website=Nisar Gramyakonkan
|publisher=Nisar Gramyakonkan Team
|access-date=2025-07-25
|language=mr
}}
* '''[[देवरुख]] ⇌ [[साखरपा]]''' – अंदाजे १६ किमी; प्रवास वेळ ~२२ मिनिटे<ref>{{Cite web
|title=Distance from Devrukh to Sakharpa
|url=https://www.distancesfrom.com/distance-from-Devrukh-to-Sakharpa/DistanceHistory/15530647.aspx
|website=DistancesFrom.com
|language=en
|access-date=2025-07-25
}}
खडीकोळवण गावाला पोहोचण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मार्ग देवृख जवळून जातो. Devrukh ते Sakharpa हे अंतर अंदाजे १६ किमी आहे, ज्यासाठी बस किंवा गाडीने सुमारे २५ मिनिटांचा प्रवास लागतो.{{Cite web
|title=Distance from Devrukh to Sakharpa
|url=https://www.distancesfrom.com/distance-from-Devrukh-to-Sakharpa/DistanceHistory/15530647.aspx
|website=DistancesFrom.com
|language=en
|access-date=2025-07-25
}}</ref>
''गावासाठी प्रमुख आगार – [[देवरुख]] एस.टी. आगार असून येथून खडीकोळवणसाठी मर्यादित पण नियमित बस सेवा उपलब्ध आहे.''
=== रस्ते विकास - चौपदरीकरण ===
[[खडीकोळवण]] गावातून पुढे [[मार्लेश्वर]] (तालुका [[संगमेश्वर]], जिल्हा रत्नागिरी) येथे जाणाऱ्या मुख्य जिल्हा रस्त्याचे चारपदरी रुंदीकरण काम प्रस्तावित असून त्यास जिल्हाधिकारी कार्यालय, [[रत्नागिरी]] यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.
[[जिल्हाधिकारी]] कार्यालयाच्या (सुसंयोजन समन्वय शाखा) दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजीच्या अधिकृत पत्रानुसार, निवावे – [[ओझरे]] बुद्रुक – [[खडीकोळवण]] – [[बामणोली]] – निवे – [[मार्लेश्वर]] या मार्गाचे चौपदरीकरण करून आधुनिक रस्ते पायाभूत सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक [[शेतकरी]], [[विद्यार्थी]] तसेच भाविक नागरिकांना मोठा लाभ होणार असून परिसरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होईल. तसेच [[पर्यटन]]दृष्ट्या महत्त्वाच्या [[मार्लेश्वर]] मंदिरापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करून रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम एकाच टप्प्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.<ref>
District Collector Office, Ratnagiri.
"Nivave–Ozhare Budruk–Khadikolvan–Bamnoli–Nive–Marleshwar Road Four-Laning".
Dated: 19 December 2025.
Signed by Jivan Desai, Deputy Collector (Land Acquisition), District Collector Office, Ratnagiri.
[https://archive.org/details/20260109_20260109_1419 Official archived PDF].
</ref>
== धार्मिक व सांस्कृतिक वारसा ==
=== प्रमुख देवस्थाने ===
गावात अनेक पारंपरिक आणि श्रद्धास्थानी देवस्थाने आहेत: -
खडीकोळवण गावातील अनेक कुटुंबांची कुलदेवता [[काळाम्मादेवी उदगिरी]] आहे.
* '''श्री देव गांगेश्वर मंदिर''' – ग्रामदैवत; येथे स्वयंभू [[शिवलिंग]] असून [[महाशिवरात्र]]ीला विशेष पूजन व उत्सव साजरे होतात.
* '''अत्रल देवी मंदिर''' – गावाच्या वेशीवर वसलेले; नवसाला पावणारी स्थानिक देवी.
* '''ठोंगळ देवी मंदिर''' – गावाच्या सीमारेषेवर; सीमासंरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
* '''श्रीराम मंदिर''' – गावाच्या मध्यवर्ती भागात वसलेले; धार्मिक सणांचे केंद्रस्थान.
=== धार्मिक उत्सव ===
खडीकोळवण गावात विविध [[सण]] व [[उत्सव]] पारंपरिक, धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जातात:
* [[रामनवमी]], [[हनुमान जयंती]], अत्रल देवी उत्सव, [[गोंधळ]], [[वटपौर्णिमा]], [[नागपंचमी]]
* [[गोकुळाष्टमी]], [[नवरात्र]], [[दसरा]], [[दिवाळी]], [[तुळशी विवाह]]
* [[गणेशोत्सव]] (गौर गणपती), [[शिमगा]], [[बैलपोळा]], [[मकर संक्रांत]]
* [[महाशिवरात्र]], [[देव दिवाळी]], जागर इत्यादी
या सणांदरम्यान गावातील विविध वाड्यांतर्फे एकत्र पूजन, गोंधळ, [[भजन]], पारंपरिक वादन-नृत्य अशा कार्यक्रमांचे आयोजन होते. या परंपरा गावातील धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा यांचे संरक्षण करतात. गावात ग्रामदेवतेची पूजा, वार्षिक जत्रा आणि पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. देवस्थान परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम होतात<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – ग्रामदेवता व उत्सव
|url=https://example.org/devsthan-khadikolvan
|website=कोकण संस्कृती वेब पोर्टल
|publisher=Ratnagiri District Cultural Office
|date=2023-03-10
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
=== सण व उत्सव ===
खडीकोळवण गावात पारंपरिक पद्धतीने विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. हे उत्सव धार्मिक आस्था, सामाजिक एकत्रता आणि स्थानिक परंपरांचा भाग आहेत.
* '''[[होळी]]''' – फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पंचमीपासून एकादशीपर्यंत 'फाग' साजरा केला जातो. द्वादशीला 'जांगलं होळी' व पौर्णिमेला 'होम' विधी होतो. खडीकोळवणसारख्या कोकणातील गावांमध्ये पालखी नृत्याची पारंपरिक परंपरा आजही जपली गेली आहे. ग्रामदेवतेची पालखी गावात घराघरांत जाते, आणि संपूर्ण गावात उत्सवाचा माहोल निर्माण होतो.<ref>{{Cite web
|title=कोकणातील अनोखी पालखी परंपरा; घराघरांत देवाचे आगमन
|url=https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html
|website=TV9 Marathi
|publisher=TV9 नेटवर्क
|date=2024-04-11
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''[[शिमगा]]''' – खडीकोळवण गावात आजही कोकणातील पारंपरिक गावगाडा व्यवस्थेत मानपान चालीरीतींचे पालन केले जाते, विशेषतः शेतीसंबंधी समारंभ व सामाजिक निर्णयप्रक्रियांमध्ये. फाल्गुन पौर्णिमेला गावदेवतांना रूपे लावून पालखी गावातील प्रत्येक घराच्या भेटीला जाते. या परंपरेत भक्ती, श्रद्धा आणि कलात्मकता यांचा संगम पाहायला मिळतो.<ref>{{Cite web
|title=गावगाडा आणि मानपान चालीरीती
|url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/
|website=दैनिक प्रहार
|publisher=Prahaar Media Group
|date=2022-07-24
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''जागर''' – श्रावण शुद्ध त्रयोदशीला देवांना 'पोवते' (रक्षासूत्र) घालून जागरण केले जाते. यात धार्मिक गाणी, गोंधळ आणि लोकनाट्य स्वरूपाचे सादरीकरण होते.
* '''[[देव दिवाळी]]''' – या दिवशी देवाच्या कळसावर सजावट केली जाते. तांदळाच्या पिठाचे दिवे प्रज्वलित केले जातात आणि पारंपरिक प्रार्थना केली जाते – "इडा पिडा टळो, बळीचं राज्य चांगभलं".
* '''कौली जत्रा''' – पौष पौर्णिमेपूर्वीच्या शुक्रवारी गावदेवीकडून शेतीस प्रारंभ करण्याचा 'कौल' घेतला जातो. देवीला "राखण" दिली जाते आणि त्यानंतरच 'कवळ' तोडण्यास सुरुवात होते.
* '''पालिक सोमवार''' – प्रत्येक मराठी महिन्याचा पहिला सोमवार गावदेवतांच्या नावाने पाळला जातो. या दिवशी कोणतीही शेतीकामे केली जात नाहीत, हा दिवस श्रद्धा व विश्रांतीसाठी राखीव असतो.
=== मिरगाची राखण – पारंपरिक शेतीरक्षण विधी ===
खडीकोळवण गावात मृग नक्षत्रात शेतीस प्रारंभ करताना ग्रामदेवतेला नैवेद्य अर्पण करून 'मिरगाची राखण' केली जाते. यामध्ये पाण्याचा अखंड प्रवाह सुरू झाल्यावर देवतेला पहिली राखण अर्पण केली जाते. शेतकरी देवाकडे गाऱ्हाणे घालून पिकांची रक्षा व्हावी अशी प्रार्थना करतो. राखण म्हणजे उभ्या पिकांची दिवसरात्र निगराणी ठेवण्याची पारंपरिक पद्धत होय. महिलाही बी पेरणीपूर्वी माती समतल करून दीपळ फोडतात. हा विधी शेती, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीशी निगडित असून स्थानिक परंपरेत महत्त्वाचा मानला जातो.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== चित्रदालन ==
<gallery widths="250" heights="200">
File:खडीकोळवण देव गांगेश्वर ग्राम मंदीर.jpg
File:गांगेश्वर समोर नतमस्तक नंदी.jpg
File:ग्रामदेवता मंदिर गाभारा.jpg
File:कुलाचार.jpg
File:गांगेश्वर-शिव स्वयंभूःशिव लिंग.jpg
File:स्वयंभु देव गांगेश्वर.jpg
</gallery>
== हे देखील पहा ==
* [[काळाम्मादेवी उदगिरी]]
* [[संगमेश्वर]]
* [[रत्नागिरी जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:पश्चिम घाट]]
g51pshgkqrx0a8sgq97sjyzcs2d81hm
2690049
2690048
2026-06-19T13:02:27Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — लेखनभेद ([[सदस्य:KiranBOT II/typos#लेखनभेद|अधिक माहिती]])
2690049
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
| प्रकार = गाव, पर्यटन स्थळ
| स्थानिक_नाव = खडीकोळवण
| आकाशदेखावा_शीर्षक = खडीकोळवण गावात आपले स्वागत
| राज्य_नाव = महाराष्ट्र
| राज्य_जिल्हा = [[रत्नागिरी]]
| राज्य_तालुका = [[संगमेश्वर]]
| मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
| अक्षांश = 16.7578
| रेखांश = 73.6044
| नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
| क्षेत्रफळ_एकूण = 5.72
| क्षेत्रफळ_आकारमान = १७.३५ चौ.किमी
| क्षेत्रफळ_क्रमांक = 5
| क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = 2.5 किमी²
| उंची = ३७
| उंची_संदर्भ = ४१ मीटर
| हवामान = दमट, उष्णकटिबंधीय
| वर्षाव = ३८००
| तापमान_वार्षिक = 27
| तापमान_हिवाळा = 20
| तापमान_उन्हाळा = 35
| मुख्यालय = [[रत्नागिरी]]
| मोठे_शहर = [[रत्नागिरी]]
| मोठे_मेट्रो = [[देवरुख]]
| जवळचे_शहर = [[साखरपा]]
| प्रांत = कोकण
| विभाग = [[संगमेश्वर]]
| जिल्हा = [[रत्नागिरी]]
| लोकसंख्या_एकूण = ३४४
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_घनता = 480
| लिंग_गुणोत्तर = १२०५
| पीक = भात, नाचणी
| साक्षरता_पुरुष = ६३
| साक्षरता_स्त्री = ४७
| अधिकृत_भाषा = बाणकोटी, [[मराठी]]
| नेता_पद_१ = [[खासदार]]
| नेता_नाव_१ = [[विनायक राऊत]]
| संसदीय_मतदारसंघ = [[रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ]]
| नेता_पद_२ = [[आमदार]]
| नेता_नाव_२ = [[शेखर गोविंदराव निकम]]
| विधानसभा_मतदारसंघ = [[चिपळूण विधानसभा मतदारसंघ]]
| नेता_पद_३ = सरपंच
| नेता_नाव_३ = संतोष घोलम
| न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
| न्यायक्षेत्र_नाव_१ = [[रत्नागिरी]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तहसिल कार्यालय
| न्यायक्षेत्र_नाव_२ = [[देवरुख]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
| न्यायक्षेत्र_नाव_३ = [[देवरुख]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
| न्यायक्षेत्र_नाव_४ = [[साखरपा]]
| कोरे_शीर्षक_१ = [[कोकण रेल्वे]]
| कोरे_उत्तर_१ = [[संगमेश्वर]]
| एसटीडी_कोड = 02354
| पिन_कोड = 415802
| आरटीओ_कोड = MH 08
| दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
}}
[[File:खडीकोळवण.jpg|thumb|खडीकोळवण]]
'''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील दक्षिण [[कोकण]] भागातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील छोटे गाव आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान |url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref>
== भौगोलिक स्थान व नैसर्गिक वैशिष्ट्ये ==
=== भौगोलिक स्थान व भूविवरण ===
'''खडीकोळवण''' हे [[गाव]] १६.७५७८° उत्तर अक्षांश आणि ७३.६०४४° पूर्व रेखांश या निर्देशांकांवर, भारताच्या [[उत्तर गोलार्ध]]ातील [[पश्चिम]] किनाऱ्यावर वसलेले आहे. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्याच्या [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील [[कोकण]] पट्ट्यात हे गाव येते. भारताच्या [[दक्षिण-पश्चिम]] भागात हे गाव स्थित आहे.
गावाचे एकूण [[क्षेत्रफळ]] अंदाजे १७३४.९८ हेक्टर (सुमारे १७.३५ चौ. किमी) आहे. गावाची स्थापना सुमारे ३५० वर्षांपूर्वी झाल्याचे स्थानिक परंपरेनुसार मानले जाते.
[[सह्याद्री]] पर्वतरांगा पर्वतरांगातील [[चांदोली अभयारण्य]]ाजवळून उद्भवणारी [[बाव नदी]] खडीकोळवण गावातून वाहते. त्यामुळे हे गाव [[बाव नदी]]च्या तटावर वसलेले आहे.
[[खडीकोळवण]] हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव कोकण प्रदेशात स्थित असून सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात वसलेले आहे.
गावाच्या पश्चिमेस बामणोली, दक्षिणेस निवदे, पूर्वेस ओझरे तर उत्तर व ईशान्येस उदगीर (ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) ही गावे आहेत. गावाचा परिसर डोंगराळ, वनसमृद्ध आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध मानला जातो.
या प्रदेशाचा समावेश पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात होतो. परिसरात विविध प्रकारची वनसंपदा, जलस्रोत आणि जैवविविधता आढळते.
== जवळची गावे ==
* [[बामणोली]]
* [[ओझरे]]
* [[निनावे]]
* निवदे
=== हवामान ===
पावसाळ्यात येथे सरासरी ४०० ते ५०० सें.मी. पावसाचे प्रमाण असते आणि [[हवामान]] समशीतोष्ण राहते. पावसात [[बाव नदी]] धोक्याची पातळी गाठते.
हिवाळ्यात हवामान थंड असून, सकाळच्या वेळेस अनेकदा [[धुके]] पडते. उन्हाळ्यात मात्र हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[भात]] आणि [[नाचणी]] (नागली) शेती केली जाते.
=== नैसर्गिक संपत्ती ===
'''खडीकोळवण''' हे गाव [[सह्याद्री]]च्या कडेकपारीत वसलेले असून, त्याचा बहुतांश भाग घनदाट [[जंगल]]ांनी व्यापलेला आहे. त्यामुळे येथे दुर्मिळ औषधी [[वनस्पती]], पाने, [[फळे]] व [[फुले]] आढळतात. गावाच्या परिसरातून [[बाव नदी]]चा उगम होत असल्यामुळे भूर्पुष्ठाखाली [[जल]]पातळी तुलनेने उंच आहे आणि पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. गावात कधीही पाण्याच्या दुष्काळाची समस्या निर्माण झालेली नाही.<ref>{{Cite web
|title=कोकणातील नद्यांची नैसर्गिक रचना बदलली!
|url=https://agrowon.esakal.com/agriculture-latest-news/the-natural-structure-of-the-rivers-in-konkan-changed
|website=Agrowon
|publisher=Sakal Media Group
|date=2023-06-15
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
गावात पारंपरिक [[जल]]स्रोत व [[जल]]व्यवस्थाचा मोठा वारसा आहे. यामध्ये:
* '''"बावोचा गोवंड"''' – [[शेती]]साठी महत्त्वाचा [[पाणी]]मार्ग, जिथून [[रहाट]] व कोळबाच्या साहाय्याने [[पाणी]] काढले जात असे.
* '''"बुडवणूकीची बाव"''' – महिलांसाठी खास रचना असलेली तिरकी [[विहीर]], जी रोपलावणीपूर्वी पाण्यासाठी उपयोगात आणली जात असे.
* '''वहाळे''' – म्हणजे नैसर्गिक ओहोळ; जसे की लेवाडी, बुचाची, रागरे, [[केळी]]ची, झारीची वळव. हे ओहोळ [[शेती]] व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरत.
ही पारंपरिक जलव्यवस्था शाश्वत [[शेती]] व ग्रामजीवनाचा मुख्य आधार होती. तथापि, आज हळूहळू ही व्यवस्था विस्मृतीत जात आहे, व तिच्या संवर्धनची गरज प्रकर्षाने जाणवते.
=== विपुल वन संपत्ती ===
खडीकोळवण गावात विपुल [[जैवविविधता]] असून, येथे आढळणाऱ्या वनसंपत्तीचे अनेक प्रकार आहेत:
* '''मोठे वृक्ष''' – [[आंबा]], [[फणस]], [[वड]], [[पिंपळ]], [[सागवान]], [[शिसव]], [[कळंब]], साधनेर, जांबा, सातीवन, भेला, ऐन, किंजल, चीर, पायर, आमन, हरड, करंबेला, म्होवट, कुंबया व [[बांबू]] इत्यादी. खडीकोळवण परिसरातील वनसंपदेमध्ये [[बांबू]] प्रजातींचाही समावेश होतो. [[कोकण]] प्रदेशातील मांगा [[बांबू]] (''Dendrocalamus stocksii'') हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा [[बांबू]] मानला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात या प्रजातीवर ''Cyrtotrachelus'' वंशातील [[बांबू]] भुंग्याचा (Bamboo Weevil) प्रादुर्भाव नोंदविण्यात आला आहे.
* उत्तर पश्चिम घाट व कोकण प्रदेशात आढळणाऱ्या काही स्थानिक वृक्षप्रजातींना ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देरडे येथे सापडलेल्या प्राचीन लाकडी होडीच्या अभ्यासात Bridelia retusa (असन) या वृक्षाच्या लाकडाचा वापर होडी बांधणीसाठी झाल्याचे आढळून आले आहे.<ref>{{Cite journal
|last1=Marathe
|first1=Ashok
|last2=Shashikala
|first2=S.
|last3=Rao
|first3=R. Vijendra
|title=A unique example of a wooden boat of Bridelia retusa in ancient India entrapped in the Holocene sediments at Derde, Ratnagiri Coast, Maharashtra
|journal=Current Science
|volume=99
|issue=9
|pages=1271–1274
|year=2010
}}</ref>
* '''पक्षी''' – [[मोर]], [[पोपट]], [[कबुतर]], कवडा, लाव्हा, [[धनेश]], सुतारपक्षी, [[घार]], रानकोंबडी, [[सुगरण]], किकेर्डी, [[चिमणी]] इत्यादी. या गावाच्या [[जंगल]]ात अजूनही अनेक दुर्मिळ [[वनस्पती]] व [[प्राणी]] आढळतात, ज्यांची नावेही स्थानिकांना अपरिचित आहेत.खडीकोळवण परिसर हा उत्तर पश्चिम घाट (Northern Western Ghats)खडीकोळवण परिसर हा कोकण व उत्तर पश्चिम घाट जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशातील विविध अधिवासांमध्ये सूक्ष्मजीव, शैवाल आणि इतर जैविक घटकांची समृद्ध विविधता आढळते. २०२५ मधील एका संशोधनात कोकण प्रदेशातून सायनोबॅक्टेरियाच्या अनेक नवीन प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.<ref>{{Cite journal
|last1=Pant
|first1=Harsh
|last2=Kumar
|first2=Naresh
|last3=Pal
|first3=Sagarika
|last4=Singh
|first4=Prashant
|title=Exploring cyanobacteria from diverse habitats of the Konkan region of India, unveiling novel species of the genera Desikacharya, Pseudoaliinostoc, and Chlorogloeopsis using a polyphasic approach
|journal=Journal of Phycology
|volume=61
|issue=1
|pages=194–217
|year=2025
|doi=10.1111/jpy.13542
}}</ref>.
* खडीकोळवण व परिसरातील कोकण पट्ट्यात आंबा, काजू, भात आणि नाचणी ही प्रमुख पिके घेतली जातात. रत्नागिरी जिल्हा विशेषतः हापूस आंबा (Alphonso Mango) उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या पिकाच्या उत्पादनक्षमतेसाठी माती व पानांतील पोषणद्रव्यांचे संतुलन महत्त्वाचे मानले जाते.
* '''बेटे (झुडुपे)''' – असोल, धावसड, निगड, कुडा, चितरंगा, [[बांबू]], वाकेरी, बगोली इत्यादी.
* '''औषधी वनस्पती''' – सापधनी, वाकेरी, [[ओवी]], घनसरी, [[मुरुडशेंग]], देवनल, [[हळद]], [[तांबडा]], काजरा, [[निवडुंग]], पांगला, [[अडुळसा]] इत्यादी.
* '''रानमेवा''' – [[आंबा]], [[फणस]], [[करवंद]], [[काजू]], [[जांभूळ]], आटके, [[तोरणे]], [[उंबर]], कण्हेरी, चिकण्या इत्यादी.
* '''रानभाज्या''' – [[टाकळा]], कवला, [[कुर्डू]], [[भारंग]], थरंबरे, फोडशी, काटले, कुडा, [[अळू]], [[शेवरी]], घोरकण, चायनीज घोरकण, [[सुरण]], करंडा, रताळी, नागरी फळे, [[काकडी]], [[भोपळा]], पावटा, [[शेवगा]] पाला, [[चवळी]], रताळी पानं, [[पडवळ]], [[दोडका]], [[कारली]], [[वांगी]], [[मिरची]], [[भेंडी]], [[टोमॅटो]] इत्यादी.
* '''कंदमुळे''' – कनग, टका, [[रताळे]], घोरकंद, लोकरी, भिरंबोले, [[सुरण]] इत्यादी.
* '''मासे''' – [[मलाया]], पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
* '''पाळीव प्राणी''' – [[गाय]], [[बैल]], [[म्हैस]], बकरा, [[शेळी]], [[कुत्रा]], [[मांजर]]
* '''जंगली प्राणी''' – [[वाघ]], [[बिबट्या]], भेकरे, [[रानडुक्कर]], [[हरीण]], [[कोल्हा]], गवारेडा, [[सांबर]], [[साळिंदर]], [[पिसोरी]], [[माकड]], [[ससा]], [[घोरपड]], खवल्यामांजर इत्यादी. जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशातील वनसंपदा, वृक्षवैविध्य आणि नैसर्गिक अधिवास जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात. उत्तर पश्चिम घाटातील जंगले ही संरक्षित क्षेत्रे, देवराया आणि खाजगी वनांच्या स्वरूपात विविध प्रकारे टिकून आहेत.<ref>{{Cite journal
|last1=Shigwan
|first1=B.K.
|last2=Kulkarni
|first2=A.
|last3=Smrithy
|first3=V.
|last4=Datar
|first4=M.N.
|title=An overview of tree ecology and forest studies in the Northern Western Ghats of India
|journal=iForest - Biogeosciences and Forestry
|volume=17
|issue=4
|pages=213–223
|year=2024
}}</ref>
=== पश्चिम घाट इको-संवेदनशील क्षेत्रात समावेश ===
खडीकोळवण हे महाराष्ट्र राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव असून त्याचा परिसर पश्चिम घाटाच्या जैवविविधता पट्ट्याचा भाग मानला जातो. [[भारत सरकार]]च्या पर्यावरण, वन आणि [[हवामान]] बदल मंत्रालयाने २०१४ साली प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार खडीकोळवण गावाचा समावेश [[पश्चिम घाट]] इको-संवेदनशील क्षेत्र (Western Ghats Ecologically Sensitive Area – ESA) मध्ये करण्यात आला होता. या अधिसूचनेनुसार [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर]], [[चिपळूण]] आणि [[राजापूर]] तालुक्यांतील अनेक गावे इको-संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली होती.<ref>{{Cite web |title=Western Ghats: ESA Draft Notification 2014 |url=https://moef.gov.in/wp-content/uploads/2018/04/Draft-notification-WG-ESA-2014.pdf |publisher=Ministry of Environment, Forest and Climate Change |date=2014-03-10 |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण परिसर हा उत्तर पश्चिम घाट (Northern Western Ghats) जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशात विविध प्रकारची [[वनस्पती]], वृक्षप्रजाती व [[वन्यजीव]] आढळतात. उत्तर पश्चिम घाटातील वनपरिसंस्था जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते.<ref>{{Cite journal
|last=Shigwan
|first=Bhushan K.
|title=An overview of tree ecology and forest studies in the Northern Western Ghats of India
|journal=iForest
|year=2024
}}</ref>
या क्षेत्रात जैवविविधतेचे संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या उद्देशाने खाणकाम, मोठे औद्योगिक प्रकल्प, [[थर्मल पॉवर]] प्रकल्प तसेच पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या काही विकासकामांवर निर्बंध प्रस्तावित करण्यात आले होते. पर्यावरणपूरक शेती, शाश्वत विकास आणि जैवविविधता-अनुकूल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats Biodiversity and Land Use
|url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape
|website=CEE India – Eco Tales
|publisher=Centre for Environment Education
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
या अधिसूचनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, [[शेतकरी]] आणि लोकप्रतिनिधींनी [[शेती]], घरबांधणी आणि विकासकामांवरील संभाव्य निर्बंधांबाबत चिंता व्यक्त केली होती. दुसरीकडे, पर्यावरण अभ्यासकांनी पश्चिम घाटातील वनसंपदा, जैवविविधता आणि जलस्रोतांच्या संरक्षणासाठी अशा उपाययोजनांचे समर्थन केले आहे. पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकास यामधील संतुलन राखण्यासाठी स्थानिक समुदायांचा सहभाग आणि सुसंवाद आवश्यक असल्याचे मत विविध अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats ESA Opposition: Local Voices
|url=https://www.downtoearth.org.in/news/western-ghats-esa-local-protests-50023
|website=Down To Earth
|publisher=Centre for Science and Environment
|date=2015-09-14
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
=== गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा ===
२०१४ मध्ये खडीकोळवण गावात [[भू-वैज्ञानिक]] उत्खननादरम्यान सुमारे १००० मीटर खोलवर गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा सापडला.<ref>{{Cite news
|title=कोकणात पर्यटकांसाठी गंधकयुक्त गरम पाण्याचा पर्याय
|url=https://www.esakal.com/kokan/kokan-hot-spring-tourism-option-trying-people-kokan-marathi-news-425308
|work=सकाळ
|publisher=Sakal Media Group
|date=2021-06-30
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
कोकण प्रदेशात भूगर्भीय हालचाली, भेगा आणि उष्णजल (hydrothermal) घटना यांचा परस्परसंबंध असल्याचे काही भूगर्भशास्त्रीय अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आले आहे.<ref>{{Cite journal
|last1=Thigale
|first1=S. S.
|last2=Umrikar
|first2=Bhavana
|title=Disastrous landslide episode of July 2005 in the Konkan plain of Maharashtra, India with special reference to tectonic control and hydrothermal anomaly
|journal=Current Science
|volume=92
|issue=3
|pages=383–385
|year=2007
}}</ref>
या झऱ्यातील [[पाणी]] तापमानाने अधिक असल्यामुळे ते पिण्यायोग्य अथवा [[शेती]]साठी उपयुक्त नसले तरी स्थानिकांच्या मते, त्वचारोगांवर उपयुक्त असल्याचे अनुभवले गेले आहे. उत्खननादरम्यान पिवळ्या गंधकाचे हजारो टन साठेही या भागात आढळून आले. या घटनेमुळे गावातील [[भूजल]] पातळीतही सकारात्मक वाढ झाल्याचे स्थानिक निरीक्षण आहे.<ref>{{Cite news
|title=खडीकोळवण : गरम पाण्याच्या झऱ्यामुळे पर्यटकांचा ओघ
|url=https://www.lokmat.com/ratnagiri/borewell-hot-water-attraction-tourists-a703
|work=लोकमत
|publisher=Lokmat Media Pvt. Ltd.
|date=2023-12-18
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
हा झरा भविष्यात पर्यटन व वैद्यकीय (wellness tourism) दृष्टिकोनातून विकसित करण्यास उपयुक्त असा नैसर्गिक स्रोत मानला जातो. गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे संपूर्ण भारतात दुर्मिळ आहेत, आणि त्यांचा वापर नैसर्गिक उपचार केंद्रांमध्ये केला जातो. त्यामुळे खडीकोळवणचा झरा भविष्यातील पर्यावरणपूरक आणि आरोग्यकेंद्रित पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
== लोकसंख्या व सामाजिक जीवन ==
=== लोकसंख्या व सामाजिक रचना ===
२०११ च्या [[भारत सरकार]]च्या [[जनगणना]] अहवालानुसार, खडीकोळवण गावाची एकूण [[लोकसंख्या]] ३४४ असून, गावात ११८ घरे आहेत. साक्षरतेचा दर ६३.२४% इतका आहे.<ref>{{cite web
|title=Khadi Kolvan Village
|url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|website=MapsOfIndia
|publisher=Compare Infobase Limited
|access-date=2025-07-27
|language=en
}}</ref>
गावात प्रामुख्याने [[कुणबी]] आणि [[बौद्ध]] समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण सहा वाड्या/वस्त्या आहेत. यापैकी काही भाग सध्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून [[पश्चिम घाट]] इको-संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट झाले आहेत.कोकण परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथील पारंपरिक जमिनीचा उपयोग पद्धती नैसर्गिक समतोल टिकवते, असे Centre for Environment Education च्या अहवालात नमूद आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats Biodiversity and Land Use
|url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape
|website=Centre for Environment Education
|publisher=CEE India
|access-date=2025-07-25
}}</ref>
== लोकजीवन ==
=== सामाजिक ===
* खडीकोळवण गावाचा [[इतिहास]] १६व्या शतकात सुरू होतो. [[सह्याद्री]]च्या कुशीत वसलेल्या या भागात कृषिप्रधान आणि अध्यात्मप्रधान जीवनशैली रुजली. गावात एका तपस्वी संताच्या माध्यमातून आध्यात्मिक चळवळीची सुरुवात झाली. त्यांनी भक्तीमार्ग, [[भजन]], [[कीर्तन]] आणि [[व्रत]] परंपरेची पायाभरणी केली. या परंपरेतून ‘प्रभू [[श्रीराम]]’ मंदिराची स्थापना झाली. यानंतर [[वारी]], [[महाशिवरात्र]], [[श्रावण]]मासातील [[ग्रंथ]]वाचन इ. उपक्रम नियमितपणे होऊ लागले.खडीकोळवण हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गाव असून ते रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येते.
* [[ब्रिटिश भारत|ब्रिटीश कालखंडात]] गावातील काही व्यक्तींनी ग्रामस्वराज्य आणि ग्रामीण [[न्याय]]व्यवस्थेचा पाया घातला. त्यांनी प्रशासनात [[शिस्त]], व्यायामप्रेमी वृत्ती आणि सामाजिक सहभाग वाढवून गावगाड्याचे सुयोग्य संचालन केले. [[पाटील]]पद आणि महालकरी जबाबदाऱ्यांमधून त्यांनी प्रभावी भूमिका पार पाडली.
* १९व्या व २०व्या शतकात गावातील नागरिकांनी [[शेती]], [[वन]]व्यवसाय आणि ग्रामपंचायतीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. [[लाकूड]], कडिपत्ता, [[करवंद]], [[वेत]] यांचे संकलन व विक्री करताना शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले. [[पूल]], नळपाणी योजना, [[सार्वजनिक]] विहिरी या सुविधा निर्माण करण्यातही सहभाग होता.
* गावाच्या सांस्कृतिक जीवनात [[नमन]], झांजगी, [[कीर्तन]], [[तमाशा]], [[अभंग]]गायन या पारंपरिक लोककलांचा समावेश आहे. स्त्रीवेशातील [[अभिनय]], झांजगीत सादरीकरण आणि लोककलांचे [[प्रशिक्षण]] ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. [[गोंधळ]], [[भजन]], [[सत्यनारायण पूजा]] अशा धार्मिक कार्यक्रमांत गावकऱ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे<ref>{{Cite book
|last=Joshi
|first=G. V.
|title=कोकणातील लोकपरंपरा आणि सण-उत्सव
|publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ
|location=मुंबई
|year=2009
|language=mr
}}</ref>
* गावामध्ये पारंपरिक सर्पदंश उपचारपद्धती, रानऔषधी ज्ञान आणि मंत्रोपचार यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा आहे. हे [[ज्ञान]] [[आजी]]-आजोबांकडून अरण्यातील अनुभवांच्या माध्यमातून हस्तांतरित झाले आहे. काही गावकऱ्यांनी या उपचारांनी अनेकांचे [[प्राण]] वाचवले आहेत.<ref>{{Cite book
|last=Deshpande
|first=M. V.
|title=Folk Healing Traditions in Konkan
|publisher=University of Pune
|location=Pune
|year=2011
|language=en
}}</ref>
* स्वातंत्र्योत्तर काळात गावातील युवकांनी [[भारतीय सैन्य]] दलात भरती होऊन देशसेवेसाठी योगदान दिले. त्यांनी १९७१ मधील [[भारत]]–[[पाकिस्तान]] युद्धात सहभाग घेऊन सेवा पदके मिळवली.<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – शाळा – अमृत महोत्सव वर्ष – स्मरणिका (२०२१–२२) |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf
|website=Wikimedia Commons
|publisher=जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडीकोळवण
|date=2022
|access-date=2025-07-25
|language=mr
|format=PDF
}}</ref> <ref>{{Cite web
|title=1971 India–Pakistan War
|url=https://www.britannica.com/event/1971-India-Pakistan-War
|website=Encyclopaedia Britannica
|publisher=Britannica, Inc.
|access-date=2025-07-25
}}</ref>
* ग्रामपंचायतीमार्फत [[शिक्षण]], [[आरोग्य]] व [[जल]]व्यवस्थापन क्षेत्रात विकासाचे प्रयत्न झाले. गावात [[सार्वजनिक]] [[शाळा]], [[पूल]] व [[रस्ते]] [[बांधकाम]] तसेच सांस्कृतिक मंडळांची स्थापना झाली. [[गणेशोत्सव]] मंडळ गावातील एकतेचे, सौहार्दाचे आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक बनले आहे.<ref>खडीकोळवण ग्रामपंचायत कार्यालय अभिलेख (2023), संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्हा</ref>
* आज गावाचा सामाजिक [[इतिहास]] हा सामुदायिक [[श्रम]], निःस्वार्थ सेवा, सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक प्रगल्भतेचा संगम मानला जातो. ही परंपरा आजही गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.
== सांस्कृतिक जीवनपद्धती ==
== सांस्कृतिक ==
* हे गाव कोकणातील समृद्ध [[लोकसंगीत]] आणि पारंपरिक कलांच्या जतनासाठी ओळखले जाते.<ref>{{Cite web
|title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम
|url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations
|website=महाराष्ट्र टाइम्स
|publisher=The Times Group
|date=2022-08-14
|access-date=2025-07-25
}}</ref>
* येथे पारंपरिक [[नमन]], झांजगी, [[ताशा]] वादन, जाखडी [[नृत्य]], [[भजन]] आणि [[लावणी]] यांचा दीर्घ वारसा आहे.
* गावात [[शिवजयंती]], [[बौद्ध]] [[पौर्णिमा]], [[आंबेडकर जयंती]] यासारख्या [[सण]]ांची साजरी करण्याची परंपरा आहे. गावातील महिलांचा विविध सामाजिक समारंभांमधील सक्रिय सहभाग सांस्कृतिक परंपरांचा घटक आहे. झांजगी व [[ताशा]] वादन यांना गावात विशेष महत्त्व आहे. वाड्यावाड्यांमध्ये स्वतंत्र वाजंत्री पथके असून, [[ताशा]] वादनातील विशिष्ट [[ताल]], [[काठी नृत्य]], आणि सामूहिक सादरीकरणातून पारंपरिक सांस्कृतिक दर्शन होते.
* या [[कला]] धार्मिक [[उत्सव]], [[विवाह]] समारंभ, [[शिमगा]], [[गणेशोत्सव]], महालवस ([[पितृपक्ष]]) आणि [[दसरा]] अशा प्रसंगी विशेषत्वाने सादर केल्या जातात. 'कलगी/शक्तीवाले' परंपरा ही गावातील भक्तिपर उपासनेचा भाग असून, ती दशकानुदशके टिकून आहे.
* गावात [[वारकरी]] संप्रदायाचा प्रभाव आहे. [[प्रवचन]], [[भजन]], [[ग्रंथ]]वाचन, [[वारी]], आणि [[कीर्तन]] यांची परंपरा आजही दृढ आहे. [[श्रावण]] महिन्यातील [[भजन]] सप्ताह, [[महाशिवरात्र]] उत्सव, [[अभंग]] [[गायन]], साप्ताहिक [[कीर्तन]] यांमुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. [[ढोलकी]], [[झांज]] आणि तालवाद्यांच्या सहाय्याने [[नृत्य]] आणि गीते सादर केली जातात.
* गावात [[सार्वजनिक गणेशोत्सव]]ाची सुरुवात १९९९ साली झाली. स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन "गर्जना मित्र मंडळ" स्थापन केले.ही संस्था गावातील पहिली सार्वजनिक सांस्कृतिक संघटना ठरली. मंडळाच्या वतीने पहिला [[सार्वजनिक गणेशोत्सव]] साजरा करण्यात आला, जो तालुक्यातील पहिल्या काही सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक होता. या उत्सवात [[सत्यनारायण पूजा]], [[अभिषेक]], [[आरती]], [[भजन]], [[अभंग]]वाणी, [[फुगडी]] आणि [[नृत्य]] सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
* मंडळाच्या माध्यमातून गावात सामाजिक ऐक्य, संस्कृती संवर्धन आणि युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. हे मंडळ आजही गावातील एक महत्त्वाची सामाजिक-सांस्कृतिक [[संस्था]] म्हणून कार्यरत आहे. गावातील सांस्कृतिक जीवनात [[नमन]], जाखडी, [[भजन]], [[फुगडी]], [[पालखी]] [[नृत्य]] यांसारखे मनोरंजनपर कार्यक्रम महत्त्वाचे मानले जातात. गावात [[वारकरी संप्रदाय]] मंडळ, [[भजन]] मंडळ आणि विविध युवा मंडळे कार्यरत आहेत.
== जीवनपद्धती ==
* '''घरे''' – खडीकोळवण गावात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे उतरत्या छपराची, जांभ्या दगडाची कौलारू घरे आढळतात. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरे, शेतीपूरक वाडे, आणि ओढ्यांजवळील निवास आढळत होते.
* '''[[व्यवसाय]]''' – गावातील मुख्य व्यवसाय [[शेती]] असून, पशुपालन आणि [[कुक्कुटपालन]] हे जोडधंदे म्हणून प्रचलित आहेत.
* '''पिके''' – शेतीमध्ये [[भात]] हे मुख्य पीक आहे. त्यासोबत [[नाचणी]], [[वरी]], [[तीळ]] यांसारखी जोडपीके घेतली जातात. याशिवाय [[पाले]]भाज्याची लागवड देखील केली जाते.
* '''[[आहार]]''' – [[तांदूळ]] हे प्रमुख पीक असल्यामुळे येथील आहारात [[भात]] आणि तांदळाची [[भाकरी]] प्रमुख आहे. याशिवाय [[डाळ]], [[भाजी]] आणि [[मांसाहारी]] पदार्थ यांचाही समावेश आहारात आढळतो.
* '''[[पोशाख]]''' – गावातील पुरुष व मुले शर्ट व पँट परिधान करतात, तर स्त्रिया [[साडी]], [[चोळी]] आणि मुली [[पंजाबी]] ड्रेस परिधान करतात.
* '''[[भाषा]]''' – येथील लोक प्रामुख्याने [[मराठी]] आणि [[कोकणी]]-संगमेश्वरी बोली[[भाषा]] बोलतात.
* '''वाड्या/वस्त्या''' – गावात प्रमुख वाड्यांमध्ये वरची रिंगण घोलम वाडी, खालची घोलम वाडी, [[खाडेवाडी]], [[रामवाडी]], आणि [[बौद्ध]]वाडी यांचा समावेश होतो.<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – शाळा – अमृत महोत्सव वर्ष – स्मरणिका (२०२१–२२). |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf
|website=Wikimedia Commons
|publisher=जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडीकोळवण
|date=2022
|access-date=2025-07-25
|language=mr
|format=PDF
}}</ref>
* '''गावचे प्रशासन''' – प्रत्येक वाडीतील प्रमुख व्यक्ती धार्मिक विधींचे आयोजन, खाजगी कार्यक्रम (उदा. [[विवाह]], [[मंगलकार्य, [[अंत्यसंस्कार]]) व्यवस्थित पार पाडणे, आणि गावातील लहान-मोठ्या वादविवादांचे सामूहिक निर्णयाने निराकरण करण्याचे कार्य पार पाडतात.
== शिक्षण व नागरी सुविधा ==
=== जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळा ===
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळेची स्थापना १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. शाळेने गावातील प्राथमिक शिक्षणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
२०२१ मध्ये शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांचा समारंभ शासन नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, लेझीम आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमादरम्यान शाळेच्या कार्यकिर्दीचा आढावा घेणारी एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>
=== उपक्रम, वैशिष्ट्ये आणि अडचणी ===
* कोविड लॉकडाऊन कालावधीत, शिक्षकांनी भिंतींवर शैक्षणिक भित्तीचित्रे रेखाटली.
* स्मरणिकेत माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, लेख आणि शाळेचा इतिहास समाविष्ट केला गेला.
* शाळेच्या शिक्षकांचे योगदान व नेतृत्व उल्लेखनीय आहे.
'''''अडचण'''''
गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शेजारील गावांत जावे लागते, जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अडथळा ठरतो.
=== नागरी सुविधा ===
खडीकोळवण गावात राष्ट्रीयीकृत '''[[बँक ऑफ इंडिया]]''' ची शाखा कार्यरत आहे. ही शाखा [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[रत्नागिरी]] शाखा असून, किसान, दुग्धव्यवसाय, [[विहीर]] खोदणे, शेळ्या–मेंढ्यांचे पालन, किराणा दुकान आणि विविध सेवा उद्योगांना [[कर्ज]] व वित्तपुरवठा करते.गावाजवळील बँक व्यवहार रत्नागिरी येथील Bank of India शाखेद्वारे पार पडतात, जिचा IFSC कोड BKID0001400 आहे<ref>{{Cite web
|title=Bank of India Ratnagiri Branch IFSC Code BKID0001400|url=https://economictimes.indiatimes.com/wealth/ifsccode/bank-bank-of-india,state-maharashtra,district-ratnagiri,branch-ratnagiri,ifsccode-BKID0001400.cms
|website=The Economic Times
|publisher=Times Internet
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[ग्रामपंचायत]]''' खडीकोळवण ग्रामपंचायत ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.<ref>{{Cite web
|url=https://rdd.maharashtra.gov.in/
|title=ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन
|website=rdd.maharashtra.gov.in
|publisher=महाराष्ट्र शासन
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''तलाठी कार्यालय''' – खडीकोळवण व [[ओझरे]] गाव मिळून एक तलाठी कार्यालय आहे. तलाठी सजा हे कार्यालयाचे काम पाहतात.
* '''टपाल कार्यालय''' – गावाचे टपाल कार्यालय [[ओझरे]] गावात आहे.
* '''[[पोलीस]] ठाणे''' – खडीकोळवण गाव [[मुर्शी]] व [[साखरपा]] पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत येतो. [[पोलीस पाटील]] गावपातळीवर काम पाहतात.
* '''[[पंचायत समिती]]''' – खडीकोळवण गाव [[संगमेश्वर]] पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येतो. कार्यालय [[देवरुख]] येथे आहे.
* '''[[जिल्हा परिषद]]''' – हा गाव [[रत्नागिरी]] जिल्हा परिषदच्या [[संगमेश्वर]] गटांतर्गत येतो.
* '''विधानसभा मतदारसंघ''' – खडीकोळवण [[चिपळूण विधानसभा मतदारसंघ]] अंतर्गत येतो.<ref>{{Cite web
|title=General Elections to State Legislative Assembly 2019 – Constituency Details
|url=https://ceo.maharashtra.gov.in
|publisher=Chief Electoral Officer, Maharashtra
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
=== तंटामुक्त गाव अभियान ===
खडीकोळवण ग्रामपंचायत [[महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान]] (Mahatma Gandhi Dispute-Free Village Mission) राबवते. महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २००७ रोजी ही योजना सुरू केली; उद्देश गावांतील किरकोळ वाद स्थानिक पातळीवरच संवाद आणि सामोपचारातून सोडवणे, न्यायालयीन खर्च व वेळ वाचवणे, तसेच सामाजिक सलोखा वाढवणे हा आहे.
== दळणवळण व परिवहन ==
'''खडीकोळवण''' गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असून, येथे प्रवेशासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत:
* [[साखरपा]] – खडीकोळवण (कलकदरा मार्गे)
* [[देवरुख]] – खडीकोळवण ([[बामणोली]] मार्गे)
[[रत्नागिरी]]–[[कोल्हापूर]] महामार्गावर [[साखरपा]] हे महत्त्वाचे [[बाजारपेठ]] केंद्र आहे. प्रारंभी प्रतिदिन तीन वेळा [[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ|एस.टी.]] सेवा [[साखरपा]]–खडीकोळवण मार्गावर चालवली जात होती. सध्या ही सेवा [[साखरपा]]–[[बामणोली]]–खडीकोळवण मार्गावर चालू आहे.
[[कोकण रेल्वे]]वरील [[संगमेश्वर रोड]] स्थानक हे खडीकोळवणपासून सुमारे २३ किमी अंतरावर आहे. येथून [[देवरुख]] बसस्थानकापर्यंत पोहोचल्यावर, खडीकोळवण गावासाठी आणखी २३ किमी प्रवास करावा लागतो. या प्रवासास साधारणतः ४५ मिनिटे ते १ तास लागतो.
[[साखरपा]] ते खडीकोळवण हे अंतर देखील सुमारे २३ किमी असून प्रवासाचा कालावधी ४५ मिनिटांच्या आसपास असतो.
सन १९८५ मध्ये खडीकोळवण गावात थेट एस.टी. सेवा सुरू करण्यात आली, ज्यामुळे गावाच्या संपर्क सुविधेत लक्षणीय सुधारणा झाली.<ref name="transport">MSRTC स्थानिक सेवा अभिलेख (प्रादेशिक कार्यालय, रत्नागिरी)</ref>
=== एस.टी. मार्ग व परिवहन ===
खडीकोळवण गाव [[कोकण रेल्वे]] मार्गाशी थेट जोडलेले नसून, प्रवासासाठी जवळील रेल्वे स्थानके खालीलप्रमाणे आहेत:
* '''[[संगमेश्वर रोड]] रेल्वे स्थानक''' – गावापासून सुमारे ३० किमी अंतरावर
* '''[[रत्नागिरी]] रेल्वे स्थानक''' – सुमारे ४५ किमी अंतरावर
गावापर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक परिवहन (एस.टी. बस) मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
* '''[[संगमेश्वर]] ⇌ [[देवरुख]]''' – सुमारे १४ किमी; प्रवास वेळ ~२० मिनिटे <ref>{{Cite web
|title=Distance from Sangameshwar to Devrukh
|url=https://www.rome2rio.com/s/Sangmeshwar/Devrukh
|website=Rome2Rio
|publisher=Rome2Rio Pty Ltd
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[रत्नागिरी]] ⇌ [[देवरुख]]''' – अंदाजे ३८ किमी; प्रवास वेळ ~४५ मिनिटे <ref>{{Cite web
|title=Distance from Devrukh to Ratnagiri
|url=https://www.rome2rio.com/s/Devrukh/Ratnagiri
|website=Rome2Rio
|publisher=Rome2Rio Pty Ltd
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[देवरुख]] ⇌ खडीकोळवण''' – खडीकोळवण गाव देवृखपासून अंदाजे १५ किमी अंतरावर असून संगमेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे.{{Cite web
|title=Khadi Kolvan distance from Devrukh
|url=https://www.nisargramyakonkan.com/khadi-kolvan-sangameshwar-ratnagiri-maharashtra-india/
|website=Nisar Gramyakonkan
|publisher=Nisar Gramyakonkan Team
|access-date=2025-07-25
|language=mr
}}
* '''[[देवरुख]] ⇌ [[साखरपा]]''' – अंदाजे १६ किमी; प्रवास वेळ ~२२ मिनिटे<ref>{{Cite web
|title=Distance from Devrukh to Sakharpa
|url=https://www.distancesfrom.com/distance-from-Devrukh-to-Sakharpa/DistanceHistory/15530647.aspx
|website=DistancesFrom.com
|language=en
|access-date=2025-07-25
}}
खडीकोळवण गावाला पोहोचण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मार्ग देवृख जवळून जातो. Devrukh ते Sakharpa हे अंतर अंदाजे १६ किमी आहे, ज्यासाठी बस किंवा गाडीने सुमारे २५ मिनिटांचा प्रवास लागतो.{{Cite web
|title=Distance from Devrukh to Sakharpa
|url=https://www.distancesfrom.com/distance-from-Devrukh-to-Sakharpa/DistanceHistory/15530647.aspx
|website=DistancesFrom.com
|language=en
|access-date=2025-07-25
}}</ref>
''गावासाठी प्रमुख आगार – [[देवरुख]] एस.टी. आगार असून येथून खडीकोळवणसाठी मर्यादित पण नियमित बस सेवा उपलब्ध आहे.''
=== रस्ते विकास - चौपदरीकरण ===
[[खडीकोळवण]] गावातून पुढे [[मार्लेश्वर]] (तालुका [[संगमेश्वर]], जिल्हा रत्नागिरी) येथे जाणाऱ्या मुख्य जिल्हा रस्त्याचे चारपदरी रुंदीकरण काम प्रस्तावित असून त्यास जिल्हाधिकारी कार्यालय, [[रत्नागिरी]] यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.
[[जिल्हाधिकारी]] कार्यालयाच्या (सुसंयोजन समन्वय शाखा) दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजीच्या अधिकृत पत्रानुसार, निवावे – [[ओझरे]] बुद्रुक – [[खडीकोळवण]] – [[बामणोली]] – निवे – [[मार्लेश्वर]] या मार्गाचे चौपदरीकरण करून आधुनिक रस्ते पायाभूत सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक [[शेतकरी]], [[विद्यार्थी]] तसेच भाविक नागरिकांना मोठा लाभ होणार असून परिसरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होईल. तसेच [[पर्यटन]]दृष्ट्या महत्त्वाच्या [[मार्लेश्वर]] मंदिरापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करून रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम एकाच टप्प्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.<ref>
District Collector Office, Ratnagiri.
"Nivave–Ozhare Budruk–Khadikolvan–Bamnoli–Nive–Marleshwar Road Four-Laning".
Dated: 19 December 2025.
Signed by Jivan Desai, Deputy Collector (Land Acquisition), District Collector Office, Ratnagiri.
[https://archive.org/details/20260109_20260109_1419 Official archived PDF].
</ref>
== धार्मिक व सांस्कृतिक वारसा ==
=== प्रमुख देवस्थाने ===
गावात अनेक पारंपरिक आणि श्रद्धास्थानी देवस्थाने आहेत: -
खडीकोळवण गावातील अनेक कुटुंबांची कुलदेवता [[काळाम्मादेवी उदगिरी]] आहे.
* '''श्री देव गांगेश्वर मंदिर''' – ग्रामदैवत; येथे स्वयंभू [[शिवलिंग]] असून [[महाशिवरात्र]]ीला विशेष पूजन व उत्सव साजरे होतात.
* '''अत्रल देवी मंदिर''' – गावाच्या वेशीवर वसलेले; नवसाला पावणारी स्थानिक देवी.
* '''ठोंगळ देवी मंदिर''' – गावाच्या सीमारेषेवर; सीमासंरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
* '''श्रीराम मंदिर''' – गावाच्या मध्यवर्ती भागात वसलेले; धार्मिक सणांचे केंद्रस्थान.
=== धार्मिक उत्सव ===
खडीकोळवण गावात विविध [[सण]] व [[उत्सव]] पारंपरिक, धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जातात:
* [[रामनवमी]], [[हनुमान जयंती]], अत्रल देवी उत्सव, [[गोंधळ]], [[वटपौर्णिमा]], [[नागपंचमी]]
* [[गोकुळाष्टमी]], [[नवरात्र]], [[दसरा]], [[दिवाळी]], [[तुळशी विवाह]]
* [[गणेशोत्सव]] (गौर गणपती), [[शिमगा]], [[बैलपोळा]], [[मकर संक्रांत]]
* [[महाशिवरात्र]], [[देव दिवाळी]], जागर इत्यादी
या सणांदरम्यान गावातील विविध वाड्यांतर्फे एकत्र पूजन, गोंधळ, [[भजन]], पारंपरिक वादन-नृत्य अशा कार्यक्रमांचे आयोजन होते. या परंपरा गावातील धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा यांचे संरक्षण करतात. गावात ग्रामदेवतेची पूजा, वार्षिक जत्रा आणि पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. देवस्थान परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम होतात<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – ग्रामदेवता व उत्सव
|url=https://example.org/devsthan-khadikolvan
|website=कोकण संस्कृती वेब पोर्टल
|publisher=Ratnagiri District Cultural Office
|date=2023-03-10
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
=== सण व उत्सव ===
खडीकोळवण गावात पारंपरिक पद्धतीने विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. हे उत्सव धार्मिक आस्था, सामाजिक एकत्रता आणि स्थानिक परंपरांचा भाग आहेत.
* '''[[होळी]]''' – फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पंचमीपासून एकादशीपर्यंत 'फाग' साजरा केला जातो. द्वादशीला 'जांगलं होळी' व पौर्णिमेला 'होम' विधी होतो. खडीकोळवणसारख्या कोकणातील गावांमध्ये पालखी नृत्याची पारंपरिक परंपरा आजही जपली गेली आहे. ग्रामदेवतेची पालखी गावात घराघरांत जाते, आणि संपूर्ण गावात उत्सवाचा माहोल निर्माण होतो.<ref>{{Cite web
|title=कोकणातील अनोखी पालखी परंपरा; घराघरांत देवाचे आगमन
|url=https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html
|website=TV9 Marathi
|publisher=TV9 नेटवर्क
|date=2024-04-11
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''[[शिमगा]]''' – खडीकोळवण गावात आजही कोकणातील पारंपरिक गावगाडा व्यवस्थेत मानपान चालीरीतींचे पालन केले जाते, विशेषतः शेतीसंबंधी समारंभ व सामाजिक निर्णयप्रक्रियांमध्ये. फाल्गुन पौर्णिमेला गावदेवतांना रूपे लावून पालखी गावातील प्रत्येक घराच्या भेटीला जाते. या परंपरेत भक्ती, श्रद्धा आणि कलात्मकता यांचा संगम पाहायला मिळतो.<ref>{{Cite web
|title=गावगाडा आणि मानपान चालीरीती
|url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/
|website=दैनिक प्रहार
|publisher=Prahaar Media Group
|date=2022-07-24
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''जागर''' – श्रावण शुद्ध त्रयोदशीला देवांना 'पोवते' (रक्षासूत्र) घालून जागरण केले जाते. यात धार्मिक गाणी, गोंधळ आणि लोकनाट्य स्वरूपाचे सादरीकरण होते.
* '''[[देव दिवाळी]]''' – या दिवशी देवाच्या कळसावर सजावट केली जाते. तांदळाच्या पिठाचे दिवे प्रज्वलित केले जातात आणि पारंपरिक प्रार्थना केली जाते – "इडा पिडा टळो, बळीचं राज्य चांगभलं".
* '''कौली जत्रा''' – पौष पौर्णिमेपूर्वीच्या शुक्रवारी गावदेवीकडून शेतीस प्रारंभ करण्याचा 'कौल' घेतला जातो. देवीला "राखण" दिली जाते आणि त्यानंतरच 'कवळ' तोडण्यास सुरुवात होते.
* '''पालिक सोमवार''' – प्रत्येक मराठी महिन्याचा पहिला सोमवार गावदेवतांच्या नावाने पाळला जातो. या दिवशी कोणतीही शेतीकामे केली जात नाहीत, हा दिवस श्रद्धा व विश्रांतीसाठी राखीव असतो.
=== मिरगाची राखण – पारंपरिक शेतीरक्षण विधी ===
खडीकोळवण गावात मृग नक्षत्रात शेतीस प्रारंभ करताना ग्रामदेवतेला नैवेद्य अर्पण करून 'मिरगाची राखण' केली जाते. यामध्ये पाण्याचा अखंड प्रवाह सुरू झाल्यावर देवतेला पहिली राखण अर्पण केली जाते. शेतकरी देवाकडे गाऱ्हाणे घालून पिकांची रक्षा व्हावी अशी प्रार्थना करतो. राखण म्हणजे उभ्या पिकांची दिवसरात्र निगराणी ठेवण्याची पारंपरिक पद्धत होय. महिलाही बी पेरणीपूर्वी माती समतल करून दीपळ फोडतात. हा विधी शेती, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीशी निगडित असून स्थानिक परंपरेत महत्त्वाचा मानला जातो.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== चित्रदालन ==
<gallery widths="250" heights="200">
File:खडीकोळवण देव गांगेश्वर ग्राम मंदीर.jpg
File:गांगेश्वर समोर नतमस्तक नंदी.jpg
File:ग्रामदेवता मंदिर गाभारा.jpg
File:कुलाचार.jpg
File:गांगेश्वर-शिव स्वयंभूःशिव लिंग.jpg
File:स्वयंभु देव गांगेश्वर.jpg
</gallery>
== हे देखील पहा ==
* [[काळाम्मादेवी उदगिरी]]
* [[संगमेश्वर]]
* [[रत्नागिरी जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:पश्चिम घाट]]
clmlsop3v2by5upculu88ll5uy8g3qn
2690054
2690049
2026-06-19T14:15:49Z
Wikimarathi999
172574
/* धार्मिक व सांस्कृतिक वारसा */
2690054
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
| प्रकार = गाव, पर्यटन स्थळ
| स्थानिक_नाव = खडीकोळवण
| आकाशदेखावा_शीर्षक = खडीकोळवण गावात आपले स्वागत
| राज्य_नाव = महाराष्ट्र
| राज्य_जिल्हा = [[रत्नागिरी]]
| राज्य_तालुका = [[संगमेश्वर]]
| मुळ_नकाशा = India Maharashtra location map.svg
| अक्षांश = 16.7578
| रेखांश = 73.6044
| नकाशा_शीर्षक = खडीकोळवण
| क्षेत्रफळ_एकूण = 5.72
| क्षेत्रफळ_आकारमान = १७.३५ चौ.किमी
| क्षेत्रफळ_क्रमांक = 5
| क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = 2.5 किमी²
| उंची = ३७
| उंची_संदर्भ = ४१ मीटर
| हवामान = दमट, उष्णकटिबंधीय
| वर्षाव = ३८००
| तापमान_वार्षिक = 27
| तापमान_हिवाळा = 20
| तापमान_उन्हाळा = 35
| मुख्यालय = [[रत्नागिरी]]
| मोठे_शहर = [[रत्नागिरी]]
| मोठे_मेट्रो = [[देवरुख]]
| जवळचे_शहर = [[साखरपा]]
| प्रांत = कोकण
| विभाग = [[संगमेश्वर]]
| जिल्हा = [[रत्नागिरी]]
| लोकसंख्या_एकूण = ३४४
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_घनता = 480
| लिंग_गुणोत्तर = १२०५
| पीक = भात, नाचणी
| साक्षरता_पुरुष = ६३
| साक्षरता_स्त्री = ४७
| अधिकृत_भाषा = बाणकोटी, [[मराठी]]
| नेता_पद_१ = [[खासदार]]
| नेता_नाव_१ = [[विनायक राऊत]]
| संसदीय_मतदारसंघ = [[रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ]]
| नेता_पद_२ = [[आमदार]]
| नेता_नाव_२ = [[शेखर गोविंदराव निकम]]
| विधानसभा_मतदारसंघ = [[चिपळूण विधानसभा मतदारसंघ]]
| नेता_पद_३ = सरपंच
| नेता_नाव_३ = संतोष घोलम
| न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = जिल्हा न्यायालय
| न्यायक्षेत्र_नाव_१ = [[रत्नागिरी]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = तहसिल कार्यालय
| न्यायक्षेत्र_नाव_२ = [[देवरुख]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = तलाठी
| न्यायक्षेत्र_नाव_३ = [[देवरुख]]
| न्यायक्षेत्र_शीर्षक_४ = पोलिस स्थानक
| न्यायक्षेत्र_नाव_४ = [[साखरपा]]
| कोरे_शीर्षक_१ = [[कोकण रेल्वे]]
| कोरे_उत्तर_१ = [[संगमेश्वर]]
| एसटीडी_कोड = 02354
| पिन_कोड = 415802
| आरटीओ_कोड = MH 08
| दालन = महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा
}}
[[File:खडीकोळवण.jpg|thumb|खडीकोळवण]]
'''खडीकोळवण''' हे गाव [[महाराष्ट्र]] राज्यातील दक्षिण [[कोकण]] भागातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील छोटे गाव आहे.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान |url=https://www.onefivenine.com/india/villages/Ratnagiri/Sangameshwar/Khadi-Kolvan |work=Onefivenine |access-date=2025-06-13}}</ref>
== भौगोलिक स्थान व नैसर्गिक वैशिष्ट्ये ==
=== भौगोलिक स्थान व भूविवरण ===
'''खडीकोळवण''' हे [[गाव]] १६.७५७८° उत्तर अक्षांश आणि ७३.६०४४° पूर्व रेखांश या निर्देशांकांवर, भारताच्या [[उत्तर गोलार्ध]]ातील [[पश्चिम]] किनाऱ्यावर वसलेले आहे. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्याच्या [[संगमेश्वर तालुका|संगमेश्वर]] तालुक्यातील [[कोकण]] पट्ट्यात हे गाव येते. भारताच्या [[दक्षिण-पश्चिम]] भागात हे गाव स्थित आहे.
गावाचे एकूण [[क्षेत्रफळ]] अंदाजे १७३४.९८ हेक्टर (सुमारे १७.३५ चौ. किमी) आहे. गावाची स्थापना सुमारे ३५० वर्षांपूर्वी झाल्याचे स्थानिक परंपरेनुसार मानले जाते.
[[सह्याद्री]] पर्वतरांगा पर्वतरांगातील [[चांदोली अभयारण्य]]ाजवळून उद्भवणारी [[बाव नदी]] खडीकोळवण गावातून वाहते. त्यामुळे हे गाव [[बाव नदी]]च्या तटावर वसलेले आहे.
[[खडीकोळवण]] हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव कोकण प्रदेशात स्थित असून सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात वसलेले आहे.
गावाच्या पश्चिमेस बामणोली, दक्षिणेस निवदे, पूर्वेस ओझरे तर उत्तर व ईशान्येस उदगीर (ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) ही गावे आहेत. गावाचा परिसर डोंगराळ, वनसमृद्ध आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध मानला जातो.
या प्रदेशाचा समावेश पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात होतो. परिसरात विविध प्रकारची वनसंपदा, जलस्रोत आणि जैवविविधता आढळते.
== जवळची गावे ==
* [[बामणोली]]
* [[ओझरे]]
* [[निनावे]]
* निवदे
=== हवामान ===
पावसाळ्यात येथे सरासरी ४०० ते ५०० सें.मी. पावसाचे प्रमाण असते आणि [[हवामान]] समशीतोष्ण राहते. पावसात [[बाव नदी]] धोक्याची पातळी गाठते.
हिवाळ्यात हवामान थंड असून, सकाळच्या वेळेस अनेकदा [[धुके]] पडते. उन्हाळ्यात मात्र हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[भात]] आणि [[नाचणी]] (नागली) शेती केली जाते.
=== नैसर्गिक संपत्ती ===
'''खडीकोळवण''' हे गाव [[सह्याद्री]]च्या कडेकपारीत वसलेले असून, त्याचा बहुतांश भाग घनदाट [[जंगल]]ांनी व्यापलेला आहे. त्यामुळे येथे दुर्मिळ औषधी [[वनस्पती]], पाने, [[फळे]] व [[फुले]] आढळतात. गावाच्या परिसरातून [[बाव नदी]]चा उगम होत असल्यामुळे भूर्पुष्ठाखाली [[जल]]पातळी तुलनेने उंच आहे आणि पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. गावात कधीही पाण्याच्या दुष्काळाची समस्या निर्माण झालेली नाही.<ref>{{Cite web
|title=कोकणातील नद्यांची नैसर्गिक रचना बदलली!
|url=https://agrowon.esakal.com/agriculture-latest-news/the-natural-structure-of-the-rivers-in-konkan-changed
|website=Agrowon
|publisher=Sakal Media Group
|date=2023-06-15
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
गावात पारंपरिक [[जल]]स्रोत व [[जल]]व्यवस्थाचा मोठा वारसा आहे. यामध्ये:
* '''"बावोचा गोवंड"''' – [[शेती]]साठी महत्त्वाचा [[पाणी]]मार्ग, जिथून [[रहाट]] व कोळबाच्या साहाय्याने [[पाणी]] काढले जात असे.
* '''"बुडवणूकीची बाव"''' – महिलांसाठी खास रचना असलेली तिरकी [[विहीर]], जी रोपलावणीपूर्वी पाण्यासाठी उपयोगात आणली जात असे.
* '''वहाळे''' – म्हणजे नैसर्गिक ओहोळ; जसे की लेवाडी, बुचाची, रागरे, [[केळी]]ची, झारीची वळव. हे ओहोळ [[शेती]] व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरत.
ही पारंपरिक जलव्यवस्था शाश्वत [[शेती]] व ग्रामजीवनाचा मुख्य आधार होती. तथापि, आज हळूहळू ही व्यवस्था विस्मृतीत जात आहे, व तिच्या संवर्धनची गरज प्रकर्षाने जाणवते.
=== विपुल वन संपत्ती ===
खडीकोळवण गावात विपुल [[जैवविविधता]] असून, येथे आढळणाऱ्या वनसंपत्तीचे अनेक प्रकार आहेत:
* '''मोठे वृक्ष''' – [[आंबा]], [[फणस]], [[वड]], [[पिंपळ]], [[सागवान]], [[शिसव]], [[कळंब]], साधनेर, जांबा, सातीवन, भेला, ऐन, किंजल, चीर, पायर, आमन, हरड, करंबेला, म्होवट, कुंबया व [[बांबू]] इत्यादी. खडीकोळवण परिसरातील वनसंपदेमध्ये [[बांबू]] प्रजातींचाही समावेश होतो. [[कोकण]] प्रदेशातील मांगा [[बांबू]] (''Dendrocalamus stocksii'') हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा [[बांबू]] मानला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात या प्रजातीवर ''Cyrtotrachelus'' वंशातील [[बांबू]] भुंग्याचा (Bamboo Weevil) प्रादुर्भाव नोंदविण्यात आला आहे.
* उत्तर पश्चिम घाट व कोकण प्रदेशात आढळणाऱ्या काही स्थानिक वृक्षप्रजातींना ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देरडे येथे सापडलेल्या प्राचीन लाकडी होडीच्या अभ्यासात Bridelia retusa (असन) या वृक्षाच्या लाकडाचा वापर होडी बांधणीसाठी झाल्याचे आढळून आले आहे.<ref>{{Cite journal
|last1=Marathe
|first1=Ashok
|last2=Shashikala
|first2=S.
|last3=Rao
|first3=R. Vijendra
|title=A unique example of a wooden boat of Bridelia retusa in ancient India entrapped in the Holocene sediments at Derde, Ratnagiri Coast, Maharashtra
|journal=Current Science
|volume=99
|issue=9
|pages=1271–1274
|year=2010
}}</ref>
* '''पक्षी''' – [[मोर]], [[पोपट]], [[कबुतर]], कवडा, लाव्हा, [[धनेश]], सुतारपक्षी, [[घार]], रानकोंबडी, [[सुगरण]], किकेर्डी, [[चिमणी]] इत्यादी. या गावाच्या [[जंगल]]ात अजूनही अनेक दुर्मिळ [[वनस्पती]] व [[प्राणी]] आढळतात, ज्यांची नावेही स्थानिकांना अपरिचित आहेत.खडीकोळवण परिसर हा उत्तर पश्चिम घाट (Northern Western Ghats)खडीकोळवण परिसर हा कोकण व उत्तर पश्चिम घाट जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशातील विविध अधिवासांमध्ये सूक्ष्मजीव, शैवाल आणि इतर जैविक घटकांची समृद्ध विविधता आढळते. २०२५ मधील एका संशोधनात कोकण प्रदेशातून सायनोबॅक्टेरियाच्या अनेक नवीन प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.<ref>{{Cite journal
|last1=Pant
|first1=Harsh
|last2=Kumar
|first2=Naresh
|last3=Pal
|first3=Sagarika
|last4=Singh
|first4=Prashant
|title=Exploring cyanobacteria from diverse habitats of the Konkan region of India, unveiling novel species of the genera Desikacharya, Pseudoaliinostoc, and Chlorogloeopsis using a polyphasic approach
|journal=Journal of Phycology
|volume=61
|issue=1
|pages=194–217
|year=2025
|doi=10.1111/jpy.13542
}}</ref>.
* खडीकोळवण व परिसरातील कोकण पट्ट्यात आंबा, काजू, भात आणि नाचणी ही प्रमुख पिके घेतली जातात. रत्नागिरी जिल्हा विशेषतः हापूस आंबा (Alphonso Mango) उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या पिकाच्या उत्पादनक्षमतेसाठी माती व पानांतील पोषणद्रव्यांचे संतुलन महत्त्वाचे मानले जाते.
* '''बेटे (झुडुपे)''' – असोल, धावसड, निगड, कुडा, चितरंगा, [[बांबू]], वाकेरी, बगोली इत्यादी.
* '''औषधी वनस्पती''' – सापधनी, वाकेरी, [[ओवी]], घनसरी, [[मुरुडशेंग]], देवनल, [[हळद]], [[तांबडा]], काजरा, [[निवडुंग]], पांगला, [[अडुळसा]] इत्यादी.
* '''रानमेवा''' – [[आंबा]], [[फणस]], [[करवंद]], [[काजू]], [[जांभूळ]], आटके, [[तोरणे]], [[उंबर]], कण्हेरी, चिकण्या इत्यादी.
* '''रानभाज्या''' – [[टाकळा]], कवला, [[कुर्डू]], [[भारंग]], थरंबरे, फोडशी, काटले, कुडा, [[अळू]], [[शेवरी]], घोरकण, चायनीज घोरकण, [[सुरण]], करंडा, रताळी, नागरी फळे, [[काकडी]], [[भोपळा]], पावटा, [[शेवगा]] पाला, [[चवळी]], रताळी पानं, [[पडवळ]], [[दोडका]], [[कारली]], [[वांगी]], [[मिरची]], [[भेंडी]], [[टोमॅटो]] इत्यादी.
* '''कंदमुळे''' – कनग, टका, [[रताळे]], घोरकंद, लोकरी, भिरंबोले, [[सुरण]] इत्यादी.
* '''मासे''' – [[मलाया]], पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
* '''पाळीव प्राणी''' – [[गाय]], [[बैल]], [[म्हैस]], बकरा, [[शेळी]], [[कुत्रा]], [[मांजर]]
* '''जंगली प्राणी''' – [[वाघ]], [[बिबट्या]], भेकरे, [[रानडुक्कर]], [[हरीण]], [[कोल्हा]], गवारेडा, [[सांबर]], [[साळिंदर]], [[पिसोरी]], [[माकड]], [[ससा]], [[घोरपड]], खवल्यामांजर इत्यादी. जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशातील वनसंपदा, वृक्षवैविध्य आणि नैसर्गिक अधिवास जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात. उत्तर पश्चिम घाटातील जंगले ही संरक्षित क्षेत्रे, देवराया आणि खाजगी वनांच्या स्वरूपात विविध प्रकारे टिकून आहेत.<ref>{{Cite journal
|last1=Shigwan
|first1=B.K.
|last2=Kulkarni
|first2=A.
|last3=Smrithy
|first3=V.
|last4=Datar
|first4=M.N.
|title=An overview of tree ecology and forest studies in the Northern Western Ghats of India
|journal=iForest - Biogeosciences and Forestry
|volume=17
|issue=4
|pages=213–223
|year=2024
}}</ref>
=== पश्चिम घाट इको-संवेदनशील क्षेत्रात समावेश ===
खडीकोळवण हे महाराष्ट्र राज्यातील [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर]] तालुक्यातील एक गाव असून त्याचा परिसर पश्चिम घाटाच्या जैवविविधता पट्ट्याचा भाग मानला जातो. [[भारत सरकार]]च्या पर्यावरण, वन आणि [[हवामान]] बदल मंत्रालयाने २०१४ साली प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार खडीकोळवण गावाचा समावेश [[पश्चिम घाट]] इको-संवेदनशील क्षेत्र (Western Ghats Ecologically Sensitive Area – ESA) मध्ये करण्यात आला होता. या अधिसूचनेनुसार [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[संगमेश्वर]], [[चिपळूण]] आणि [[राजापूर]] तालुक्यांतील अनेक गावे इको-संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली होती.<ref>{{Cite web |title=Western Ghats: ESA Draft Notification 2014 |url=https://moef.gov.in/wp-content/uploads/2018/04/Draft-notification-WG-ESA-2014.pdf |publisher=Ministry of Environment, Forest and Climate Change |date=2014-03-10 |access-date=2025-06-24}}</ref> खडीकोळवण परिसर हा उत्तर पश्चिम घाट (Northern Western Ghats) जैवविविधता पट्ट्याचा भाग असून, या प्रदेशात विविध प्रकारची [[वनस्पती]], वृक्षप्रजाती व [[वन्यजीव]] आढळतात. उत्तर पश्चिम घाटातील वनपरिसंस्था जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते.<ref>{{Cite journal
|last=Shigwan
|first=Bhushan K.
|title=An overview of tree ecology and forest studies in the Northern Western Ghats of India
|journal=iForest
|year=2024
}}</ref>
या क्षेत्रात जैवविविधतेचे संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या उद्देशाने खाणकाम, मोठे औद्योगिक प्रकल्प, [[थर्मल पॉवर]] प्रकल्प तसेच पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या काही विकासकामांवर निर्बंध प्रस्तावित करण्यात आले होते. पर्यावरणपूरक शेती, शाश्वत विकास आणि जैवविविधता-अनुकूल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats Biodiversity and Land Use
|url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape
|website=CEE India – Eco Tales
|publisher=Centre for Environment Education
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
या अधिसूचनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, [[शेतकरी]] आणि लोकप्रतिनिधींनी [[शेती]], घरबांधणी आणि विकासकामांवरील संभाव्य निर्बंधांबाबत चिंता व्यक्त केली होती. दुसरीकडे, पर्यावरण अभ्यासकांनी पश्चिम घाटातील वनसंपदा, जैवविविधता आणि जलस्रोतांच्या संरक्षणासाठी अशा उपाययोजनांचे समर्थन केले आहे. पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकास यामधील संतुलन राखण्यासाठी स्थानिक समुदायांचा सहभाग आणि सुसंवाद आवश्यक असल्याचे मत विविध अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats ESA Opposition: Local Voices
|url=https://www.downtoearth.org.in/news/western-ghats-esa-local-protests-50023
|website=Down To Earth
|publisher=Centre for Science and Environment
|date=2015-09-14
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
=== गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा ===
२०१४ मध्ये खडीकोळवण गावात [[भू-वैज्ञानिक]] उत्खननादरम्यान सुमारे १००० मीटर खोलवर गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा सापडला.<ref>{{Cite news
|title=कोकणात पर्यटकांसाठी गंधकयुक्त गरम पाण्याचा पर्याय
|url=https://www.esakal.com/kokan/kokan-hot-spring-tourism-option-trying-people-kokan-marathi-news-425308
|work=सकाळ
|publisher=Sakal Media Group
|date=2021-06-30
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
कोकण प्रदेशात भूगर्भीय हालचाली, भेगा आणि उष्णजल (hydrothermal) घटना यांचा परस्परसंबंध असल्याचे काही भूगर्भशास्त्रीय अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आले आहे.<ref>{{Cite journal
|last1=Thigale
|first1=S. S.
|last2=Umrikar
|first2=Bhavana
|title=Disastrous landslide episode of July 2005 in the Konkan plain of Maharashtra, India with special reference to tectonic control and hydrothermal anomaly
|journal=Current Science
|volume=92
|issue=3
|pages=383–385
|year=2007
}}</ref>
या झऱ्यातील [[पाणी]] तापमानाने अधिक असल्यामुळे ते पिण्यायोग्य अथवा [[शेती]]साठी उपयुक्त नसले तरी स्थानिकांच्या मते, त्वचारोगांवर उपयुक्त असल्याचे अनुभवले गेले आहे. उत्खननादरम्यान पिवळ्या गंधकाचे हजारो टन साठेही या भागात आढळून आले. या घटनेमुळे गावातील [[भूजल]] पातळीतही सकारात्मक वाढ झाल्याचे स्थानिक निरीक्षण आहे.<ref>{{Cite news
|title=खडीकोळवण : गरम पाण्याच्या झऱ्यामुळे पर्यटकांचा ओघ
|url=https://www.lokmat.com/ratnagiri/borewell-hot-water-attraction-tourists-a703
|work=लोकमत
|publisher=Lokmat Media Pvt. Ltd.
|date=2023-12-18
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
हा झरा भविष्यात पर्यटन व वैद्यकीय (wellness tourism) दृष्टिकोनातून विकसित करण्यास उपयुक्त असा नैसर्गिक स्रोत मानला जातो. गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे संपूर्ण भारतात दुर्मिळ आहेत, आणि त्यांचा वापर नैसर्गिक उपचार केंद्रांमध्ये केला जातो. त्यामुळे खडीकोळवणचा झरा भविष्यातील पर्यावरणपूरक आणि आरोग्यकेंद्रित पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
== लोकसंख्या व सामाजिक जीवन ==
=== लोकसंख्या व सामाजिक रचना ===
२०११ च्या [[भारत सरकार]]च्या [[जनगणना]] अहवालानुसार, खडीकोळवण गावाची एकूण [[लोकसंख्या]] ३४४ असून, गावात ११८ घरे आहेत. साक्षरतेचा दर ६३.२४% इतका आहे.<ref>{{cite web
|title=Khadi Kolvan Village
|url=https://www.mapsofindia.com/villages/maharashtra/ratnagiri/sangameshwar/khadi-kolvan.html
|website=MapsOfIndia
|publisher=Compare Infobase Limited
|access-date=2025-07-27
|language=en
}}</ref>
गावात प्रामुख्याने [[कुणबी]] आणि [[बौद्ध]] समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण सहा वाड्या/वस्त्या आहेत. यापैकी काही भाग सध्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून [[पश्चिम घाट]] इको-संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट झाले आहेत.कोकण परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथील पारंपरिक जमिनीचा उपयोग पद्धती नैसर्गिक समतोल टिकवते, असे Centre for Environment Education च्या अहवालात नमूद आहे.<ref>{{Cite web
|title=Western Ghats Biodiversity and Land Use
|url=https://www.ceeindia.org/eco-tales/konkan-biodiversity-landscape
|website=Centre for Environment Education
|publisher=CEE India
|access-date=2025-07-25
}}</ref>
== लोकजीवन ==
=== सामाजिक ===
* खडीकोळवण गावाचा [[इतिहास]] १६व्या शतकात सुरू होतो. [[सह्याद्री]]च्या कुशीत वसलेल्या या भागात कृषिप्रधान आणि अध्यात्मप्रधान जीवनशैली रुजली. गावात एका तपस्वी संताच्या माध्यमातून आध्यात्मिक चळवळीची सुरुवात झाली. त्यांनी भक्तीमार्ग, [[भजन]], [[कीर्तन]] आणि [[व्रत]] परंपरेची पायाभरणी केली. या परंपरेतून ‘प्रभू [[श्रीराम]]’ मंदिराची स्थापना झाली. यानंतर [[वारी]], [[महाशिवरात्र]], [[श्रावण]]मासातील [[ग्रंथ]]वाचन इ. उपक्रम नियमितपणे होऊ लागले.खडीकोळवण हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गाव असून ते रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येते.
* [[ब्रिटिश भारत|ब्रिटीश कालखंडात]] गावातील काही व्यक्तींनी ग्रामस्वराज्य आणि ग्रामीण [[न्याय]]व्यवस्थेचा पाया घातला. त्यांनी प्रशासनात [[शिस्त]], व्यायामप्रेमी वृत्ती आणि सामाजिक सहभाग वाढवून गावगाड्याचे सुयोग्य संचालन केले. [[पाटील]]पद आणि महालकरी जबाबदाऱ्यांमधून त्यांनी प्रभावी भूमिका पार पाडली.
* १९व्या व २०व्या शतकात गावातील नागरिकांनी [[शेती]], [[वन]]व्यवसाय आणि ग्रामपंचायतीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. [[लाकूड]], कडिपत्ता, [[करवंद]], [[वेत]] यांचे संकलन व विक्री करताना शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले. [[पूल]], नळपाणी योजना, [[सार्वजनिक]] विहिरी या सुविधा निर्माण करण्यातही सहभाग होता.
* गावाच्या सांस्कृतिक जीवनात [[नमन]], झांजगी, [[कीर्तन]], [[तमाशा]], [[अभंग]]गायन या पारंपरिक लोककलांचा समावेश आहे. स्त्रीवेशातील [[अभिनय]], झांजगीत सादरीकरण आणि लोककलांचे [[प्रशिक्षण]] ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. [[गोंधळ]], [[भजन]], [[सत्यनारायण पूजा]] अशा धार्मिक कार्यक्रमांत गावकऱ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे<ref>{{Cite book
|last=Joshi
|first=G. V.
|title=कोकणातील लोकपरंपरा आणि सण-उत्सव
|publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ
|location=मुंबई
|year=2009
|language=mr
}}</ref>
* गावामध्ये पारंपरिक सर्पदंश उपचारपद्धती, रानऔषधी ज्ञान आणि मंत्रोपचार यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा आहे. हे [[ज्ञान]] [[आजी]]-आजोबांकडून अरण्यातील अनुभवांच्या माध्यमातून हस्तांतरित झाले आहे. काही गावकऱ्यांनी या उपचारांनी अनेकांचे [[प्राण]] वाचवले आहेत.<ref>{{Cite book
|last=Deshpande
|first=M. V.
|title=Folk Healing Traditions in Konkan
|publisher=University of Pune
|location=Pune
|year=2011
|language=en
}}</ref>
* स्वातंत्र्योत्तर काळात गावातील युवकांनी [[भारतीय सैन्य]] दलात भरती होऊन देशसेवेसाठी योगदान दिले. त्यांनी १९७१ मधील [[भारत]]–[[पाकिस्तान]] युद्धात सहभाग घेऊन सेवा पदके मिळवली.<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – शाळा – अमृत महोत्सव वर्ष – स्मरणिका (२०२१–२२) |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf
|website=Wikimedia Commons
|publisher=जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडीकोळवण
|date=2022
|access-date=2025-07-25
|language=mr
|format=PDF
}}</ref> <ref>{{Cite web
|title=1971 India–Pakistan War
|url=https://www.britannica.com/event/1971-India-Pakistan-War
|website=Encyclopaedia Britannica
|publisher=Britannica, Inc.
|access-date=2025-07-25
}}</ref>
* ग्रामपंचायतीमार्फत [[शिक्षण]], [[आरोग्य]] व [[जल]]व्यवस्थापन क्षेत्रात विकासाचे प्रयत्न झाले. गावात [[सार्वजनिक]] [[शाळा]], [[पूल]] व [[रस्ते]] [[बांधकाम]] तसेच सांस्कृतिक मंडळांची स्थापना झाली. [[गणेशोत्सव]] मंडळ गावातील एकतेचे, सौहार्दाचे आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक बनले आहे.<ref>खडीकोळवण ग्रामपंचायत कार्यालय अभिलेख (2023), संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्हा</ref>
* आज गावाचा सामाजिक [[इतिहास]] हा सामुदायिक [[श्रम]], निःस्वार्थ सेवा, सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक प्रगल्भतेचा संगम मानला जातो. ही परंपरा आजही गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.
== सांस्कृतिक जीवनपद्धती ==
== सांस्कृतिक ==
* हे गाव कोकणातील समृद्ध [[लोकसंगीत]] आणि पारंपरिक कलांच्या जतनासाठी ओळखले जाते.<ref>{{Cite web
|title=कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम
|url=https://maharashtratimes.com/editorial/article/konkan-folk-culture-and-celebrations
|website=महाराष्ट्र टाइम्स
|publisher=The Times Group
|date=2022-08-14
|access-date=2025-07-25
}}</ref>
* येथे पारंपरिक [[नमन]], झांजगी, [[ताशा]] वादन, जाखडी [[नृत्य]], [[भजन]] आणि [[लावणी]] यांचा दीर्घ वारसा आहे.
* गावात [[शिवजयंती]], [[बौद्ध]] [[पौर्णिमा]], [[आंबेडकर जयंती]] यासारख्या [[सण]]ांची साजरी करण्याची परंपरा आहे. गावातील महिलांचा विविध सामाजिक समारंभांमधील सक्रिय सहभाग सांस्कृतिक परंपरांचा घटक आहे. झांजगी व [[ताशा]] वादन यांना गावात विशेष महत्त्व आहे. वाड्यावाड्यांमध्ये स्वतंत्र वाजंत्री पथके असून, [[ताशा]] वादनातील विशिष्ट [[ताल]], [[काठी नृत्य]], आणि सामूहिक सादरीकरणातून पारंपरिक सांस्कृतिक दर्शन होते.
* या [[कला]] धार्मिक [[उत्सव]], [[विवाह]] समारंभ, [[शिमगा]], [[गणेशोत्सव]], महालवस ([[पितृपक्ष]]) आणि [[दसरा]] अशा प्रसंगी विशेषत्वाने सादर केल्या जातात. 'कलगी/शक्तीवाले' परंपरा ही गावातील भक्तिपर उपासनेचा भाग असून, ती दशकानुदशके टिकून आहे.
* गावात [[वारकरी]] संप्रदायाचा प्रभाव आहे. [[प्रवचन]], [[भजन]], [[ग्रंथ]]वाचन, [[वारी]], आणि [[कीर्तन]] यांची परंपरा आजही दृढ आहे. [[श्रावण]] महिन्यातील [[भजन]] सप्ताह, [[महाशिवरात्र]] उत्सव, [[अभंग]] [[गायन]], साप्ताहिक [[कीर्तन]] यांमुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. [[ढोलकी]], [[झांज]] आणि तालवाद्यांच्या सहाय्याने [[नृत्य]] आणि गीते सादर केली जातात.
* गावात [[सार्वजनिक गणेशोत्सव]]ाची सुरुवात १९९९ साली झाली. स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन "गर्जना मित्र मंडळ" स्थापन केले.ही संस्था गावातील पहिली सार्वजनिक सांस्कृतिक संघटना ठरली. मंडळाच्या वतीने पहिला [[सार्वजनिक गणेशोत्सव]] साजरा करण्यात आला, जो तालुक्यातील पहिल्या काही सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक होता. या उत्सवात [[सत्यनारायण पूजा]], [[अभिषेक]], [[आरती]], [[भजन]], [[अभंग]]वाणी, [[फुगडी]] आणि [[नृत्य]] सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
* मंडळाच्या माध्यमातून गावात सामाजिक ऐक्य, संस्कृती संवर्धन आणि युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. हे मंडळ आजही गावातील एक महत्त्वाची सामाजिक-सांस्कृतिक [[संस्था]] म्हणून कार्यरत आहे. गावातील सांस्कृतिक जीवनात [[नमन]], जाखडी, [[भजन]], [[फुगडी]], [[पालखी]] [[नृत्य]] यांसारखे मनोरंजनपर कार्यक्रम महत्त्वाचे मानले जातात. गावात [[वारकरी संप्रदाय]] मंडळ, [[भजन]] मंडळ आणि विविध युवा मंडळे कार्यरत आहेत.
== जीवनपद्धती ==
* '''घरे''' – खडीकोळवण गावात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे उतरत्या छपराची, जांभ्या दगडाची कौलारू घरे आढळतात. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरे, शेतीपूरक वाडे, आणि ओढ्यांजवळील निवास आढळत होते.
* '''[[व्यवसाय]]''' – गावातील मुख्य व्यवसाय [[शेती]] असून, पशुपालन आणि [[कुक्कुटपालन]] हे जोडधंदे म्हणून प्रचलित आहेत.
* '''पिके''' – शेतीमध्ये [[भात]] हे मुख्य पीक आहे. त्यासोबत [[नाचणी]], [[वरी]], [[तीळ]] यांसारखी जोडपीके घेतली जातात. याशिवाय [[पाले]]भाज्याची लागवड देखील केली जाते.
* '''[[आहार]]''' – [[तांदूळ]] हे प्रमुख पीक असल्यामुळे येथील आहारात [[भात]] आणि तांदळाची [[भाकरी]] प्रमुख आहे. याशिवाय [[डाळ]], [[भाजी]] आणि [[मांसाहारी]] पदार्थ यांचाही समावेश आहारात आढळतो.
* '''[[पोशाख]]''' – गावातील पुरुष व मुले शर्ट व पँट परिधान करतात, तर स्त्रिया [[साडी]], [[चोळी]] आणि मुली [[पंजाबी]] ड्रेस परिधान करतात.
* '''[[भाषा]]''' – येथील लोक प्रामुख्याने [[मराठी]] आणि [[कोकणी]]-संगमेश्वरी बोली[[भाषा]] बोलतात.
* '''वाड्या/वस्त्या''' – गावात प्रमुख वाड्यांमध्ये वरची रिंगण घोलम वाडी, खालची घोलम वाडी, [[खाडेवाडी]], [[रामवाडी]], आणि [[बौद्ध]]वाडी यांचा समावेश होतो.<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – शाळा – अमृत महोत्सव वर्ष – स्मरणिका (२०२१–२२). |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf
|website=Wikimedia Commons
|publisher=जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडीकोळवण
|date=2022
|access-date=2025-07-25
|language=mr
|format=PDF
}}</ref>
* '''गावचे प्रशासन''' – प्रत्येक वाडीतील प्रमुख व्यक्ती धार्मिक विधींचे आयोजन, खाजगी कार्यक्रम (उदा. [[विवाह]], [[मंगलकार्य, [[अंत्यसंस्कार]]) व्यवस्थित पार पाडणे, आणि गावातील लहान-मोठ्या वादविवादांचे सामूहिक निर्णयाने निराकरण करण्याचे कार्य पार पाडतात.
== शिक्षण व नागरी सुविधा ==
=== जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळा ===
खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळेची स्थापना १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. शाळेने गावातील प्राथमिक शिक्षणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
२०२१ मध्ये शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांचा समारंभ शासन नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, लेझीम आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमादरम्यान शाळेच्या कार्यकिर्दीचा आढावा घेणारी एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.<ref>{{Cite web |title=खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका |url=https://commons.wikimedia.org/wiki/File:खडीकोळवण_-_शाळा_-_अमृत_महोत्सव_वर्ष_-_स्मरणिका_२०२१-२०२२.pdf |publisher=जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण |access-date=2025-06-24}}</ref>
=== उपक्रम, वैशिष्ट्ये आणि अडचणी ===
* कोविड लॉकडाऊन कालावधीत, शिक्षकांनी भिंतींवर शैक्षणिक भित्तीचित्रे रेखाटली.
* स्मरणिकेत माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, लेख आणि शाळेचा इतिहास समाविष्ट केला गेला.
* शाळेच्या शिक्षकांचे योगदान व नेतृत्व उल्लेखनीय आहे.
'''''अडचण'''''
गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शेजारील गावांत जावे लागते, जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अडथळा ठरतो.
=== नागरी सुविधा ===
खडीकोळवण गावात राष्ट्रीयीकृत '''[[बँक ऑफ इंडिया]]''' ची शाखा कार्यरत आहे. ही शाखा [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[रत्नागिरी]] शाखा असून, किसान, दुग्धव्यवसाय, [[विहीर]] खोदणे, शेळ्या–मेंढ्यांचे पालन, किराणा दुकान आणि विविध सेवा उद्योगांना [[कर्ज]] व वित्तपुरवठा करते.गावाजवळील बँक व्यवहार रत्नागिरी येथील Bank of India शाखेद्वारे पार पडतात, जिचा IFSC कोड BKID0001400 आहे<ref>{{Cite web
|title=Bank of India Ratnagiri Branch IFSC Code BKID0001400|url=https://economictimes.indiatimes.com/wealth/ifsccode/bank-bank-of-india,state-maharashtra,district-ratnagiri,branch-ratnagiri,ifsccode-BKID0001400.cms
|website=The Economic Times
|publisher=Times Internet
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[ग्रामपंचायत]]''' खडीकोळवण ग्रामपंचायत ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.<ref>{{Cite web
|url=https://rdd.maharashtra.gov.in/
|title=ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन
|website=rdd.maharashtra.gov.in
|publisher=महाराष्ट्र शासन
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''तलाठी कार्यालय''' – खडीकोळवण व [[ओझरे]] गाव मिळून एक तलाठी कार्यालय आहे. तलाठी सजा हे कार्यालयाचे काम पाहतात.
* '''टपाल कार्यालय''' – गावाचे टपाल कार्यालय [[ओझरे]] गावात आहे.
* '''[[पोलीस]] ठाणे''' – खडीकोळवण गाव [[मुर्शी]] व [[साखरपा]] पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत येतो. [[पोलीस पाटील]] गावपातळीवर काम पाहतात.
* '''[[पंचायत समिती]]''' – खडीकोळवण गाव [[संगमेश्वर]] पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येतो. कार्यालय [[देवरुख]] येथे आहे.
* '''[[जिल्हा परिषद]]''' – हा गाव [[रत्नागिरी]] जिल्हा परिषदच्या [[संगमेश्वर]] गटांतर्गत येतो.
* '''विधानसभा मतदारसंघ''' – खडीकोळवण [[चिपळूण विधानसभा मतदारसंघ]] अंतर्गत येतो.<ref>{{Cite web
|title=General Elections to State Legislative Assembly 2019 – Constituency Details
|url=https://ceo.maharashtra.gov.in
|publisher=Chief Electoral Officer, Maharashtra
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
=== तंटामुक्त गाव अभियान ===
खडीकोळवण ग्रामपंचायत [[महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान]] (Mahatma Gandhi Dispute-Free Village Mission) राबवते. महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २००७ रोजी ही योजना सुरू केली; उद्देश गावांतील किरकोळ वाद स्थानिक पातळीवरच संवाद आणि सामोपचारातून सोडवणे, न्यायालयीन खर्च व वेळ वाचवणे, तसेच सामाजिक सलोखा वाढवणे हा आहे.
== दळणवळण व परिवहन ==
'''खडीकोळवण''' गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असून, येथे प्रवेशासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत:
* [[साखरपा]] – खडीकोळवण (कलकदरा मार्गे)
* [[देवरुख]] – खडीकोळवण ([[बामणोली]] मार्गे)
[[रत्नागिरी]]–[[कोल्हापूर]] महामार्गावर [[साखरपा]] हे महत्त्वाचे [[बाजारपेठ]] केंद्र आहे. प्रारंभी प्रतिदिन तीन वेळा [[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ|एस.टी.]] सेवा [[साखरपा]]–खडीकोळवण मार्गावर चालवली जात होती. सध्या ही सेवा [[साखरपा]]–[[बामणोली]]–खडीकोळवण मार्गावर चालू आहे.
[[कोकण रेल्वे]]वरील [[संगमेश्वर रोड]] स्थानक हे खडीकोळवणपासून सुमारे २३ किमी अंतरावर आहे. येथून [[देवरुख]] बसस्थानकापर्यंत पोहोचल्यावर, खडीकोळवण गावासाठी आणखी २३ किमी प्रवास करावा लागतो. या प्रवासास साधारणतः ४५ मिनिटे ते १ तास लागतो.
[[साखरपा]] ते खडीकोळवण हे अंतर देखील सुमारे २३ किमी असून प्रवासाचा कालावधी ४५ मिनिटांच्या आसपास असतो.
सन १९८५ मध्ये खडीकोळवण गावात थेट एस.टी. सेवा सुरू करण्यात आली, ज्यामुळे गावाच्या संपर्क सुविधेत लक्षणीय सुधारणा झाली.<ref name="transport">MSRTC स्थानिक सेवा अभिलेख (प्रादेशिक कार्यालय, रत्नागिरी)</ref>
=== एस.टी. मार्ग व परिवहन ===
खडीकोळवण गाव [[कोकण रेल्वे]] मार्गाशी थेट जोडलेले नसून, प्रवासासाठी जवळील रेल्वे स्थानके खालीलप्रमाणे आहेत:
* '''[[संगमेश्वर रोड]] रेल्वे स्थानक''' – गावापासून सुमारे ३० किमी अंतरावर
* '''[[रत्नागिरी]] रेल्वे स्थानक''' – सुमारे ४५ किमी अंतरावर
गावापर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक परिवहन (एस.टी. बस) मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
* '''[[संगमेश्वर]] ⇌ [[देवरुख]]''' – सुमारे १४ किमी; प्रवास वेळ ~२० मिनिटे <ref>{{Cite web
|title=Distance from Sangameshwar to Devrukh
|url=https://www.rome2rio.com/s/Sangmeshwar/Devrukh
|website=Rome2Rio
|publisher=Rome2Rio Pty Ltd
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[रत्नागिरी]] ⇌ [[देवरुख]]''' – अंदाजे ३८ किमी; प्रवास वेळ ~४५ मिनिटे <ref>{{Cite web
|title=Distance from Devrukh to Ratnagiri
|url=https://www.rome2rio.com/s/Devrukh/Ratnagiri
|website=Rome2Rio
|publisher=Rome2Rio Pty Ltd
|access-date=2025-07-25
|language=en
}}</ref>
* '''[[देवरुख]] ⇌ खडीकोळवण''' – खडीकोळवण गाव देवृखपासून अंदाजे १५ किमी अंतरावर असून संगमेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे.{{Cite web
|title=Khadi Kolvan distance from Devrukh
|url=https://www.nisargramyakonkan.com/khadi-kolvan-sangameshwar-ratnagiri-maharashtra-india/
|website=Nisar Gramyakonkan
|publisher=Nisar Gramyakonkan Team
|access-date=2025-07-25
|language=mr
}}
* '''[[देवरुख]] ⇌ [[साखरपा]]''' – अंदाजे १६ किमी; प्रवास वेळ ~२२ मिनिटे<ref>{{Cite web
|title=Distance from Devrukh to Sakharpa
|url=https://www.distancesfrom.com/distance-from-Devrukh-to-Sakharpa/DistanceHistory/15530647.aspx
|website=DistancesFrom.com
|language=en
|access-date=2025-07-25
}}
खडीकोळवण गावाला पोहोचण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मार्ग देवृख जवळून जातो. Devrukh ते Sakharpa हे अंतर अंदाजे १६ किमी आहे, ज्यासाठी बस किंवा गाडीने सुमारे २५ मिनिटांचा प्रवास लागतो.{{Cite web
|title=Distance from Devrukh to Sakharpa
|url=https://www.distancesfrom.com/distance-from-Devrukh-to-Sakharpa/DistanceHistory/15530647.aspx
|website=DistancesFrom.com
|language=en
|access-date=2025-07-25
}}</ref>
''गावासाठी प्रमुख आगार – [[देवरुख]] एस.टी. आगार असून येथून खडीकोळवणसाठी मर्यादित पण नियमित बस सेवा उपलब्ध आहे.''
=== रस्ते विकास - चौपदरीकरण ===
[[खडीकोळवण]] गावातून पुढे [[मार्लेश्वर]] (तालुका [[संगमेश्वर]], जिल्हा रत्नागिरी) येथे जाणाऱ्या मुख्य जिल्हा रस्त्याचे चारपदरी रुंदीकरण काम प्रस्तावित असून त्यास जिल्हाधिकारी कार्यालय, [[रत्नागिरी]] यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.
[[जिल्हाधिकारी]] कार्यालयाच्या (सुसंयोजन समन्वय शाखा) दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजीच्या अधिकृत पत्रानुसार, निवावे – [[ओझरे]] बुद्रुक – [[खडीकोळवण]] – [[बामणोली]] – निवे – [[मार्लेश्वर]] या मार्गाचे चौपदरीकरण करून आधुनिक रस्ते पायाभूत सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक [[शेतकरी]], [[विद्यार्थी]] तसेच भाविक नागरिकांना मोठा लाभ होणार असून परिसरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होईल. तसेच [[पर्यटन]]दृष्ट्या महत्त्वाच्या [[मार्लेश्वर]] मंदिरापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करून रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम एकाच टप्प्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.<ref>
District Collector Office, Ratnagiri.
"Nivave–Ozhare Budruk–Khadikolvan–Bamnoli–Nive–Marleshwar Road Four-Laning".
Dated: 19 December 2025.
Signed by Jivan Desai, Deputy Collector (Land Acquisition), District Collector Office, Ratnagiri.
[https://archive.org/details/20260109_20260109_1419 Official archived PDF].
</ref>
== धार्मिक व सांस्कृतिक वारसा ==
=== प्रमुख देवस्थाने ===
गावात अनेक पारंपरिक आणि श्रद्धास्थानी देवस्थाने आहेत: -
खडीकोळवण गावातील अनेक कुटुंबांची कुलदेवता [[काळाम्मादेवी उदगिरी]]<ref>{{Cite book
|title=श्री काळाम्मा देवी यात्रा महोत्सव स्मरणिका २०२५
|editor=
|publisher=श्री काळाम्मा देवी देवस्थान समिती
|location=उदगिरी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
|year=2025
|language=mr
}}</ref> आहे.
* '''श्री देव गांगेश्वर मंदिर''' – ग्रामदैवत; येथे स्वयंभू [[शिवलिंग]] असून [[महाशिवरात्र]]ीला विशेष पूजन व उत्सव साजरे होतात.
* '''अत्रल देवी मंदिर''' – गावाच्या वेशीवर वसलेले; नवसाला पावणारी स्थानिक देवी.
* '''ठोंगळ देवी मंदिर''' – गावाच्या सीमारेषेवर; सीमासंरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
* '''श्रीराम मंदिर''' – गावाच्या मध्यवर्ती भागात वसलेले; धार्मिक सणांचे केंद्रस्थान.
=== धार्मिक उत्सव ===
खडीकोळवण गावात विविध [[सण]] व [[उत्सव]] पारंपरिक, धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जातात:
* [[रामनवमी]], [[हनुमान जयंती]], अत्रल देवी उत्सव, [[गोंधळ]], [[वटपौर्णिमा]], [[नागपंचमी]]
* [[गोकुळाष्टमी]], [[नवरात्र]], [[दसरा]], [[दिवाळी]], [[तुळशी विवाह]]
* [[गणेशोत्सव]] (गौर गणपती), [[शिमगा]], [[बैलपोळा]], [[मकर संक्रांत]]
* [[महाशिवरात्र]], [[देव दिवाळी]], जागर इत्यादी
या सणांदरम्यान गावातील विविध वाड्यांतर्फे एकत्र पूजन, गोंधळ, [[भजन]], पारंपरिक वादन-नृत्य अशा कार्यक्रमांचे आयोजन होते. या परंपरा गावातील धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा यांचे संरक्षण करतात. गावात ग्रामदेवतेची पूजा, वार्षिक जत्रा आणि पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. देवस्थान परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम होतात<ref>{{Cite web
|title=खडीकोळवण – ग्रामदेवता व उत्सव
|url=https://example.org/devsthan-khadikolvan
|website=कोकण संस्कृती वेब पोर्टल
|publisher=Ratnagiri District Cultural Office
|date=2023-03-10
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
=== सण व उत्सव ===
खडीकोळवण गावात पारंपरिक पद्धतीने विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. हे उत्सव धार्मिक आस्था, सामाजिक एकत्रता आणि स्थानिक परंपरांचा भाग आहेत.
* '''[[होळी]]''' – फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पंचमीपासून एकादशीपर्यंत 'फाग' साजरा केला जातो. द्वादशीला 'जांगलं होळी' व पौर्णिमेला 'होम' विधी होतो. खडीकोळवणसारख्या कोकणातील गावांमध्ये पालखी नृत्याची पारंपरिक परंपरा आजही जपली गेली आहे. ग्रामदेवतेची पालखी गावात घराघरांत जाते, आणि संपूर्ण गावात उत्सवाचा माहोल निर्माण होतो.<ref>{{Cite web
|title=कोकणातील अनोखी पालखी परंपरा; घराघरांत देवाचे आगमन
|url=https://www.tv9marathi.com/festival/a-unique-tradition-of-palkhi-dancing-in-konkan-village-deity-goes-from-house-to-house-au128-885243.html
|website=TV9 Marathi
|publisher=TV9 नेटवर्क
|date=2024-04-11
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''[[शिमगा]]''' – खडीकोळवण गावात आजही कोकणातील पारंपरिक गावगाडा व्यवस्थेत मानपान चालीरीतींचे पालन केले जाते, विशेषतः शेतीसंबंधी समारंभ व सामाजिक निर्णयप्रक्रियांमध्ये. फाल्गुन पौर्णिमेला गावदेवतांना रूपे लावून पालखी गावातील प्रत्येक घराच्या भेटीला जाते. या परंपरेत भक्ती, श्रद्धा आणि कलात्मकता यांचा संगम पाहायला मिळतो.<ref>{{Cite web
|title=गावगाडा आणि मानपान चालीरीती
|url=https://prahaar.in/2022/07/24/rice-planting-in-konkan/
|website=दैनिक प्रहार
|publisher=Prahaar Media Group
|date=2022-07-24
|access-date=2025-07-25
|language=mr
}}</ref>
* '''जागर''' – श्रावण शुद्ध त्रयोदशीला देवांना 'पोवते' (रक्षासूत्र) घालून जागरण केले जाते. यात धार्मिक गाणी, गोंधळ आणि लोकनाट्य स्वरूपाचे सादरीकरण होते.
* '''[[देव दिवाळी]]''' – या दिवशी देवाच्या कळसावर सजावट केली जाते. तांदळाच्या पिठाचे दिवे प्रज्वलित केले जातात आणि पारंपरिक प्रार्थना केली जाते – "इडा पिडा टळो, बळीचं राज्य चांगभलं".
* '''कौली जत्रा''' – पौष पौर्णिमेपूर्वीच्या शुक्रवारी गावदेवीकडून शेतीस प्रारंभ करण्याचा 'कौल' घेतला जातो. देवीला "राखण" दिली जाते आणि त्यानंतरच 'कवळ' तोडण्यास सुरुवात होते.
* '''पालिक सोमवार''' – प्रत्येक मराठी महिन्याचा पहिला सोमवार गावदेवतांच्या नावाने पाळला जातो. या दिवशी कोणतीही शेतीकामे केली जात नाहीत, हा दिवस श्रद्धा व विश्रांतीसाठी राखीव असतो.
=== मिरगाची राखण – पारंपरिक शेतीरक्षण विधी ===
खडीकोळवण गावात मृग नक्षत्रात शेतीस प्रारंभ करताना ग्रामदेवतेला नैवेद्य अर्पण करून 'मिरगाची राखण' केली जाते. यामध्ये पाण्याचा अखंड प्रवाह सुरू झाल्यावर देवतेला पहिली राखण अर्पण केली जाते. शेतकरी देवाकडे गाऱ्हाणे घालून पिकांची रक्षा व्हावी अशी प्रार्थना करतो. राखण म्हणजे उभ्या पिकांची दिवसरात्र निगराणी ठेवण्याची पारंपरिक पद्धत होय. महिलाही बी पेरणीपूर्वी माती समतल करून दीपळ फोडतात. हा विधी शेती, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीशी निगडित असून स्थानिक परंपरेत महत्त्वाचा मानला जातो.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== चित्रदालन ==
<gallery widths="250" heights="200">
File:खडीकोळवण देव गांगेश्वर ग्राम मंदीर.jpg
File:गांगेश्वर समोर नतमस्तक नंदी.jpg
File:ग्रामदेवता मंदिर गाभारा.jpg
File:कुलाचार.jpg
File:गांगेश्वर-शिव स्वयंभूःशिव लिंग.jpg
File:स्वयंभु देव गांगेश्वर.jpg
</gallery>
== हे देखील पहा ==
* [[काळाम्मादेवी उदगिरी]]
* [[संगमेश्वर]]
* [[रत्नागिरी जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:पश्चिम घाट]]
1ie2i67jjt2bk2x7njwpdd6a0gdmle8
सलीमपूर (लोकसभा मतदारसंघ)
0
244460
2690171
2198208
2026-06-19T23:38:18Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[सालेमपूर लोकसभा मतदारसंघ]] to [[सलेमपूर लोकसभा मतदारसंघ]]
2690171
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[सलेमपूर लोकसभा मतदारसंघ]]
e05r8r9lamct8cru7d8jrnbyvt40g18
सत्यदेव पचौरी
0
244578
2690224
2033882
2026-06-20T04:37:12Z
Abhijitsathe
4193
2690224
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पदाधिकारी
| नाव = सत्यदेव पचौरी
| चित्र नाव =
| चित्र आकारमान = 250px
| पद = [[लोकसभा]] सदस्य
| मतदारसंघ = [[कानपूर लोकसभा मतदारसंघ|कानपूर]]
| कार्यकाळ_आरंभ = मे २०१९
| कार्यकाळ_समाप्ती = जून २०२४
| मागील = [[मुरलीमनोहर जोशी]]
| पुढील = [[रमेश अवस्थी]]
| पद1 = [[उत्तर प्रदेश विधानसभा]] सदस्य
| कार्यकाळ_आरंभ1 = मार्च २०१२
| कार्यकाळ_समाप्ती1 = जून २०१९
| मतदारसंघ1 = गोविंद नगर
| मागील1 = अजय कपूर
| पुढील1 = सुरेंद्र मैथानी
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1948|8|12}}
| जन्मस्थान = [[भिंड]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| पक्ष = [[भारतीय जनता पक्ष]]
| अपत्ये =
| निवास =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''सत्यदेव पचौरी''' हे एक भारतीय राजकारणी, माजी [लोकसभा]] सदस्य व माजी [[उत्तर प्रदेश सरकार]] मंत्री आहेत. ते [[भारतीय जनता पक्ष]]ातर्फे [[२०१९ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये [[उत्तर प्रदेश]]च्या [[कानपूर लोकसभा मतदारसंघ|कानपूर]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.
[[वर्ग:१७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:कानपूरचे खासदार]]
0fl9pftwna167z62sq5764epb1wxeay
सदस्य चर्चा:संतोष विठ्ठल येडगे
3
249908
2690241
1720827
2026-06-20T06:19:12Z
~2026-36002-62
184463
2690241
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=संतोष विठ्ठल येडगे}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १९:५९, १२ डिसेंबर २०१९ (IST)
संतोष विठ्ठल येडगे,
पत्ता, मुक्काम कुटगिरी येडगेवाडी
पोस्ट राजिवली
तालुका. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी
व्यवसाय -( पत्रकारिता ) मुख्य संपादक, खरी लोकजागृती न्यूज
संतोष विठ्ठल येडगे यांचा जन्म सन १९८३ साली रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी या छोट्याशा गावात झाला हे मागील १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सन २०१२ मध्ये झी२४ तास या वृत्तवाहिनीत पत्रकार मित्र म्हणून सुरुवात केली. २०२३ ते २०१८ या मध्ये दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रात आरवली डेडलाइन येथून काम केले.सन २०१८ ते २०२३ या दरम्यान रत्नागिरी टाईम्स या वृत्तपत्रासाठी पत्रकारिता केली. २०२४ मध्ये खरी लोकजागृती साप्ताहिकाची व डिजीटल पत्रकारितेची सुरुवात करत स्वतः चे न्यूज पोर्टल सुरू करत नवी सुरुवात केली. [[विशेष:योगदान/~2026-36002-62|~2026-36002-62]] ([[सदस्य चर्चा:~2026-36002-62|talk]]) ११:४९, २० जून २०२६ (IST)
0vmdot3wa9psj1nf5iia0phx0prsy8t
व्ही.जी. वझे महाविद्यालय
0
254487
2690176
2329207
2026-06-20T00:22:40Z
~2026-24679-89
182431
/* */
2690176
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शाळा|latin_name=<!-- Latin name of the school, if any -->|staff=<!-- Number of staff -->|other=<!-- Other grade enrollment -->|enrollment=<!-- alternate name to use for students, use either -->|closed=<!-- date the school closed -->|colours=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|colors=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|nickname=<!-- The school's nickname -->|sports=<!-- Main sport(s) at the school -->|mascot=<!-- school mascot -->|athletics=<!-- What type of athletics are held at the school -->|endowment=<!-- School endowment -->|budget=<!-- School budget -->|faculty=<!-- Number of faculty of the school -->|director=<!-- Director of the school -->|logo=कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विनायक गणेश वझे महाविद्यालय(केळकर महाविद्यालय)|rector=<!-- Rector of the school -->|principal=डॉ.बी.बी.शर्मा|chairperson=<!-- Chairperson of the school -->|head=<!-- The name of the current school head. -->|head_label=< !-- How the head of the school is referred to. -->|president=<!-- President of the school -->|superintendent=<!-- Superintendent of the school -->|affiliation=|province=<!-- Province in which the school is found. -->|caption=|image_size=|image=|footnotes=<!-- any footnotes -->}}{{माहितीचौकट शाळा|नाव=कला,विज्ञान आणि वाणिज्य विनायक गणेश वझे महाविद्यालय|प्रचलित नाव=केळकर कॉलेज|प्रकार=खाजगी|स्थापना=१९८४|संकेतस्थळ=vazecollege.net|शहर=मुलुंड(पूर्व)|राज्य=महाराष्ट्र|देश=भारत}}
'''विनायक गणेश वझे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे महाविद्यालय''' [[मुलुंड]] पूर्व,[[मुंबई]] येथे स्थित आहे. केळकर संस्थेच्या विश्वस्त संस्थापकांच्या स्मरणार्थ १९८४ साली विनायक गणेश वझे स्थापना करण्यात आली.
=='''इतिहास'''==
भाऊसाहेब केळकर हे सुगंधी द्रव्ये निर्माण करणारे उद्योगपती होते.ते शैक्षणिक संस्थांना देणग्या देऊन आणि वंचित विद्यार्थ्यांना अनुदान देऊन शिक्षणास चालना देत होते. १९७९ साली महाविद्यालय स्थापन करण्यासाठी [[मुलुंड]] येथे केळकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. केळकर-वझे कुटूंबातर्फे केळकर महाविद्यालयाची सुरुवात झाली होती.[[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाशी]] महाविद्यालय लवकरच संलग्न झाले आणि लगेचच मुंबई महाविद्यापीठाशी महाविद्यालय कायमस्वरुपी संलग्न झाले
=='''स्थान'''==
[[मुंबई|मुंबईच्या]] ईशान्य [[मुंबई उपनगर जिल्हा|उपनगरीय]] भागात,[[मुलुंड]] पूर्व येथील मिठानगर याभागात हे महाविद्यालय स्थित आहे.
=='''संलग्नता आणि प्रमाणन'''==
१९९० पासून महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी कायमस्वरुपी संलग्न आहे.नंतर यू.जी.सी. अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने(युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन) महाविद्यालयास मान्यता दिली.प्रथमतः केळकर महाविद्यालय महाराष्ट्रातील कला,विज्ञान आणि वाणिज्य संस्थाशी संलग्न होते,नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने(यू.जी.सी.) सुरू केलेल्या NAAC म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारे महाविद्यालयाचे मूल्यमापन केले गेले.१९९८ मध्ये महाविद्यालयाने पंचतारांकित दर्जा प्राप्त केला.२००५ आणि २०१२मध्ये तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या पुनर्मूल्यांकनात NAACद्वारे "'''अ "''' दर्जा (A) प्राप्त झाला.
=='''अभ्यासक्रम'''==
दुहेरी पदवी कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध व्यावसायिक अभ्यासक्रम,पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम आणि सुधारित प्रमाणपत्र कार्यक्रम उपलब्ध आहेत.
* PhD([[विद्यावाचस्पती]]) : [[अर्थशास्त्र]], [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]], जीवन विज्ञान(Life Sciences).
* पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम: संशोधनाद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]] आणि [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रात]] पदव्युत्तर शिक्षण.
* लेखी परीक्षेद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[माहिती तंत्रज्ञान]](MSc IT), जैवतंत्रज्ञान(MSc Biotech)
* पदविका शिक्षण: [[वाणिज्य]], [[कला]] आणि [[विज्ञान]]. सर्व १२२ विषयांच्या संयोजनात उपलब्ध.
* स्वयं अर्थपुरवठा सहयोग कार्यक्रम: सुगंधी द्रव्ये व [[सौंदर्य प्रसाधने|सौंदर्य प्रसाधन]] [[व्यवस्थापन|व्यवस्थापना]]<nowiki/>त पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र कार्यक्रम(Post graduate diploma in perfumery and cosmetic management)
=='''विद्यार्थी परिषद'''==
[[महाराष्ट्र]] विद्यापीठ कायदा, १९९४ च्या कलम ४०(२) (ब) नुसार, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध वर्ग आणि नियमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाविद्यालयाने २२नामांकन केलेल्या विद्यार्थ्याची परिषद स्थापन करते.
== '''महोत्सव''' ==
महाविद्यालयातर्फे दरवर्षी "डायमेन्शनस्" हा महोत्सव साजरा करण्यात येतो.साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी एक विशिष्ट थीम (विषय) ठरवून त्यावर आधारित <br />अनेक सादरीकरणं असतात.
{| class="wikitable"
|+
!वर्ष
!विषय(थीम)
|-
|२०१३
|बॅक टू इनोसन्स्(Back to Innocence)
|-
|२०१४
|टुअर डी वर्ल्ड(Tour De World)
|-
|२०१५
|द एज ऑफ् सुपरहिरोज् (Tour De World)
|-
|२०१६
|द थेटर ऑफ् ड्रीम्स (The Theater of Dreams)
|-
|२०१७
|कॉस्मिक उडाण (Cosmic Udaan)
|-
|२०१८
|लुमोस (Lumos)
|-
|२०१९
|पॅलेस ऑफ लॉस्ट थींग्ज (Palace Of Lost Things)
|}
तसेच महाविद्यालयात "ध्रुवा" हा [[संस्कृत भाषा|संस्कृत]] महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थी कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये सहभागी होतात. ह्या महोत्सवाची सुद्धा एक थीम असते.
== '''प्रसिद्ध माजी विद्यार्थी''' ==
*[[अजिंक्य रहाणे]] , भारतीय क्रिकेट खेळाडू
*[[युक्ता मूखी|युक्ता मुखी]], १९९९ची [[विश्वसुंदरी]](Miss World 1999)
*[[तेजश्री प्रधान]], मराठी अभिनेत्री
*[[मयुरी वाघ]], मराठी अभिनेत्री
*[[पूर्वा गोखले,]] मराठी अभिनेत्री
*[[प्राजक्ता कोळी]], प्रसिद्ध युट्यूबर व ब्लॉगर
*[[रुचा हसबनीस]], हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[मानसी साळवी| मानसी साळवी,]] हिंदी मालिकांतील अभिनेत्री
== '''हे सुद्धा पहा''' ==
* [[मुंबई विद्यापीठ]]
*
*
*
<br />
[[वर्ग:मुंबईमधील शैक्षणिक संस्था]]
dx2k344m0edwg85a7vocn0ssisz6m4j
2690177
2690176
2026-06-20T00:23:24Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध माजी विद्यार्थी */
2690177
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शाळा|latin_name=<!-- Latin name of the school, if any -->|staff=<!-- Number of staff -->|other=<!-- Other grade enrollment -->|enrollment=<!-- alternate name to use for students, use either -->|closed=<!-- date the school closed -->|colours=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|colors=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|nickname=<!-- The school's nickname -->|sports=<!-- Main sport(s) at the school -->|mascot=<!-- school mascot -->|athletics=<!-- What type of athletics are held at the school -->|endowment=<!-- School endowment -->|budget=<!-- School budget -->|faculty=<!-- Number of faculty of the school -->|director=<!-- Director of the school -->|logo=कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विनायक गणेश वझे महाविद्यालय(केळकर महाविद्यालय)|rector=<!-- Rector of the school -->|principal=डॉ.बी.बी.शर्मा|chairperson=<!-- Chairperson of the school -->|head=<!-- The name of the current school head. -->|head_label=< !-- How the head of the school is referred to. -->|president=<!-- President of the school -->|superintendent=<!-- Superintendent of the school -->|affiliation=|province=<!-- Province in which the school is found. -->|caption=|image_size=|image=|footnotes=<!-- any footnotes -->}}{{माहितीचौकट शाळा|नाव=कला,विज्ञान आणि वाणिज्य विनायक गणेश वझे महाविद्यालय|प्रचलित नाव=केळकर कॉलेज|प्रकार=खाजगी|स्थापना=१९८४|संकेतस्थळ=vazecollege.net|शहर=मुलुंड(पूर्व)|राज्य=महाराष्ट्र|देश=भारत}}
'''विनायक गणेश वझे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे महाविद्यालय''' [[मुलुंड]] पूर्व,[[मुंबई]] येथे स्थित आहे. केळकर संस्थेच्या विश्वस्त संस्थापकांच्या स्मरणार्थ १९८४ साली विनायक गणेश वझे स्थापना करण्यात आली.
=='''इतिहास'''==
भाऊसाहेब केळकर हे सुगंधी द्रव्ये निर्माण करणारे उद्योगपती होते.ते शैक्षणिक संस्थांना देणग्या देऊन आणि वंचित विद्यार्थ्यांना अनुदान देऊन शिक्षणास चालना देत होते. १९७९ साली महाविद्यालय स्थापन करण्यासाठी [[मुलुंड]] येथे केळकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. केळकर-वझे कुटूंबातर्फे केळकर महाविद्यालयाची सुरुवात झाली होती.[[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाशी]] महाविद्यालय लवकरच संलग्न झाले आणि लगेचच मुंबई महाविद्यापीठाशी महाविद्यालय कायमस्वरुपी संलग्न झाले
=='''स्थान'''==
[[मुंबई|मुंबईच्या]] ईशान्य [[मुंबई उपनगर जिल्हा|उपनगरीय]] भागात,[[मुलुंड]] पूर्व येथील मिठानगर याभागात हे महाविद्यालय स्थित आहे.
=='''संलग्नता आणि प्रमाणन'''==
१९९० पासून महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी कायमस्वरुपी संलग्न आहे.नंतर यू.जी.सी. अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने(युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन) महाविद्यालयास मान्यता दिली.प्रथमतः केळकर महाविद्यालय महाराष्ट्रातील कला,विज्ञान आणि वाणिज्य संस्थाशी संलग्न होते,नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने(यू.जी.सी.) सुरू केलेल्या NAAC म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारे महाविद्यालयाचे मूल्यमापन केले गेले.१९९८ मध्ये महाविद्यालयाने पंचतारांकित दर्जा प्राप्त केला.२००५ आणि २०१२मध्ये तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या पुनर्मूल्यांकनात NAACद्वारे "'''अ "''' दर्जा (A) प्राप्त झाला.
=='''अभ्यासक्रम'''==
दुहेरी पदवी कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध व्यावसायिक अभ्यासक्रम,पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम आणि सुधारित प्रमाणपत्र कार्यक्रम उपलब्ध आहेत.
* PhD([[विद्यावाचस्पती]]) : [[अर्थशास्त्र]], [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]], जीवन विज्ञान(Life Sciences).
* पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम: संशोधनाद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]] आणि [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रात]] पदव्युत्तर शिक्षण.
* लेखी परीक्षेद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[माहिती तंत्रज्ञान]](MSc IT), जैवतंत्रज्ञान(MSc Biotech)
* पदविका शिक्षण: [[वाणिज्य]], [[कला]] आणि [[विज्ञान]]. सर्व १२२ विषयांच्या संयोजनात उपलब्ध.
* स्वयं अर्थपुरवठा सहयोग कार्यक्रम: सुगंधी द्रव्ये व [[सौंदर्य प्रसाधने|सौंदर्य प्रसाधन]] [[व्यवस्थापन|व्यवस्थापना]]<nowiki/>त पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र कार्यक्रम(Post graduate diploma in perfumery and cosmetic management)
=='''विद्यार्थी परिषद'''==
[[महाराष्ट्र]] विद्यापीठ कायदा, १९९४ च्या कलम ४०(२) (ब) नुसार, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध वर्ग आणि नियमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाविद्यालयाने २२नामांकन केलेल्या विद्यार्थ्याची परिषद स्थापन करते.
== '''महोत्सव''' ==
महाविद्यालयातर्फे दरवर्षी "डायमेन्शनस्" हा महोत्सव साजरा करण्यात येतो.साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी एक विशिष्ट थीम (विषय) ठरवून त्यावर आधारित <br />अनेक सादरीकरणं असतात.
{| class="wikitable"
|+
!वर्ष
!विषय(थीम)
|-
|२०१३
|बॅक टू इनोसन्स्(Back to Innocence)
|-
|२०१४
|टुअर डी वर्ल्ड(Tour De World)
|-
|२०१५
|द एज ऑफ् सुपरहिरोज् (Tour De World)
|-
|२०१६
|द थेटर ऑफ् ड्रीम्स (The Theater of Dreams)
|-
|२०१७
|कॉस्मिक उडाण (Cosmic Udaan)
|-
|२०१८
|लुमोस (Lumos)
|-
|२०१९
|पॅलेस ऑफ लॉस्ट थींग्ज (Palace Of Lost Things)
|}
तसेच महाविद्यालयात "ध्रुवा" हा [[संस्कृत भाषा|संस्कृत]] महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थी कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये सहभागी होतात. ह्या महोत्सवाची सुद्धा एक थीम असते.
== '''प्रसिद्ध माजी विद्यार्थी''' ==
*[[अजिंक्य रहाणे]] , भारतीय क्रिकेट खेळाडू
*[[युक्ता मूखी|युक्ता मुखी]], १९९९ची [[विश्वसुंदरी]](Miss World 1999)
*[[तेजश्री प्रधान]], मराठी अभिनेत्री
*[[मयुरी वाघ]], मराठी अभिनेत्री
*[[प्राजक्ता कोळी]], प्रसिद्ध युट्यूबर व ब्लॉगर
*[[रुचा हसबनीस]], हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[मानसी साळवी| मानसी साळवी,]] हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[पूर्वा गोखले,]] मराठी अभिनेत्री
== '''हे सुद्धा पहा''' ==
* [[मुंबई विद्यापीठ]]
*
*
*
<br />
[[वर्ग:मुंबईमधील शैक्षणिक संस्था]]
ji1nbobtzs5vvn6ub8djff6lpgtfw55
2690178
2690177
2026-06-20T00:24:09Z
~2026-24679-89
182431
/* */
2690178
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शाळा|latin_name=<!-- Latin name of the school, if any -->|staff=<!-- Number of staff -->|other=<!-- Other grade enrollment -->|enrollment=<!-- alternate name to use for students, use either -->|closed=<!-- date the school closed -->|colours=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|colors=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|nickname=<!-- The school's nickname -->|sports=<!-- Main sport(s) at the school -->|mascot=<!-- school mascot -->|athletics=<!-- What type of athletics are held at the school -->|endowment=<!-- School endowment -->|budget=<!-- School budget -->|faculty=<!-- Number of faculty of the school -->|director=<!-- Director of the school -->|logo=कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विनायक गणेश वझे महाविद्यालय(केळकर महाविद्यालय)|rector=<!-- Rector of the school -->|principal=डॉ.बी.बी.शर्मा|chairperson=<!-- Chairperson of the school -->|head=<!-- The name of the current school head. -->|head_label=< !-- How the head of the school is referred to. -->|president=<!-- President of the school -->|superintendent=<!-- Superintendent of the school -->|affiliation=|province=<!-- Province in which the school is found. -->|caption=|image_size=|image=|footnotes=<!-- any footnotes -->}}
{{माहितीचौकट शाळा|नाव=कला,विज्ञान आणि वाणिज्य विनायक गणेश वझे महाविद्यालय|प्रचलित नाव=केळकर कॉलेज|प्रकार=खाजगी|स्थापना=१९८४|संकेतस्थळ=vazecollege.net|शहर=मुलुंड(पूर्व)|राज्य=महाराष्ट्र|देश=भारत}}
'''विनायक गणेश वझे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे महाविद्यालय''' [[मुलुंड]] पूर्व,[[मुंबई]] येथे स्थित आहे. केळकर संस्थेच्या विश्वस्त संस्थापकांच्या स्मरणार्थ १९८४ साली विनायक गणेश वझे स्थापना करण्यात आली.
=='''इतिहास'''==
भाऊसाहेब केळकर हे सुगंधी द्रव्ये निर्माण करणारे उद्योगपती होते.ते शैक्षणिक संस्थांना देणग्या देऊन आणि वंचित विद्यार्थ्यांना अनुदान देऊन शिक्षणास चालना देत होते. १९७९ साली महाविद्यालय स्थापन करण्यासाठी [[मुलुंड]] येथे केळकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. केळकर-वझे कुटूंबातर्फे केळकर महाविद्यालयाची सुरुवात झाली होती.[[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाशी]] महाविद्यालय लवकरच संलग्न झाले आणि लगेचच मुंबई महाविद्यापीठाशी महाविद्यालय कायमस्वरुपी संलग्न झाले
=='''स्थान'''==
[[मुंबई|मुंबईच्या]] ईशान्य [[मुंबई उपनगर जिल्हा|उपनगरीय]] भागात,[[मुलुंड]] पूर्व येथील मिठानगर याभागात हे महाविद्यालय स्थित आहे.
=='''संलग्नता आणि प्रमाणन'''==
१९९० पासून महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी कायमस्वरुपी संलग्न आहे.नंतर यू.जी.सी. अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने(युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन) महाविद्यालयास मान्यता दिली.प्रथमतः केळकर महाविद्यालय महाराष्ट्रातील कला,विज्ञान आणि वाणिज्य संस्थाशी संलग्न होते,नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने(यू.जी.सी.) सुरू केलेल्या NAAC म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारे महाविद्यालयाचे मूल्यमापन केले गेले.१९९८ मध्ये महाविद्यालयाने पंचतारांकित दर्जा प्राप्त केला.२००५ आणि २०१२मध्ये तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या पुनर्मूल्यांकनात NAACद्वारे "'''अ "''' दर्जा (A) प्राप्त झाला.
=='''अभ्यासक्रम'''==
दुहेरी पदवी कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध व्यावसायिक अभ्यासक्रम,पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम आणि सुधारित प्रमाणपत्र कार्यक्रम उपलब्ध आहेत.
* PhD([[विद्यावाचस्पती]]) : [[अर्थशास्त्र]], [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]], जीवन विज्ञान(Life Sciences).
* पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम: संशोधनाद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]] आणि [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रात]] पदव्युत्तर शिक्षण.
* लेखी परीक्षेद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[माहिती तंत्रज्ञान]](MSc IT), जैवतंत्रज्ञान(MSc Biotech)
* पदविका शिक्षण: [[वाणिज्य]], [[कला]] आणि [[विज्ञान]]. सर्व १२२ विषयांच्या संयोजनात उपलब्ध.
* स्वयं अर्थपुरवठा सहयोग कार्यक्रम: सुगंधी द्रव्ये व [[सौंदर्य प्रसाधने|सौंदर्य प्रसाधन]] [[व्यवस्थापन|व्यवस्थापना]]<nowiki/>त पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र कार्यक्रम(Post graduate diploma in perfumery and cosmetic management)
=='''विद्यार्थी परिषद'''==
[[महाराष्ट्र]] विद्यापीठ कायदा, १९९४ च्या कलम ४०(२) (ब) नुसार, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध वर्ग आणि नियमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाविद्यालयाने २२नामांकन केलेल्या विद्यार्थ्याची परिषद स्थापन करते.
== '''महोत्सव''' ==
महाविद्यालयातर्फे दरवर्षी "डायमेन्शनस्" हा महोत्सव साजरा करण्यात येतो.साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी एक विशिष्ट थीम (विषय) ठरवून त्यावर आधारित <br />अनेक सादरीकरणं असतात.
{| class="wikitable"
|+
!वर्ष
!विषय(थीम)
|-
|२०१३
|बॅक टू इनोसन्स्(Back to Innocence)
|-
|२०१४
|टुअर डी वर्ल्ड(Tour De World)
|-
|२०१५
|द एज ऑफ् सुपरहिरोज् (Tour De World)
|-
|२०१६
|द थेटर ऑफ् ड्रीम्स (The Theater of Dreams)
|-
|२०१७
|कॉस्मिक उडाण (Cosmic Udaan)
|-
|२०१८
|लुमोस (Lumos)
|-
|२०१९
|पॅलेस ऑफ लॉस्ट थींग्ज (Palace Of Lost Things)
|}
तसेच महाविद्यालयात "ध्रुवा" हा [[संस्कृत भाषा|संस्कृत]] महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थी कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये सहभागी होतात. ह्या महोत्सवाची सुद्धा एक थीम असते.
== '''प्रसिद्ध माजी विद्यार्थी''' ==
*[[अजिंक्य रहाणे]] , भारतीय क्रिकेट खेळाडू
*[[युक्ता मूखी|युक्ता मुखी]], १९९९ची [[विश्वसुंदरी]](Miss World 1999)
*[[तेजश्री प्रधान]], मराठी अभिनेत्री
*[[मयुरी वाघ]], मराठी अभिनेत्री
*[[प्राजक्ता कोळी]], प्रसिद्ध युट्यूबर व ब्लॉगर
*[[रुचा हसबनीस]], हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[मानसी साळवी| मानसी साळवी,]] हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[पूर्वा गोखले,]] मराठी अभिनेत्री
== '''हे सुद्धा पहा''' ==
* [[मुंबई विद्यापीठ]]
*
*
*
<br />
[[वर्ग:मुंबईमधील शैक्षणिक संस्था]]
hmylvey4qre2jwuw2r5jgfj8kn4bvjl
2690179
2690178
2026-06-20T00:24:39Z
~2026-24679-89
182431
/* */
2690179
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शाळा|latin_name=<!-- Latin name of the school, if any -->|staff=<!-- Number of staff -->|other=<!-- Other grade enrollment -->|enrollment=<!-- alternate name to use for students, use either -->|closed=<!-- date the school closed -->|colours=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|colors=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|nickname=<!-- The school's nickname -->|sports=<!-- Main sport(s) at the school -->|mascot=<!-- school mascot -->|athletics=<!-- What type of athletics are held at the school -->|endowment=<!-- School endowment -->|budget=<!-- School budget -->|faculty=<!-- Number of faculty of the school -->|director=<!-- Director of the school -->|logo=कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विनायक गणेश वझे महाविद्यालय(केळकर महाविद्यालय)|rector=<!-- Rector of the school -->|principal=डॉ.बी.बी.शर्मा|chairperson=<!-- Chairperson of the school -->|head=<!-- The name of the current school head. -->|head_label=< !-- How the head of the school is referred to. -->|president=<!-- President of the school -->|superintendent=<!-- Superintendent of the school -->|affiliation=|province=<!-- Province in which the school is found. -->|caption=|image_size=|image=|footnotes=<!-- any footnotes -->}}
{{माहितीचौकट शाळा|नाव= वझे-केळकर महाविद्यालय|प्रचलित नाव=केळकर कॉलेज|प्रकार=खाजगी|स्थापना=१९८४|संकेतस्थळ=vazecollege.net|शहर=मुलुंड(पूर्व)|राज्य=महाराष्ट्र|देश=भारत}}
'''विनायक गणेश वझे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे महाविद्यालय''' [[मुलुंड]] पूर्व,[[मुंबई]] येथे स्थित आहे. केळकर संस्थेच्या विश्वस्त संस्थापकांच्या स्मरणार्थ १९८४ साली विनायक गणेश वझे स्थापना करण्यात आली.
=='''इतिहास'''==
भाऊसाहेब केळकर हे सुगंधी द्रव्ये निर्माण करणारे उद्योगपती होते.ते शैक्षणिक संस्थांना देणग्या देऊन आणि वंचित विद्यार्थ्यांना अनुदान देऊन शिक्षणास चालना देत होते. १९७९ साली महाविद्यालय स्थापन करण्यासाठी [[मुलुंड]] येथे केळकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. केळकर-वझे कुटूंबातर्फे केळकर महाविद्यालयाची सुरुवात झाली होती.[[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाशी]] महाविद्यालय लवकरच संलग्न झाले आणि लगेचच मुंबई महाविद्यापीठाशी महाविद्यालय कायमस्वरुपी संलग्न झाले
=='''स्थान'''==
[[मुंबई|मुंबईच्या]] ईशान्य [[मुंबई उपनगर जिल्हा|उपनगरीय]] भागात,[[मुलुंड]] पूर्व येथील मिठानगर याभागात हे महाविद्यालय स्थित आहे.
=='''संलग्नता आणि प्रमाणन'''==
१९९० पासून महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी कायमस्वरुपी संलग्न आहे.नंतर यू.जी.सी. अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने(युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन) महाविद्यालयास मान्यता दिली.प्रथमतः केळकर महाविद्यालय महाराष्ट्रातील कला,विज्ञान आणि वाणिज्य संस्थाशी संलग्न होते,नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने(यू.जी.सी.) सुरू केलेल्या NAAC म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारे महाविद्यालयाचे मूल्यमापन केले गेले.१९९८ मध्ये महाविद्यालयाने पंचतारांकित दर्जा प्राप्त केला.२००५ आणि २०१२मध्ये तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या पुनर्मूल्यांकनात NAACद्वारे "'''अ "''' दर्जा (A) प्राप्त झाला.
=='''अभ्यासक्रम'''==
दुहेरी पदवी कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध व्यावसायिक अभ्यासक्रम,पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम आणि सुधारित प्रमाणपत्र कार्यक्रम उपलब्ध आहेत.
* PhD([[विद्यावाचस्पती]]) : [[अर्थशास्त्र]], [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]], जीवन विज्ञान(Life Sciences).
* पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम: संशोधनाद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]] आणि [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रात]] पदव्युत्तर शिक्षण.
* लेखी परीक्षेद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[माहिती तंत्रज्ञान]](MSc IT), जैवतंत्रज्ञान(MSc Biotech)
* पदविका शिक्षण: [[वाणिज्य]], [[कला]] आणि [[विज्ञान]]. सर्व १२२ विषयांच्या संयोजनात उपलब्ध.
* स्वयं अर्थपुरवठा सहयोग कार्यक्रम: सुगंधी द्रव्ये व [[सौंदर्य प्रसाधने|सौंदर्य प्रसाधन]] [[व्यवस्थापन|व्यवस्थापना]]<nowiki/>त पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र कार्यक्रम(Post graduate diploma in perfumery and cosmetic management)
=='''विद्यार्थी परिषद'''==
[[महाराष्ट्र]] विद्यापीठ कायदा, १९९४ च्या कलम ४०(२) (ब) नुसार, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध वर्ग आणि नियमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाविद्यालयाने २२नामांकन केलेल्या विद्यार्थ्याची परिषद स्थापन करते.
== '''महोत्सव''' ==
महाविद्यालयातर्फे दरवर्षी "डायमेन्शनस्" हा महोत्सव साजरा करण्यात येतो.साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी एक विशिष्ट थीम (विषय) ठरवून त्यावर आधारित <br />अनेक सादरीकरणं असतात.
{| class="wikitable"
|+
!वर्ष
!विषय(थीम)
|-
|२०१३
|बॅक टू इनोसन्स्(Back to Innocence)
|-
|२०१४
|टुअर डी वर्ल्ड(Tour De World)
|-
|२०१५
|द एज ऑफ् सुपरहिरोज् (Tour De World)
|-
|२०१६
|द थेटर ऑफ् ड्रीम्स (The Theater of Dreams)
|-
|२०१७
|कॉस्मिक उडाण (Cosmic Udaan)
|-
|२०१८
|लुमोस (Lumos)
|-
|२०१९
|पॅलेस ऑफ लॉस्ट थींग्ज (Palace Of Lost Things)
|}
तसेच महाविद्यालयात "ध्रुवा" हा [[संस्कृत भाषा|संस्कृत]] महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थी कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये सहभागी होतात. ह्या महोत्सवाची सुद्धा एक थीम असते.
== '''प्रसिद्ध माजी विद्यार्थी''' ==
*[[अजिंक्य रहाणे]] , भारतीय क्रिकेट खेळाडू
*[[युक्ता मूखी|युक्ता मुखी]], १९९९ची [[विश्वसुंदरी]](Miss World 1999)
*[[तेजश्री प्रधान]], मराठी अभिनेत्री
*[[मयुरी वाघ]], मराठी अभिनेत्री
*[[प्राजक्ता कोळी]], प्रसिद्ध युट्यूबर व ब्लॉगर
*[[रुचा हसबनीस]], हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[मानसी साळवी| मानसी साळवी,]] हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[पूर्वा गोखले,]] मराठी अभिनेत्री
== '''हे सुद्धा पहा''' ==
* [[मुंबई विद्यापीठ]]
*
*
*
<br />
[[वर्ग:मुंबईमधील शैक्षणिक संस्था]]
7vox6jc3g8qlpms0p77qziq3i1lq5ws
2690180
2690179
2026-06-20T00:25:20Z
~2026-24679-89
182431
/* */
2690180
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शाळा|latin_name=<!-- Latin name of the school, if any -->|staff=<!-- Number of staff -->|other=<!-- Other grade enrollment -->|enrollment=<!-- alternate name to use for students, use either -->|closed=<!-- date the school closed -->|colours=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|colors=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|nickname=<!-- The school's nickname -->|sports=<!-- Main sport(s) at the school -->|mascot=<!-- school mascot -->|athletics=<!-- What type of athletics are held at the school -->|endowment=<!-- School endowment -->|budget=<!-- School budget -->|faculty=<!-- Number of faculty of the school -->|director=<!-- Director of the school -->|logo=कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विनायक गणेश वझे महाविद्यालय(केळकर महाविद्यालय)|rector=<!-- Rector of the school -->|principal=डॉ.बी.बी.शर्मा|chairperson=<!-- Chairperson of the school -->|head=<!-- The name of the current school head. -->|head_label=< !-- How the head of the school is referred to. -->|president=<!-- President of the school -->|superintendent=<!-- Superintendent of the school -->|affiliation=|province=<!-- Province in which the school is found. -->|caption=|image_size=|image=|footnotes=<!-- any footnotes -->}}
{{माहितीचौकट शाळा|नाव= वझे-केळकर महाविद्यालय|प्रचलित नाव=कला, विज्ञान व वाणिज्य|प्रकार=खाजगी|स्थापना=१९८४|संकेतस्थळ=vazecollege.net|शहर=मुलुंड(पूर्व)|राज्य=महाराष्ट्र|देश=भारत}}
'''विनायक गणेश वझे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे महाविद्यालय''' [[मुलुंड]] पूर्व,[[मुंबई]] येथे स्थित आहे. केळकर संस्थेच्या विश्वस्त संस्थापकांच्या स्मरणार्थ १९८४ साली विनायक गणेश वझे स्थापना करण्यात आली.
=='''इतिहास'''==
भाऊसाहेब केळकर हे सुगंधी द्रव्ये निर्माण करणारे उद्योगपती होते.ते शैक्षणिक संस्थांना देणग्या देऊन आणि वंचित विद्यार्थ्यांना अनुदान देऊन शिक्षणास चालना देत होते. १९७९ साली महाविद्यालय स्थापन करण्यासाठी [[मुलुंड]] येथे केळकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. केळकर-वझे कुटूंबातर्फे केळकर महाविद्यालयाची सुरुवात झाली होती.[[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाशी]] महाविद्यालय लवकरच संलग्न झाले आणि लगेचच मुंबई महाविद्यापीठाशी महाविद्यालय कायमस्वरुपी संलग्न झाले
=='''स्थान'''==
[[मुंबई|मुंबईच्या]] ईशान्य [[मुंबई उपनगर जिल्हा|उपनगरीय]] भागात,[[मुलुंड]] पूर्व येथील मिठानगर याभागात हे महाविद्यालय स्थित आहे.
=='''संलग्नता आणि प्रमाणन'''==
१९९० पासून महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी कायमस्वरुपी संलग्न आहे.नंतर यू.जी.सी. अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने(युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन) महाविद्यालयास मान्यता दिली.प्रथमतः केळकर महाविद्यालय महाराष्ट्रातील कला,विज्ञान आणि वाणिज्य संस्थाशी संलग्न होते,नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने(यू.जी.सी.) सुरू केलेल्या NAAC म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारे महाविद्यालयाचे मूल्यमापन केले गेले.१९९८ मध्ये महाविद्यालयाने पंचतारांकित दर्जा प्राप्त केला.२००५ आणि २०१२मध्ये तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या पुनर्मूल्यांकनात NAACद्वारे "'''अ "''' दर्जा (A) प्राप्त झाला.
=='''अभ्यासक्रम'''==
दुहेरी पदवी कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध व्यावसायिक अभ्यासक्रम,पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम आणि सुधारित प्रमाणपत्र कार्यक्रम उपलब्ध आहेत.
* PhD([[विद्यावाचस्पती]]) : [[अर्थशास्त्र]], [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]], जीवन विज्ञान(Life Sciences).
* पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम: संशोधनाद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]] आणि [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रात]] पदव्युत्तर शिक्षण.
* लेखी परीक्षेद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[माहिती तंत्रज्ञान]](MSc IT), जैवतंत्रज्ञान(MSc Biotech)
* पदविका शिक्षण: [[वाणिज्य]], [[कला]] आणि [[विज्ञान]]. सर्व १२२ विषयांच्या संयोजनात उपलब्ध.
* स्वयं अर्थपुरवठा सहयोग कार्यक्रम: सुगंधी द्रव्ये व [[सौंदर्य प्रसाधने|सौंदर्य प्रसाधन]] [[व्यवस्थापन|व्यवस्थापना]]<nowiki/>त पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र कार्यक्रम(Post graduate diploma in perfumery and cosmetic management)
=='''विद्यार्थी परिषद'''==
[[महाराष्ट्र]] विद्यापीठ कायदा, १९९४ च्या कलम ४०(२) (ब) नुसार, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध वर्ग आणि नियमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाविद्यालयाने २२नामांकन केलेल्या विद्यार्थ्याची परिषद स्थापन करते.
== '''महोत्सव''' ==
महाविद्यालयातर्फे दरवर्षी "डायमेन्शनस्" हा महोत्सव साजरा करण्यात येतो.साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी एक विशिष्ट थीम (विषय) ठरवून त्यावर आधारित <br />अनेक सादरीकरणं असतात.
{| class="wikitable"
|+
!वर्ष
!विषय(थीम)
|-
|२०१३
|बॅक टू इनोसन्स्(Back to Innocence)
|-
|२०१४
|टुअर डी वर्ल्ड(Tour De World)
|-
|२०१५
|द एज ऑफ् सुपरहिरोज् (Tour De World)
|-
|२०१६
|द थेटर ऑफ् ड्रीम्स (The Theater of Dreams)
|-
|२०१७
|कॉस्मिक उडाण (Cosmic Udaan)
|-
|२०१८
|लुमोस (Lumos)
|-
|२०१९
|पॅलेस ऑफ लॉस्ट थींग्ज (Palace Of Lost Things)
|}
तसेच महाविद्यालयात "ध्रुवा" हा [[संस्कृत भाषा|संस्कृत]] महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थी कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये सहभागी होतात. ह्या महोत्सवाची सुद्धा एक थीम असते.
== '''प्रसिद्ध माजी विद्यार्थी''' ==
*[[अजिंक्य रहाणे]] , भारतीय क्रिकेट खेळाडू
*[[युक्ता मूखी|युक्ता मुखी]], १९९९ची [[विश्वसुंदरी]](Miss World 1999)
*[[तेजश्री प्रधान]], मराठी अभिनेत्री
*[[मयुरी वाघ]], मराठी अभिनेत्री
*[[प्राजक्ता कोळी]], प्रसिद्ध युट्यूबर व ब्लॉगर
*[[रुचा हसबनीस]], हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[मानसी साळवी| मानसी साळवी,]] हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[पूर्वा गोखले,]] मराठी अभिनेत्री
== '''हे सुद्धा पहा''' ==
* [[मुंबई विद्यापीठ]]
*
*
*
<br />
[[वर्ग:मुंबईमधील शैक्षणिक संस्था]]
6g46jvo3gijjp4kkxn6zqe584lw91xa
2690181
2690180
2026-06-20T00:33:25Z
~2026-24679-89
182431
/* प्रसिद्ध माजी विद्यार्थी */
2690181
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शाळा|latin_name=<!-- Latin name of the school, if any -->|staff=<!-- Number of staff -->|other=<!-- Other grade enrollment -->|enrollment=<!-- alternate name to use for students, use either -->|closed=<!-- date the school closed -->|colours=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|colors=<!-- Official school colours (all spellings are accepted) -->|nickname=<!-- The school's nickname -->|sports=<!-- Main sport(s) at the school -->|mascot=<!-- school mascot -->|athletics=<!-- What type of athletics are held at the school -->|endowment=<!-- School endowment -->|budget=<!-- School budget -->|faculty=<!-- Number of faculty of the school -->|director=<!-- Director of the school -->|logo=कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विनायक गणेश वझे महाविद्यालय(केळकर महाविद्यालय)|rector=<!-- Rector of the school -->|principal=डॉ.बी.बी.शर्मा|chairperson=<!-- Chairperson of the school -->|head=<!-- The name of the current school head. -->|head_label=< !-- How the head of the school is referred to. -->|president=<!-- President of the school -->|superintendent=<!-- Superintendent of the school -->|affiliation=|province=<!-- Province in which the school is found. -->|caption=|image_size=|image=|footnotes=<!-- any footnotes -->}}
{{माहितीचौकट शाळा|नाव= वझे-केळकर महाविद्यालय|प्रचलित नाव=कला, विज्ञान व वाणिज्य|प्रकार=खाजगी|स्थापना=१९८४|संकेतस्थळ=vazecollege.net|शहर=मुलुंड(पूर्व)|राज्य=महाराष्ट्र|देश=भारत}}
'''विनायक गणेश वझे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे महाविद्यालय''' [[मुलुंड]] पूर्व,[[मुंबई]] येथे स्थित आहे. केळकर संस्थेच्या विश्वस्त संस्थापकांच्या स्मरणार्थ १९८४ साली विनायक गणेश वझे स्थापना करण्यात आली.
=='''इतिहास'''==
भाऊसाहेब केळकर हे सुगंधी द्रव्ये निर्माण करणारे उद्योगपती होते.ते शैक्षणिक संस्थांना देणग्या देऊन आणि वंचित विद्यार्थ्यांना अनुदान देऊन शिक्षणास चालना देत होते. १९७९ साली महाविद्यालय स्थापन करण्यासाठी [[मुलुंड]] येथे केळकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. केळकर-वझे कुटूंबातर्फे केळकर महाविद्यालयाची सुरुवात झाली होती.[[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाशी]] महाविद्यालय लवकरच संलग्न झाले आणि लगेचच मुंबई महाविद्यापीठाशी महाविद्यालय कायमस्वरुपी संलग्न झाले
=='''स्थान'''==
[[मुंबई|मुंबईच्या]] ईशान्य [[मुंबई उपनगर जिल्हा|उपनगरीय]] भागात,[[मुलुंड]] पूर्व येथील मिठानगर याभागात हे महाविद्यालय स्थित आहे.
=='''संलग्नता आणि प्रमाणन'''==
१९९० पासून महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी कायमस्वरुपी संलग्न आहे.नंतर यू.जी.सी. अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने(युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन) महाविद्यालयास मान्यता दिली.प्रथमतः केळकर महाविद्यालय महाराष्ट्रातील कला,विज्ञान आणि वाणिज्य संस्थाशी संलग्न होते,नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने(यू.जी.सी.) सुरू केलेल्या NAAC म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारे महाविद्यालयाचे मूल्यमापन केले गेले.१९९८ मध्ये महाविद्यालयाने पंचतारांकित दर्जा प्राप्त केला.२००५ आणि २०१२मध्ये तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या पुनर्मूल्यांकनात NAACद्वारे "'''अ "''' दर्जा (A) प्राप्त झाला.
=='''अभ्यासक्रम'''==
दुहेरी पदवी कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध व्यावसायिक अभ्यासक्रम,पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम आणि सुधारित प्रमाणपत्र कार्यक्रम उपलब्ध आहेत.
* PhD([[विद्यावाचस्पती]]) : [[अर्थशास्त्र]], [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]], जीवन विज्ञान(Life Sciences).
* पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम: संशोधनाद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्र]] आणि [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रात]] पदव्युत्तर शिक्षण.
* लेखी परीक्षेद्वारे [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्र]], [[रसायनशास्त्र]], [[माहिती तंत्रज्ञान]](MSc IT), जैवतंत्रज्ञान(MSc Biotech)
* पदविका शिक्षण: [[वाणिज्य]], [[कला]] आणि [[विज्ञान]]. सर्व १२२ विषयांच्या संयोजनात उपलब्ध.
* स्वयं अर्थपुरवठा सहयोग कार्यक्रम: सुगंधी द्रव्ये व [[सौंदर्य प्रसाधने|सौंदर्य प्रसाधन]] [[व्यवस्थापन|व्यवस्थापना]]<nowiki/>त पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र कार्यक्रम(Post graduate diploma in perfumery and cosmetic management)
=='''विद्यार्थी परिषद'''==
[[महाराष्ट्र]] विद्यापीठ कायदा, १९९४ च्या कलम ४०(२) (ब) नुसार, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध वर्ग आणि नियमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाविद्यालयाने २२नामांकन केलेल्या विद्यार्थ्याची परिषद स्थापन करते.
== '''महोत्सव''' ==
महाविद्यालयातर्फे दरवर्षी "डायमेन्शनस्" हा महोत्सव साजरा करण्यात येतो.साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी एक विशिष्ट थीम (विषय) ठरवून त्यावर आधारित <br />अनेक सादरीकरणं असतात.
{| class="wikitable"
|+
!वर्ष
!विषय(थीम)
|-
|२०१३
|बॅक टू इनोसन्स्(Back to Innocence)
|-
|२०१४
|टुअर डी वर्ल्ड(Tour De World)
|-
|२०१५
|द एज ऑफ् सुपरहिरोज् (Tour De World)
|-
|२०१६
|द थेटर ऑफ् ड्रीम्स (The Theater of Dreams)
|-
|२०१७
|कॉस्मिक उडाण (Cosmic Udaan)
|-
|२०१८
|लुमोस (Lumos)
|-
|२०१९
|पॅलेस ऑफ लॉस्ट थींग्ज (Palace Of Lost Things)
|}
तसेच महाविद्यालयात "ध्रुवा" हा [[संस्कृत भाषा|संस्कृत]] महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थी कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये सहभागी होतात. ह्या महोत्सवाची सुद्धा एक थीम असते.
== '''प्रसिद्ध माजी विद्यार्थी''' ==
*[[अजिंक्य रहाणे]] , भारतीय क्रिकेट खेळाडू
*[[युक्ता मूखी|युक्ता मुखी]], १९९९ची [[विश्वसुंदरी]](Miss World 1999)
*[[तेजश्री प्रधान]], मराठी अभिनेत्री
*[[रुचा हसबनीस]], हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[मयुरी वाघ]], मराठी अभिनेत्री
*[[प्राजक्ता कोळी]], प्रसिद्ध युट्यूबर व ब्लॉगर
*[[मानसी साळवी| मानसी साळवी,]] हिंदी मालिकांतील अभिनेत्री
*[[पूर्वा गोखले,]] मराठी अभिनेत्री
== '''हे सुद्धा पहा''' ==
* [[मुंबई विद्यापीठ]]
*
*
*
<br />
[[वर्ग:मुंबईमधील शैक्षणिक संस्था]]
ezch3pmg09c6yjzl7d041akfq7dtz5g
गडचांदूर
0
258532
2690237
2582702
2026-06-20T04:51:43Z
~2026-24679-89
182431
/* */
2690237
wikitext
text/x-wiki
{{Infobox settlement
| name = गडचांदूर
| native_name =
| native_name_lang = मराठी
| other_name =
| nickname = सिमेंट शहर
| settlement_type = औद्योगिक नगरी, नगरपालिका
| image_skyline =
| image_alt =
| image_caption =
| pushpin_map = India Maharashtra
| pushpin_label_position = right
| pushpin_map_alt =
| pushpin_map_caption = Location in Maharashtra, India
| coordinates = {{coord|19|43|N|79|10|E|display=inline,title}}
| subdivision_type = Country
| subdivision_name = {{flag|India}}
| subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]]
| subdivision_name1 = [[महाराष्ट्र]]
| subdivision_type2 = [[भारतातील_जिल्ह्यांची_यादी|जिल्हा]]
| subdivision_name2 = [[चंद्रपूर]]
| established_title = <!-- Established -->
| established_date =
| founder =
| named_for = माणिकगढ़ किल्ला
| government_type = City Council
| governing_body = GMC
| unit_pref = Metric
| area_footnotes =
| area_rank =
| area_total_km2 =
| elevation_footnotes =
| elevation_m =
| population_total =
| population_rank =
| population_density_km2 =
| population_demonym =
| population_footnotes =
| demographics_type1 =
| demographics1_title1 = भाषा
| demographics1_info1 = [[मराठी भाषा|मराठी]]
| timezone1 =
| utc_offset1 = +५:३०
| postal_code_type = <!-- [[Postal Index Number|PIN]] -->
| postal_code = ४४२९०८
| registration_plate = महा ३४
| website =
| footnotes =
}}
'''गडचांदूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातल्या [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]] एक शहर आणि नगरपरिषद आहे. गडचांदूरचे नाव अगोदर चांदुर असे होते पण, इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुरचा विस्तार करून हे गडचांदूर असे करण्यात आले.
गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत, म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक '''सिमेंटनगरी''' सुद्धा म्हणले जाते.
* गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे.
== वाहतूक ==
राज्य परिवहन (एसटी) व [[नागपूर|नागपुरला]] जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्थानक आहे, परंतु सध्या हे स्थानक केवळ मालगाड्या वापरतात.
== शिक्षण ==
* दिल्ली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर
* विदर्भ शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
* होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर
* लाल बहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर
* चटप आश्रम विद्यालय, गडचांदूर
* गोल्डन किड्स अकॅडमी, गडचांदूर
* रामानुजन अकॅडेमि ऑफ मॅथमॅटिक्स, गडचांदूर
# अंबुज विद्यानिकेतन, उप्परवाही
== महत्वाची ठिकाणे ==
[[गोंड|गोंडवाना राजवंश]] व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचांदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे.
* शंकर देवाचे देऊळ
* विष्णू देवाचे देऊळ
* बौद्ध विहारांचे अवशेष
* माणिकगड किल्ला
* अमलनाला धरण
* स्वामी अयप्पा मंदिर
== गडचांदूरच्या आसपासची गावे ==
* थुत्रा (१.४ किमी)
* खिरडी (५.० किमी)
* बीबी (४.९ किमी)
* हरडोना ख. (५ किमी)
* नोकारी (पालगाव) (६.१ किमी)
* बैलमपूर (५ किमी)
== जवळपासची शहरे ==
* नांदा (७ किमी)
* जिवती (२०.८ किमी)
* [[कोरपना]](१९.३ किमी)
* [[राजुरा]] (२१.० किमी)
* [[बल्लारपूर]] (२३.५ किमी),
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
* [http://m.timesofindia.com/city/nagpur/NCP-wins-7-seats-in-first-Gadchandur-civic-polls/articleshow/45946957.cms]
r31f1uky867mgawwt6e9g003rtryz6v
सुरेश वरपुडकर
0
264718
2690234
2610764
2026-06-20T04:48:09Z
~2026-24679-89
182431
/* */
2690234
wikitext
text/x-wiki
'''सुरेश अंबादासराव वरपुडकर''' (जन्म: [[१५ जुलै]] [[इ.स. १९५१|१९५१]] हैदराबाद) हे एक भारतीय राजकारणी आहेत. जे २०१९ मध्ये पाथरी येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/pti-feed/story/meena-warpudkar-of-congress-elected-parbhani-mayor-927172-2017-05-16|title=Meena Warpudkar of Congress elected Parbhani Mayor|website=India Today|language=en|access-date=2020-09-27}}</ref> त्यांनी १९९८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री व परभणीचे खासदार म्हणूनही काम पाहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/elections/maharashtra-assembly-election-candidates-list-2019/warpudkar-suresh-ambadasrao-13098-3|title=Warpudkar Suresh Ambadasrao Election Results 2019: News, Votes, Results of Maharashtra Assembly|website=NDTV.com|language=en|access-date=2020-09-27}}</ref>
== प्रारंभिक जीवन आणि शिक्षण ==
सुरेश वरपुडकर यांचा जन्म १५ जुलै १९५१ रोजी परभणी जिल्ह्यातील वरपुड गावात झाला. त्यांचे वडील अंबादासराव सोळंखे हे एक शेतकरी होते. वरपुडकर यांचे प्रारंभिक शिक्षण वरपुड येथून झाले, त्यानंतर ते परभणी शहरात स्थलांतरित झाले, जिथे त्यांनी पुढील शालेय शिक्षण घेतले आणि १९७२ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषी विषयात बी.एस.सी. पदवी प्राप्त केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.electiontak.in/lok-sabha-1998/maharashtra/warpudkar-sureshrao-ambadasrao-parbhani-results-367067|title=WARPUDKAR SURESHRAO AMBADASRAO - Parbhani - Lok Sabha Election Results 1998|website=www.electiontak.in|access-date=2020-09-27}}</ref>
== पदे ==
* सिंगणापुर विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) १९८६-१९९८ (३ वेळेस)
* सिंगणापुर विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) २००४-२००९
* परभणी (लोकसभा मतदारसंघ) साठी भारतीय संसद सदस्य १९९८-१९९९
* सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान समिती १९९८-१९९९
* पर्यावरण आणि वन; आणि त्याची गंगा कृती योजना वरील उपसमिती १९९८-१९९९
* सदस्य, सल्लागार समिती, कामगार मंत्रालय १९९८-१९९९
* विशेष आमंत्रित, सल्लागार समिती, कृषी मंत्रालय १९९८-१९९९
* महाराष्ट्र सरकारचे कृषी राज्यमंत्री २००८-२००९
* अध्यक्ष, परभणी जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लि., परभणी
* नरसिंह सोसुक लि. लुहगांव, परभणी जिल्हा
* संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
* जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, परभणी
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:पाथरीचे आमदार]]
[[वर्ग:इ.स. १९५१ मधील जन्म]]
t9gaep8pu8k3vhfnsockjid84fh7c96
2690235
2690234
2026-06-20T04:48:42Z
~2026-24679-89
182431
/* */
2690235
wikitext
text/x-wiki
'''सुरेश अंबादासराव पवार''' उर्फ वरपुडकर (जन्म: [[१५ जुलै]] [[इ.स. १९५१|१९५१]] हैदराबाद) हे एक भारतीय राजकारणी आहेत. जे २०१९ मध्ये पाथरी येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/pti-feed/story/meena-warpudkar-of-congress-elected-parbhani-mayor-927172-2017-05-16|title=Meena Warpudkar of Congress elected Parbhani Mayor|website=India Today|language=en|access-date=2020-09-27}}</ref> त्यांनी १९९८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री व परभणीचे खासदार म्हणूनही काम पाहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/elections/maharashtra-assembly-election-candidates-list-2019/warpudkar-suresh-ambadasrao-13098-3|title=Warpudkar Suresh Ambadasrao Election Results 2019: News, Votes, Results of Maharashtra Assembly|website=NDTV.com|language=en|access-date=2020-09-27}}</ref>
== प्रारंभिक जीवन आणि शिक्षण ==
सुरेश वरपुडकर यांचा जन्म १५ जुलै १९५१ रोजी परभणी जिल्ह्यातील वरपुड गावात झाला. त्यांचे वडील अंबादासराव सोळंखे हे एक शेतकरी होते. वरपुडकर यांचे प्रारंभिक शिक्षण वरपुड येथून झाले, त्यानंतर ते परभणी शहरात स्थलांतरित झाले, जिथे त्यांनी पुढील शालेय शिक्षण घेतले आणि १९७२ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषी विषयात बी.एस.सी. पदवी प्राप्त केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.electiontak.in/lok-sabha-1998/maharashtra/warpudkar-sureshrao-ambadasrao-parbhani-results-367067|title=WARPUDKAR SURESHRAO AMBADASRAO - Parbhani - Lok Sabha Election Results 1998|website=www.electiontak.in|access-date=2020-09-27}}</ref>
== पदे ==
* सिंगणापुर विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) १९८६-१९९८ (३ वेळेस)
* सिंगणापुर विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) २००४-२००९
* परभणी (लोकसभा मतदारसंघ) साठी भारतीय संसद सदस्य १९९८-१९९९
* सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान समिती १९९८-१९९९
* पर्यावरण आणि वन; आणि त्याची गंगा कृती योजना वरील उपसमिती १९९८-१९९९
* सदस्य, सल्लागार समिती, कामगार मंत्रालय १९९८-१९९९
* विशेष आमंत्रित, सल्लागार समिती, कृषी मंत्रालय १९९८-१९९९
* महाराष्ट्र सरकारचे कृषी राज्यमंत्री २००८-२००९
* अध्यक्ष, परभणी जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लि., परभणी
* नरसिंह सोसुक लि. लुहगांव, परभणी जिल्हा
* संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
* जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, परभणी
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:पाथरीचे आमदार]]
[[वर्ग:इ.स. १९५१ मधील जन्म]]
izggl06dgjb1nbkn3pgolhi7w2tr15a
2690236
2690235
2026-06-20T04:49:25Z
~2026-24679-89
182431
/* प्रारंभिक जीवन आणि शिक्षण */
2690236
wikitext
text/x-wiki
'''सुरेश अंबादासराव पवार''' उर्फ वरपुडकर (जन्म: [[१५ जुलै]] [[इ.स. १९५१|१९५१]] हैदराबाद) हे एक भारतीय राजकारणी आहेत. जे २०१९ मध्ये पाथरी येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/pti-feed/story/meena-warpudkar-of-congress-elected-parbhani-mayor-927172-2017-05-16|title=Meena Warpudkar of Congress elected Parbhani Mayor|website=India Today|language=en|access-date=2020-09-27}}</ref> त्यांनी १९९८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री व परभणीचे खासदार म्हणूनही काम पाहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/elections/maharashtra-assembly-election-candidates-list-2019/warpudkar-suresh-ambadasrao-13098-3|title=Warpudkar Suresh Ambadasrao Election Results 2019: News, Votes, Results of Maharashtra Assembly|website=NDTV.com|language=en|access-date=2020-09-27}}</ref>
== प्रारंभिक जीवन आणि शिक्षण ==
सुरेशराव यांचा जन्म १५ जुलै १९५१ रोजी परभणी जिल्ह्यातील वरपुड गावात झाला. त्यांचे वडील अंबादासराव सोळंखे हे एक शेतकरी होते. वरपुडकर यांचे प्रारंभिक शिक्षण वरपुड येथून झाले, त्यानंतर ते परभणी शहरात स्थलांतरित झाले, जिथे त्यांनी पुढील शालेय शिक्षण घेतले आणि १९७२ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषी विषयात बी.एस.सी. पदवी प्राप्त केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.electiontak.in/lok-sabha-1998/maharashtra/warpudkar-sureshrao-ambadasrao-parbhani-results-367067|title=WARPUDKAR SURESHRAO AMBADASRAO - Parbhani - Lok Sabha Election Results 1998|website=www.electiontak.in|access-date=2020-09-27}}</ref>
== पदे ==
* सिंगणापुर विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) १९८६-१९९८ (३ वेळेस)
* सिंगणापुर विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) २००४-२००९
* परभणी (लोकसभा मतदारसंघ) साठी भारतीय संसद सदस्य १९९८-१९९९
* सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान समिती १९९८-१९९९
* पर्यावरण आणि वन; आणि त्याची गंगा कृती योजना वरील उपसमिती १९९८-१९९९
* सदस्य, सल्लागार समिती, कामगार मंत्रालय १९९८-१९९९
* विशेष आमंत्रित, सल्लागार समिती, कृषी मंत्रालय १९९८-१९९९
* महाराष्ट्र सरकारचे कृषी राज्यमंत्री २००८-२००९
* अध्यक्ष, परभणी जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लि., परभणी
* नरसिंह सोसुक लि. लुहगांव, परभणी जिल्हा
* संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
* जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, परभणी
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:पाथरीचे आमदार]]
[[वर्ग:इ.स. १९५१ मधील जन्म]]
11iw8e1bheqalbyeel051h7ivoi4cte
सुभाष धोटे
0
278357
2690233
2649034
2026-06-20T04:47:19Z
~2026-24679-89
182431
/* राजकीय कारकीर्द */
2690233
wikitext
text/x-wiki
'''सुभाष रामचंद्र धोटे''' (जन्म:- चंद्रपुर) हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.amarujala.com/election/vidhan-sabha-elections/maharashtra/candidates/subhash-ramchandrarao-dhote-inc-2019-rajura-70-maharashtra|title=Subhash Ramchandrarao Dhote inc Candidate 2019 विधानसभा चुनाव परिणाम Rajura|website=Amar Ujala|language=hi|access-date=2021-03-31}}</ref> ते राजुरा येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/elections/maharashtra-assembly-election-candidates-list-2019/subhash-ramchandrarao-dhote-13070-3|title=Subhash Ramchandrarao Dhote Election Results 2019: News, Votes, Results of Maharashtra Assembly|website=NDTV.com|language=en|access-date=2021-03-31}}</ref>
== राजकीय कारकीर्द ==
* धोटे यांची २००९ मध्ये [[महाराष्ट्र विधानसभा]] सदस्य म्हणून निवड झाली.
* २०१९ मध्ये ते [[राजुरा विधानसभा मतदारसंघ]] येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
** त्यांचे वडील रामचंद्र गणपती धोटे हे माजी आमदार आहेत.
== संदर्भ ==
<references />
== बाह्य दुवे ==
[https://myneta.info/maharashtra2019/candidate.php?candidate_id=8390 सुभाष धोटे मायनेता प्रोफाइल]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:राजुराचे आमदार]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]]
3jr7qvne7wq3co3uuu6xa5rhgcxwxyo
एकलहरे (खेड)
0
281235
2690134
2656221
2026-06-19T17:13:36Z
~2026-24679-89
182431
/* */
2690134
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''एकलहरे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= खेड
| जिल्हा = [[पुणे जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''एकलहरे''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[खेड तालुका|खेड तालुक्यातील]] एक गाव आहे. गावची लोकसंख्या ही अंदाजे ८५० ते ९०० आहे. गावचे ग्रामदैवत आदिशक्ती मुक्ताई माता असून गावच्या उत्तरेला सुंदर छोटेसे मंदिर आहे. दरवर्षी मार्च महिन्यात रंगपंचमी या दिवशी आईचा उत्सव (यात्रा) भरते. यावेळी आईचा पालखी सोहळा असतो. गावामध्ये मारूती मंदिर, मरीआई मंदिर ही इतर मंदिरे असून मारूती मंदिरासमोरील पिंपळाचा खूप जुना वृक्ष असून वृक्षाच्या खोडाशी मुंजोबा देव आहे.गावच्या दक्षिणेला भिमा नदी वाहते. याच नदीच्या बाजूला ग्रामदैवत मुक्ताई मातेचे जुने मंदिर होते.परंतू चासकमान प्रकल्प झाल्यावर हे मंदिर पाण्याखाली गेले.आता जे गावात मंदिर आहे. ते नंतर ग्रामस्थांनी बांधले.गावच्या पुर्वेला डोंगरावर वनदेवाचे मंदिर आहे.या गावातील लोकांना मुख्य बाजारपेठ ही जवळच ३ कि.मी अंतरावरील डेहणे गाव असून तेथे बुधवारी आठवडी बाजार भरतो. गावामध्ये ४ थी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि त्यात प्रामुख्याने भात शेती आहे.काही लोक भातशेती बरोबरच दुग्धव्यवसाय ही करतात.गावची संयुक्त ग्रामपंचायत आहे. यामध्ये एकलहरे गावठाण, बांगरवाडी, आंबेकरवाडी, धामणगाव बुद्रुक यांचा समावेश असून ग्रामपंचायत सभासद संख्या ७ आहे. गावामध्ये बांगर, आंबेकर, डामसे, भोपळे, भालेराव, वाजे, बोराडे, ठोसर, बुरूड, भोजणे, मदगे हि आडनावे आहेत. सध्या दळणवळणाची उत्तम सुविधा असून डेहणे-शेंदूर्ली मार्गे तसेच वाडा -वाळद मार्गे गावात जाण्यासाठी रस्ता आहे. तर नदीमधून जाण्यासाठी नाव(होडीची) व्यवस्था आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले खेड (राजगुरुनगर)पासून हे गाव ४५ कि.मी.तर १२ ज्योतीर्लिंगापैकी असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर पासून हे गाव २५ कि.मी अंतरावर आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २,२६० मिमी असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
[[वर्ग:खेड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]]
srdsg79yyvkh0oyv2qgqnmehdbz1xui
2690135
2690134
2026-06-19T17:13:37Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — ([[सदस्य:KiranBOT II/typos#नियम १७|शुद्धलेखनाचा नियम १७]])
2690135
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''एकलहरे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= खेड
| जिल्हा = [[पुणे जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''एकलहरे''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[खेड तालुका|खेड तालुक्यातील]] एक गाव आहे. गावची लोकसंख्या ही अंदाजे ८५० ते ९०० आहे. गावचे ग्रामदैवत आदिशक्ती मुक्ताई माता असून गावच्या उत्तरेला सुंदर छोटेसे मंदिर आहे. दरवर्षी मार्च महिन्यात रंगपंचमी या दिवशी आईचा उत्सव (यात्रा) भरते. यावेळी आईचा पालखी सोहळा असतो. गावामध्ये मारूती मंदिर, मरीआई मंदिर ही इतर मंदिरे असून मारूती मंदिरासमोरील पिंपळाचा खूप जुना वृक्ष असून वृक्षाच्या खोडाशी मुंजोबा देव आहे.गावच्या दक्षिणेला भिमा नदी वाहते. याच नदीच्या बाजूला ग्रामदैवत मुक्ताई मातेचे जुने मंदिर होते.परंतू चासकमान प्रकल्प झाल्यावर हे मंदिर पाण्याखाली गेले.आता जे गावात मंदिर आहे. ते नंतर ग्रामस्थांनी बांधले.गावच्या पुर्वेला डोंगरावर वनदेवाचे मंदिर आहे.या गावातील लोकांना मुख्य बाजारपेठ ही जवळच ३ कि.मी अंतरावरील डेहणे गाव असून तेथे बुधवारी आठवडी बाजार भरतो. गावामध्ये ४ थी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि त्यात प्रामुख्याने भात शेती आहे.काही लोक भातशेती बरोबरच दुग्धव्यवसाय ही करतात.गावची संयुक्त ग्रामपंचायत आहे. यामध्ये एकलहरे गावठाण, बांगरवाडी, आंबेकरवाडी, धामणगाव बुद्रुक यांचा समावेश असून ग्रामपंचायत सभासद संख्या ७ आहे. गावामध्ये बांगर, आंबेकर, डामसे, भोपळे, भालेराव, वाजे, बोराडे, ठोसर, बुरूड, भोजणे, मदगे ही आडनावे आहेत. सध्या दळणवळणाची उत्तम सुविधा असून डेहणे-शेंदूर्ली मार्गे तसेच वाडा -वाळद मार्गे गावात जाण्यासाठी रस्ता आहे. तर नदीमधून जाण्यासाठी नाव(होडीची) व्यवस्था आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले खेड (राजगुरुनगर)पासून हे गाव ४५ कि.मी.तर १२ ज्योतीर्लिंगापैकी असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर पासून हे गाव २५ कि.मी अंतरावर आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २,२६० मिमी असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
[[वर्ग:खेड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]]
mh59lnp00aqpcp4gdqzt87be408zlic
ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान
0
304192
2690082
2108292
2026-06-19T15:57:42Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2690082
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट मैदान
|मैदान_नाव = ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान
|टोपणनाव =
|चित्र =
|शीर्षक =
|देश_इंग्लिश_नाव = FRANCE
|स्थळ = [[साँत्र-व्हाल दा लोआर|ड्रुक्स]], [[फ्रान्स]]
|स्थापना =
|बसण्याची_क्षमता =
|मालक =
|architect=
|contractor =
|प्रचालक =
|इतर_यजमान =
|एण्ड1 =
|एण्ड2 =
|प्रथम_कसौटी_दिनांक =
|प्रथम_कसौटी_वर्ष =
|प्रथम_कसौटी_संघ1 =
|प्रथम_कसौटी_संघ2 =
|अंतिम_कसौटी_दिनांक =
|अंतिम_कसौटी_वर्ष =
|अंतिम_कसौटी_संघ1 =
|अंतिम_कसौटी_संघ2 =
|केवळ_कसौटी_दिनांक =
|केवळ_कसौटी_वर्ष =
|केवळ_कसौटी_संघ1 =
|केवळ_कसौटी_संघ2 =
|प्रथम_एकदिवसीय_दिनांक =
|प्रथम_एकदिवसीय_वर्ष =
|प्रथम_एकदिवसीय_संघ1 =
|प्रथम_एकदिवसीय_संघ2 =
|अंतिम_एकदिवसीय_दिनांक =
|अंतिम_एकदिवसीय_वर्ष =
|अंतिम_एकदिवसीय_संघ1 =
|अंतिम_एकदिवसीय_संघ2 =
|केवळ_एकदिवसीय_दिनांक =
|केवळ_एकदिवसीय_वर्ष =
|केवळ_एकदिवसीय_संघ1 =
|केवळ_एकदिवसीय_संघ2 =
|प्रथम_२०-२०_दिनांक =
|प्रथम_२०-२०_वर्ष =
|प्रथम_२०-२०_संघ१ =
|प्रथम_२०-२०_संघ२ =
|अंतिम_२०-२०_दिनांक =
|अंतिम_२०-२०_वर्ष =
|अंतिम_२०-२०_संघ१ =
|अंतिम_२०-२०_संघ२ =
|केवळ_२०-२०_दिनांक =
|केवळ_२०-२०_वर्ष =
|केवळ_२०-२०_संघ१ =
|केवळ_२०-२०_संघ२ =
|वर्ष1 = २०२२-सद्य
|क्लब1 = [[फ्रान्स राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|फ्रान्स महिला]]
|वर्ष2 =
|क्लब2 =
|वर्ष3 =
|क्लब3 =
|वर्ष4 =
|क्लब4 =
|वर्ष5 =
|क्लब5 =
|वर्ष6 =
|क्लब6 =
|वर्ष7 =
|क्लब7 =
|वर्ष8 =
|क्लब8 =
|दिनांक = ५ मे
|वर्ष = २०२२
|स्रोत = http://www.espncricinfo.com/ireland/content/ground/1310144.html क्रिकईन्फो
}}
'''ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान''' हे [[फ्रान्स]]च्या [[साँत्र-व्हाल दा लोआर|ड्रुक्स]] शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान [[क्रिकेट]] साठी वापरण्यात येते. ५ मे २०२२ रोजी [[फ्रान्स राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|फ्रान्स]] आणि [[जर्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|जर्सी]] या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
[[वर्ग:फ्रांस मधील क्रिकेट मैदाने]]
l0jjmsvwbmcmppoj3ceamcbfeetdycj
दीपक वसंत केसरकर
0
307300
2690155
2599622
2026-06-19T17:27:29Z
~2026-24679-89
182431
/* */
2690155
wikitext
text/x-wiki
'''दीपक वसंतराव केसरकर''' <ref name="MD-20141206" /> हे १४ व्या [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]] आहेत. ते [[सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ|सावंतवाडी]] विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. <ref name="Sawantwadi2019">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://results.eci.gov.in/ACOCT2019/ConstituencywiseS13269.htm?ac=270|title=Sawantwadi Vidhan Sabha constituency result 2019}}</ref> <ref name="Sawantwadi">{{स्रोत बातमी|url=http://www.elections.in/maharashtra/assembly-constituencies/sawantwadi.html|title=Sitting and previous MLAs from Sawantwadi Assembly Constituency}}</ref> ते [[शिवसेना|शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व]] करतात . <ref name="IT-20141103">{{स्रोत बातमी|url=http://indiatoday.intoday.in/story/maharashtra-assembly-poll-results-bjp-shiv-sena-ncp-congress/1/396659.html|title=Results of Maharashtra Assembly polls 2014|work=India Today|access-date=3 November 2014}}</ref> डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची महाराष्ट्राचे अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. <ref name="MD-20141206">{{स्रोत बातमी|url=http://www.mid-day.com/articles/declared-portfolios-of-maharashtra-government-ministers/15821176|title=Declared: Portfolios of Maharashtra Government ministers|date=2014-12-06|work=Mid-Day|access-date=21 June 2015}}</ref> ते [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्याचे]] पालकमंत्रीही आहेत. <ref name="ZeeNews-20141226">{{स्रोत बातमी|url=http://zeenews.india.com/news/maharashtra/guardian-ministers-appointed-in-maharashtra_1520825.html|title=Guardian Ministers appointed in Maharashtra|date=2014-12-26|work=Zee News|access-date=21 June 2015}}</ref>
या आधी ते सावंतवाडी मतदारसंघातून [[महाराष्ट्राची बारावी विधानसभा|बाराव्या विधानसभेवर]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस]]कडून तर [[महाराष्ट्राची तेरावी विधानसभा|तेराव्या विधानसभेवर]] शिवसेनेकडून निवडून गेले होते.
== पदे ==
* 2009: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले (पहिली टर्म) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.elections.in/maharashtra/assembly-constituencies/sawantwadi.html|title=Live Sawantwadi (Maharastra) Assembly Election Results 2019 Updates, Winner, Runner-up Candidates 2019 Updates, Vidhan Sabha Current MLA and Previous MLAs}}</ref>
* 2014: महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (दुसरी टर्म)
* 2014: महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री
* 2014 : [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्याचे]] पालकमंत्री <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.business-standard.com/article/politics/guardian-ministers-appointed-in-maharashtra-114122601108_1.html|title=Guardian Ministers appointed in Maharashtra|date=26 December 2014|work=Business Standard India|agency=Press Trust of India}}</ref>
* 2016: महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये गृह (ग्रामीण), वित्त आणि नियोजन राज्यमंत्री <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/government-of-maharashtra-cabinet-division-1265006/|title=राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप}}</ref>
* 2019: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले <ref name="Sawantwadi2019"/>
* 24 सप्टेंबर 2022 मुंबई शहर व कोल्हापूर पालकमंत्री
== हे सुद्धा पहा ==
* [[देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळ]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://web.archive.org/web/20160304192907/http://www.deepakkesarkar.net/ अधिकृत संकेतस्थळ]
* [https://shivsena.org/leadership/ शिवसेनेचे मुखपृष्ठ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20200901163032/https://shivsena.org/leadership/ |date=2020-09-01 }}
* http://www.रीडिफ.कॉम/news/report/fadnavis-ministry-expansion-sees-mix-of-old-and-new-faces/20141205.htm{{मृत दुवा|date=July 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
* http://www.dnaindia.com/mumbai/report-maharashtra-cm-devendra-fadnavis-team-portfolios-allocated-bjp-retains-key-departments-2041510
* [http://abpmajha.abplive.in/maharashtra/profile-of-maharashtra-govt-new-ministers-31529/ महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांची प्रोफाइल] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20160304185329/http://abpmajha.abplive.in/maharashtra/profile-of-maharashtra-govt-new-ministers-31529 |date=2016-03-04 }}
{{DEFAULTSORT:केसरकर, दीपक वसंत}}
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:सावंतवाडीचे आमदार]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
3u2uup6wlb6f2ysf93tcq6y478c6rz6
2690196
2690155
2026-06-20T03:39:14Z
~2026-24679-89
182431
/* */
2690196
wikitext
text/x-wiki
'''दीपक वसंतराव केसरकर''' <ref name="MD-20141206" /> हे १४ व्या [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]] आहेत. ते [[सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ|सावंतवाडी]] विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. <ref name="Sawantwadi2019">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://results.eci.gov.in/ACOCT2019/ConstituencywiseS13269.htm?ac=270|title=Sawantwadi Vidhan Sabha constituency result 2019}}</ref> <ref name="Sawantwadi">{{स्रोत बातमी|url=http://www.elections.in/maharashtra/assembly-constituencies/sawantwadi.html|title=Sitting and previous MLAs from Sawantwadi Assembly Constituency}}</ref> ते [[शिवसेना|शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व]] करतात . <ref name="IT-20141103">{{स्रोत बातमी|url=http://indiatoday.intoday.in/story/maharashtra-assembly-poll-results-bjp-shiv-sena-ncp-congress/1/396659.html|title=Results of Maharashtra Assembly polls 2014|work=India Today|access-date=3 November 2014}}</ref>
* डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची महाराष्ट्राचे अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. <ref name="MD-20141206">{{स्रोत बातमी|url=http://www.mid-day.com/articles/declared-portfolios-of-maharashtra-government-ministers/15821176|title=Declared: Portfolios of Maharashtra Government ministers|date=2014-12-06|work=Mid-Day|access-date=21 June 2015}}</ref>
** सोबतच [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्याचे]] पालकमंत्रीही आहेत. <ref name="ZeeNews-20141226">{{स्रोत बातमी|url=http://zeenews.india.com/news/maharashtra/guardian-ministers-appointed-in-maharashtra_1520825.html|title=Guardian Ministers appointed in Maharashtra|date=2014-12-26|work=Zee News|access-date=21 June 2015}}</ref>
या आधी ते सावंतवाडी मतदारसंघातून [[महाराष्ट्राची बारावी विधानसभा|बाराव्या विधानसभेवर]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस]]कडून तर [[महाराष्ट्राची तेरावी विधानसभा|तेराव्या विधानसभेवर]] शिवसेनेकडून निवडून गेले होते.
== पदे ==
* 2009: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले (पहिली टर्म) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.elections.in/maharashtra/assembly-constituencies/sawantwadi.html|title=Live Sawantwadi (Maharastra) Assembly Election Results 2019 Updates, Winner, Runner-up Candidates 2019 Updates, Vidhan Sabha Current MLA and Previous MLAs}}</ref>
* 2014: महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (दुसरी टर्म)
* 2014: महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री
* 2014 : [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्याचे]] पालकमंत्री <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.business-standard.com/article/politics/guardian-ministers-appointed-in-maharashtra-114122601108_1.html|title=Guardian Ministers appointed in Maharashtra|date=26 December 2014|work=Business Standard India|agency=Press Trust of India}}</ref>
* 2016: महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये गृह (ग्रामीण), वित्त आणि नियोजन राज्यमंत्री <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/government-of-maharashtra-cabinet-division-1265006/|title=राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप}}</ref>
* 2019: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले <ref name="Sawantwadi2019"/>
* 24 सप्टेंबर 2022 मुंबई शहर व कोल्हापूर पालकमंत्री
== हे सुद्धा पहा ==
* [[देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळ]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://web.archive.org/web/20160304192907/http://www.deepakkesarkar.net/ अधिकृत संकेतस्थळ]
* [https://shivsena.org/leadership/ शिवसेनेचे मुखपृष्ठ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20200901163032/https://shivsena.org/leadership/ |date=2020-09-01 }}
* http://www.रीडिफ.कॉम/news/report/fadnavis-ministry-expansion-sees-mix-of-old-and-new-faces/20141205.htm{{मृत दुवा|date=July 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
* http://www.dnaindia.com/mumbai/report-maharashtra-cm-devendra-fadnavis-team-portfolios-allocated-bjp-retains-key-departments-2041510
* [http://abpmajha.abplive.in/maharashtra/profile-of-maharashtra-govt-new-ministers-31529/ महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांची प्रोफाइल] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20160304185329/http://abpmajha.abplive.in/maharashtra/profile-of-maharashtra-govt-new-ministers-31529 |date=2016-03-04 }}
{{DEFAULTSORT:केसरकर, दीपक वसंत}}
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:सावंतवाडीचे आमदार]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
2hhx2bcsgjc5vqn2emm3ywxcupq0s55
नितीन तळे
0
307664
2690193
2616545
2026-06-20T03:36:47Z
~2026-24679-89
182431
/* */
2690193
wikitext
text/x-wiki
'''नितीन भिकनराव तळे''' तथ ('''नितीन (बापू)देशमुख''') हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] राजकारणी आहेत. हे [[बाळापूर विधानसभा मतदारसंघ|बाळापूर मतदारसंघातून]] [[शिवसेना|शिवसेनेतर्फे]] महाराष्ट्राच्या [[महाराष्ट्राची चौदावी विधानसभा|१४व्या विधानसभेवर]] निवडून गेले.<ref name = BalapurMLA2019>{{cite web|url=http://results.eci.gov.in/ACOCT2019/ConstituencywiseS1325.htm?ac=29 | title = Balapur Vidhan Sabha constituency result 2019}}</ref><ref name = BalapurMLAs>{{cite web|url=http://www.elections.in/maharashtra/assembly-constituencies/balapur.html | title = Sitting and previous MLAs from Balapur Assembly Constituency}}</ref>
बंडात उद्धव ठाकरे सोबत.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:तळे, नितीन}}
[[वर्ग:बाळापूरचे आमदार]]
[[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
6c1s5qwsz7su3opoaojwecf6n2npr37
2690194
2690193
2026-06-20T03:38:20Z
~2026-24679-89
182431
/* */
2690194
wikitext
text/x-wiki
'''नितीन भिकनराव तळे''' तथ ('''नितीन (बापू)देशमुख''') हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] राजकारणी आहेत. हे [[बाळापूर विधानसभा मतदारसंघ|बाळापूर मतदारसंघातून]] [[शिवसेना|शिवसेनेतर्फे]] महाराष्ट्राच्या [[महाराष्ट्राची चौदावी विधानसभा|१४व्या विधानसभेवर]] निवडून गेले.<ref name = BalapurMLA2019>{{cite web|url=http://results.eci.gov.in/ACOCT2019/ConstituencywiseS1325.htm?ac=29 | title = Balapur Vidhan Sabha constituency result 2019}}</ref><ref name = BalapurMLAs>{{cite web|url=http://www.elections.in/maharashtra/assembly-constituencies/balapur.html | title = Sitting and previous MLAs from Balapur Assembly Constituency}}</ref>
[[एकनाथ शिंदे]] समर्थित बंडावेळी उद्धव ठाकरे सोबत राहण्यासाठी अहमदाबादवरुन तावडीतून सुटले.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:तळे, नितीन}}
[[वर्ग:बाळापूरचे आमदार]]
[[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
rpedjn49mvlutjp6wrjxmprx2ex7bkr
2690195
2690194
2026-06-20T03:38:21Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — योग्य उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य उकार|अधिक माहिती]])
2690195
wikitext
text/x-wiki
'''नितीन भिकनराव तळे''' तथ ('''नितीन (बापू)देशमुख''') हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] राजकारणी आहेत. हे [[बाळापूर विधानसभा मतदारसंघ|बाळापूर मतदारसंघातून]] [[शिवसेना|शिवसेनेतर्फे]] महाराष्ट्राच्या [[महाराष्ट्राची चौदावी विधानसभा|१४व्या विधानसभेवर]] निवडून गेले.<ref name = BalapurMLA2019>{{cite web|url=http://results.eci.gov.in/ACOCT2019/ConstituencywiseS1325.htm?ac=29 | title = Balapur Vidhan Sabha constituency result 2019}}</ref><ref name = BalapurMLAs>{{cite web|url=http://www.elections.in/maharashtra/assembly-constituencies/balapur.html | title = Sitting and previous MLAs from Balapur Assembly Constituency}}</ref>
[[एकनाथ शिंदे]] समर्थित बंडावेळी उद्धव ठाकरे सोबत राहण्यासाठी अहमदाबादवरून तावडीतून सुटले.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:तळे, नितीन}}
[[वर्ग:बाळापूरचे आमदार]]
[[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
1w6snypv69zsp94gqkfs6cyeke2y8ky
२०२२ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच
0
331251
2690147
2642642
2026-06-19T17:20:40Z
~2026-24679-89
182431
/* */
2690147
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|२०२२ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच|२०२३ मधील महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचा राजकीय पेच|२०२२ मधील महाराष्ट्रामधील राजकीय पेच}}{{माहितीचौकट घटना|title=२०२२ चे महाराष्ट्रातील राजकीय अरिष्ट|image={{Photomontage
|photo2a= Eknath Shinde with PM Narendra Modi Cropped.jpg|center|75px
|photo2b=
|photo2c= Devendra fadnavis.png
| position = center
| size = 300
| color = #F5F5F5
| border = 1
| color_border = black
| spacing = 3
| foot_montage =
|text= {{center| [[एकनाथ शिंदे]] (डावीकडे), [[उद्धव ठाकरे]] (मध्यभागी), [[देवेंद्र फडणवीस]] (उजवीकडे)}}}}|partof=[[महाराष्ट्रातील राजकारण]]|date={{start and end dates|2022|06|21|2022|06|30}} (9 days)|outcome=* [[उद्धव ठाकरे]] यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा
* [[महाविकास आघाडी]] पडणे
* [[एकनाथ शिंदे]] आणि [[देवेंद्र फडणवीस]] यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर येणे
* शिवसेनेचे दोन गटांत रुपांतर : [[शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)]] (उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात) आणि [[बाळासाहेबांची शिवसेना]] (शिंदेंच्या नेतृत्वात).
* भारतीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय घोषित केल्यानंतर [[बाळासाहेबांची शिवसेना]] गटाचे मुख्य शिवसेनेत विलीनीकरण.<ref>{{Cite web|url=https://www.ndtv.com/india-news/eknath-shinde-faction-gets-shiv-senas-bow-and-arrow-poll-symbol-3791900|title=Uddhav Thackeray Loses Name, Symbol Of Shiv Sena Founded By Father|access-date=18 Feb 2023}}</ref>|Location=[[मुंबई]], [[महाराष्ट्र]]<br> [[गुवाहाटी]], [[आसाम]]<br>[[सुरत]], [[गुजरात]]<br>[[पणजी]], [[गोवा]]|type=संसदीय राजकारण वाद|cause=[[एकनाथ शिंदे]] यांचे अनेक आमदारांना घेऊन सुरतला आणि नंतर गुवाहाटीला जाणे|motive=[[महाविकास आघाडी]] तोडणे आणि [[भारतीय जनता पक्ष]]-[[शिवसेना]] युतीची पुनर्निर्मिती करणे|target=[[महाविकास आघाडी]]|participants=[[महाविकास आघाडी]] <br /> आणि [[अपक्ष]] आमदार|blank1_label=|blank1_data=}}'''२०२२ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच''' हा २१ जून २०२२ रोजी [[एकनाथ शिंदे]] हे [[महाविकास आघाडी]]<nowiki/>च्या अनेक आमदारांसह [[भारतीय जनता पक्ष]] शासित गुजरातमधील [[सुरत]]<nowiki/>ला गेल्यावर सुरू झाला. यामुळे आघाडी सरकार संकटात आले. <ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/news-analysis/story/maharashtra-political-crisis-maha-vikas-aghadi-coalition-1965022-2022-06-21|title=Maharashtra political crisis: Why MVA coalition has always looked fragile|last=Singh|first=Darpan|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":1">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":4">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/politics/whats-next-in-the-maharashtra-political-crisis-decoding-the-future-of-the-mva-alliance-10826921.html|title=What's next in the Maharashtra political crisis? Decoding the future of the MVA alliance|date=2022-06-23|website=Firstpost|language=en|access-date=2022-06-23}}</ref> नंतर हा गट दुसऱ्या भाजपशासित राज्यात, [[आसाम|आसाममध्ये]] [[गुवाहाटी]] येथे गेला. शिवसेनेचे नेते [[संजय राऊत]] यांनी भाजपवर शिवसेनेतील बंडखोरी आणि आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, ज्याचा नंतर भाजपच्या [[सुशील कुमार मोदी|सुशील मोदी]] यांनी केलेल्या टिप्पणीत स्पष्टपणे उल्लेख केला. <ref name="BBC 23 June">{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-61891133|title=Maharashtra: The political crisis brewing in India's richest state|date=23 June 2022|work=BBC News|quote=To avoid disqualification under India's anti-defection law, Mr Shinde needs the support of 37 lawmakers in the state. He has claimed the support of 40 Sena lawmakers and six independents, but the number is yet to be independently verified|access-date=24 June 2022}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Phakde|first=Manasi|url=https://theprint.in/politics/sushil-modis-bjp-breaking-sena-remark-likely-to-cause-storm-in-maharashtra-monsoon-session/1084719/|title=Sushil Modi's 'BJP breaking Sena' remark likely to cause storm in Maharashtra monsoon session|date=2022-08-17|work=The Print|access-date=2022-08-24}}</ref>
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारले कारण ते निवडून आलेल्या शिवसेनेच्या दोन तृतीयांश सदस्यांच्या विनंतीनंतरही [[महाविकास आघाडी]] न सोडण्याच्या ठाकरेंच्या निर्णयाशी असहमत होते. शिंदे यांच्या गटाला अखेर पक्षावर ताबा मिळवण्यात आणि भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यात यश आले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanherald.com/national/west/maharashtra-crisis-eknath-shinde-in-guwahati-claims-he-has-40-mlas-with-him-1120243.html|title=Maharashtra Crisis: Eknath Shinde in Guwahati, claims he has 40 MLAs with him|date=2022-06-22|website=Deccan Herald|language=en|access-date=2023-02-20}}</ref> २९ जून २०२२ रोजी, [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]], [[उद्धव ठाकरे]], यांनी २९ जूनला होणाऱ्या अविश्वास प्रस्तावापूर्वी समाजमाध्यमावर थेट बोलताना पदाचा तसेच विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/uddhav-thackeray-maharashtra-cm-floor-test-101656518180649.html|title=Uddhav Thackeray resigns as Maharashtra chief minister hours ahead of trust vote|date=2022-06-29|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-29}}</ref> ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे अविश्वास प्रस्ताव रद्द झाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि [[देवेंद्र फडणवीस|देवेंद्र फडणवीस यांनी]] ३० जून रोजी [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी|उपमुख्यमंत्री]] म्हणून सरकारमध्ये पदभार स्विकारला.
== पार्श्वभूमी ==
[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी]]<nowiki/>त [[भारतीय जनता पक्ष]] आणि [[शिवसेना]] यांनी ''महायुती'' अंतर्गत एकत्रितपणे निवडणूक लढवली. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] आणि [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]] ''महाआघाडी'' अंतर्गत लढले. <ref name=":12">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref>
भाजपने 105 जागा जिंकल्या, शिवसेनेने 56 जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. महाराष्ट्र निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तावाटपावरून मतभेद निर्माण झाले. शिवसेनेने सत्तेत समान वाटा मागितला, ज्यावर भाजपने ''कथितपणे'' सहमती दर्शवली, (ज्याला [[अमित शाह|अमित शहां]]<nowiki/>सह भाजप नेत्यांनी जाहीरपणे नकार दिला होता). शिवसेनेने ''कथित'' 50-50 करारानुसार 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली.<ref name="BJP split">{{स्रोत बातमी|url=https://www.hindustantimes.com/india-news/inside-the-sena-bjp-split-cracks-appeared-before-lok-sabha-polls/story-LeVz0TFMDTxPuzEgzvTTbL.html|title=Inside the Shiv Sena-BJP split: Cracks appeared before Lok Sabha polls|date=17 November 2019|work=Hindustan Times|language=en|access-date=24 June 2022}}</ref> <ref name="IT fragile">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/news-analysis/story/maharashtra-political-crisis-maha-vikas-aghadi-coalition-1965022-2022-06-21|title=Maharashtra political crisis: Why MVA coalition has always looked fragile|last=Singh|first=Darpan|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांनी असे कोणतेही समीकरण मान्य झाल्याचा विरोध केला. अखेर भाजपने त्यांचा सर्वात जुना मित्र असलेल्या शिवसेनेशी संबंध तोडले. त्यानंतर शिवसेनेने भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यास नकार दिला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात राजकीय संकट आले.
अखेरीस शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सामील होऊन [[महाविकास आघाडी]]<nowiki/>ची स्थापना केली ज्यामध्ये 154 जागांची एकत्रित संख्या होती, जिथे बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता होती.<ref name=":12">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> आघाडीने मुख्यमंत्री म्हणून [[उद्धव ठाकरे]] यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. <ref name=":02">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/news-analysis/story/maharashtra-political-crisis-maha-vikas-aghadi-coalition-1965022-2022-06-21|title=Maharashtra political crisis: Why MVA coalition has always looked fragile|last=Singh|first=Darpan|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":12">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref>
[[एकनाथ शिंदे]] हे महाविकास आघाडी तोडून भाजप-शिवसेना युती पुनर्स्थापित करण्याच्या बाजूने होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना युती तोडण्याची विनंती केली आणि अनेक वेळा त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्या विनंतीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षातील २/३ सदस्य हळूहळू एकत्र केले आणि २०२२ मध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेच सुरू झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/maharashtra-crisis-uddhav-thackeray-led-faction-in-hopeless-minority-within-party-eknath-shinde-to-sc/articleshow/92550287.cms|title=Maharashtra crisis: Uddhav Thackeray-led faction in hopeless minority within party, Eknath Shinde to SC {{!}} India News - टाइम्स ऑफ इंडिया|date=Jun 29, 2022|website=द टाइम्स ऑफ इंडिया|language=en|access-date=2022-06-30}}</ref>
== राजकीय पेच ==
=== प्रारंभिक वाद ===
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बेपत्ता झाले आणि त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. <ref name="BBC 23 June2">{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-61891133|title=Maharashtra: The political crisis brewing in India's richest state|date=23 June 2022|work=BBC News|quote=To avoid disqualification under India's anti-defection law, Mr Shinde needs the support of 37 lawmakers in the state. He has claimed the support of 40 Sena lawmakers and six independents, but the number is yet to be independently verified|access-date=24 June 2022}}</ref> २१ जून, २०२२ रोजी [[उद्धव ठाकरे]] यांनी त्यांच्या सर्व आमदारांसह बैठक बोलावली होती, परंतु १०-१२ सुद्धा आमदार तेथे पोहोचले नाहीत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/why-maharashtra-mlc-polls-left-cm-uddhav-thackeray-angry-1964961-2022-06-21|title=Why Maharashtra MLC polls left CM Uddhav Thackeray angry?|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> शिवसेनेचे ११ आमदार, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, भाजपशासित गुजरात राज्यातील सुरत शहरात गेले. शिंदे यांना शिवसेना पक्षाच्या व्हीप पदावरून काढले. नंतर शिंदेंनी त्यांच्या [[ट्विटर]] प्रोफाइलवरून शिवसेना हा शब्द काढून टाकला. [[सुरत]]<nowiki/>मधील हॉटेलमध्ये त्यांनी भाजप नेत्यांच्या अनेक बैठका घेतल्या. <ref name="BBC 23 June2" />
आणखी नुकसान होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या उर्वरित आमदारांना [[मुंबई]]<nowiki/>तील अनेक हॉटेलांमध्ये ठेवले. <ref name=":13">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> लवकरच शिंदे यांनी दावा केला की त्यांना जवळपास ४० आमदारांचा पाठिंबा आहे. <ref name="auto">{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/i-have-40-mlas-with-me-shinde-claims-from-guwahati/article65551552.ece|title=I have 40 MLAs with me: Shinde claims from Guwahati|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> भारतातील पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरू नये म्हणून शिंदे यांना ३७ आमदारांचा (एकूण ५५ पैकी दोनतृतीयांश संख्या) पाठिंबा आवश्यक होता. <ref name="BBC 23 June2" /> एकनाथ शिंदेंनी मागणी केली की, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी तोडून भाजपसोबत पुन्हा युती करावी. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/maharashtra-political-turmoil-three-more-shiv-sena-mlas-join-eknath-shinde-camp-in-guwahati/article65556082.ece|title=Maharashtra political turmoil live {{!}} Ready to quit MVA but come to Mumbai first: Sanjay Raut to rebel MLAs|date=2022-06-23|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|quote=On the other hand, Mr. Shinde, who is currently stationed at Guwahati in Assam along with the group of MLAs supporting him, has been claiming the support of the majority of Shiv Sena MLAs and demanding that the Sena ally with the BJP, for the sake of Hindutva, by cutting ties with the Congress and the NCP.|access-date=2022-06-23}}</ref>
=== गुवाहाटी येथे मुक्काम ===
२२ जून, २०२२ रोजी शिंदे म्हणाले की, त्यांनी 40 आमदारांना [[गुवाहाटी]], [[आसाम]] येथे हलविले आहे. [[आसाम]]<nowiki/>मधील महापुरावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप केल्याबद्दल अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी आसामचे मुख्यमंत्री [[हिमंता बिस्वा सरमा]] यांच्यावर टीका केली.<ref name="auto" /> <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/assam-cm-emerges-player-in-maharashtra-political-crisis/article65552640.ece|title=Assam CM emerges player in Maharashtra political crisis|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> सरमा यांनी शिंदेंचा इतर बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीत मुक्काम असल्याची माहिती नसल्याचे सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/dont-know-if-maharashtra-mlas-here-says-assam-chief-minister-himanta-biswa-sharma-3094885|title="Don't Know If Maharashtra MLAs Here": Assam Chief Minister|website=NDTV.com|access-date=2022-06-23}}</ref>
शिंदे यांना मुंबईत परत आणण्यात अयशस्वी झाल्यानंतर २२ जून रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[उद्धव ठाकरे]] यांनी जाहीर केले की, ते महाविकास आघाडी नेतेपद आणि मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहेत.<ref name=":2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/politics/ready-to-resign-any-shiv-sainik-can-become-cm-says-uddhav-thackeray-as-political-crisis-escalates-10824481.html|title='Ready to resign, any Shiv Sainik can become CM,' says Uddhav Thackeray as political crisis escalates|date=2022-06-22|website=Firstpost|language=en|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":3">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanherald.com/national/national-politics/as-shiv-sena-rebels-claim-majority-uddhav-thackeray-offers-to-step-down-as-maharashtra-cm-1120384.html|title=As Shiv Sena rebels claim majority, Uddhav Thackeray offers to step down as Maharashtra CM|date=2022-06-22|website=Deccan Herald|language=en|access-date=2022-06-22}}</ref> त्यानंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या ''वर्षा'' निवासस्थानातून त्यांच्या खासगी निवासस्थानी ''मातोश्रीवर'' राहण्यास गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livemint.com/news/india/maharashtra-political-crisis-live-eknath-shinde-claims-40-mlas-with-him-11655863957813.html|title=Maharashtra political crisis updates: Thackeray moves out of official residence|date=2022-06-22|website=mint|language=en|access-date=2022-06-22}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/maharashtra-political-crisis-live-updates-june-22-101655855137339.html|title=Maha crisis live: CM Uddhav Thackeray arrives at his family home 'Matoshree'|date=2022-06-22|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-22}}</ref> <ref name=":42">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/politics/whats-next-in-the-maharashtra-political-crisis-decoding-the-future-of-the-mva-alliance-10826921.html|title=What's next in the Maharashtra political crisis? Decoding the future of the MVA alliance|date=2022-06-23|website=Firstpost|language=en|access-date=2022-06-23}}</ref>
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते [[संजय राऊत]] यांनी भाजपवर शिवसेनेतील बंडखोरी आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.<ref name="BBC 23 June2" /> बंड घडवून आणण्यासाठी प्रत्येक आमदाराला भाजपने जवळपास {{INRConvert|40|c}} लाच दिल्याचा आरोप शिवसेनेच्या नेतृत्वाने केला. <ref name="Remarks 27 June">{{स्रोत बातमी|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-crisis-uddhav-thackeray-im-in-opposition-for-2-3-days-union-ministers-remark-in-maharashtra-3103500|title="I'm In Opposition For 2-3 Days": Union Minister's Remark In Maharashtra|date=27 June 2022|work=NDTV.com|access-date=27 June 2022}}</ref> शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत म्हणाले की, बंडखोर गटात सामील होण्यासाठी त्यांना {{INRConvert|50|c}} देऊ करण्यात आले होते पण त्यांनी नकार दिला.<ref name="Quint BJP pulling">{{स्रोत बातमी|url=https://www.thequint.com/news/politics/maharashtra-turmoil-shiv-sena-saamana-editorial-slams-bjp-rebel-shiv-sena-mlas|title='BJP Pulling Strings in Maharashtra, Rebel MLAs Sold for Rs 50 Crore': Shiv Sena|date=27 June 2022|work=TheQuint|language=en|access-date=27 June 2022}}</ref> <ref name="TOI 27 June">{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/aurangabad/they-offered-me-rs-50-crore-to-switch-sena-mla-udaysingh-rajput/articleshow/92480776.cms|title=They offered me Rs 50 crore to switch: Sena MLA Udaysingh Rajput {{!}} Aurangabad News - टाइम्स ऑफ इंडिया|date=27 June 2022|work=द टाइम्स ऑफ इंडिया|language=en|access-date=27 June 2022}}</ref>
23 जून रोजी एकनाथ शिंदे आणि 37 आमदारांनी शिंदेंना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित केले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livemint.com/news/india/maharashtra-crisis-37-rebel-mlas-declare-eknath-shinde-as-leader-in-signed-letter-11656032303264.html|title=Maharashtra crisis: 37 MLAs declare Eknath Shinde as leader in signed letter|date=2022-06-24|website=mint|language=en|access-date=2022-06-24}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-political-crisis-shiv-sena-rebels-gain-3-more-mlas-as-team-thackeray-weighs-an-offer-10-points-3092340|title=37 MLAs Support Shinde As Sena Leader In Signed Letter: 10 Points|website=NDTV.com|access-date=2022-06-24}}</ref> २४ जून, २०२२ रोजी शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल करून [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभे]]<nowiki/>चे उपसभापती [[नरहरी झिरवळ]] यांच्याकडे शिंदे गटाच्या १६ (सुरवातीस सुरतला गेलेल्या) आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. झिरवळ यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली आणि नंतर कायदेशीर मतांसाठी [[महाराष्ट्राचे महाधिवक्ता|महाराष्ट्राच्या महाधिवक्ता]] यांचीही भेट घेतली. ठाकरे आणि शिंद गटाच्या नेत्यांना अपात्रतेबाबत युक्तिवाद मांडण्यास सांगण्यात आले. भाजपला पाठिंबा देणाऱ्या २ अपक्ष (महेश बालदी) आमदारांनी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.freepressjournal.in/mumbai/maharashtra-political-crisis-as-sena-files-plea-to-disqualify-16-rebel-mlas-two-independents-file-no-confidence-motion-against-deputy-speaker|title=Maharashtra Political Crisis: As Sena files plea to disqualify 16 rebel MLAs, two independents file no-confidence motion against deputy speaker|website=Free Press Journal|language=en|access-date=2022-06-26}}</ref> ३४ आमदारांनी स्वाक्षरी केलेला हा अविश्वास ठराव झिरवळ यांनी फेटाळला, कारण ही याचिका एका निनावी [[ईमेल|ई-मेल]]<nowiki/>द्वारे पाठवण्यात आली होती आणि स्वतः आमदारांनी सादर केलेली नव्हती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-crisis-sent-from-anonymous-email-motion-against-deputy-speaker-rejected-3099268|title=Sent From "Anonymous Email", Motion Against Deputy Speaker Rejected|website=NDTV.com|access-date=2022-06-26}}</ref>
त्याच दिवशी, एकनाथ शिंदे, [[भारताचे गृहमंत्री]] [[अमित शहा]] आणि माजी मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांनी गुजरातमधील [[वडोदरा]] येथे महाविकास सरकार पाडण्यासाठी विलीनीकरण किंवा युती करण्याची योजना आखली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/sena-rebel-eknath-shinde-met-bjps-devendra-fadnavis-in-vadodara-last-night-discussed-government-formation-sources-3100186|title=Sena Rebel Eknath Shinde's Midnight Meet With BJP Leaders In Gujarat|website=NDTV.com|access-date=2022-06-26}}</ref> शिवसेनेच्या एका बंडखोर नेत्याच्या कार्यालयाची शिवसेनेच्या सदस्यांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-political-crisis-rebel-shiv-sena-mlas-mangesh-kudalkar-office-allegedly-attacked-by-party-workers-3097768|title=Rebel Shiv Sena MLA's Office Allegedly Attacked By Party Workers|website=NDTV.com|access-date=2022-06-27}}</ref>
२६ जून रोजी, एकनाथ शिंदे यांनी उपसभापतींविरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळल्याबद्दल तसेच आणि त्यांच्या १६ आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या याचिकेला आव्हान देण्यासाठी [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालया]]<nowiki/>त धाव घेतली.<ref name="Supreme Court 26 June2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-crisis-sena-rebel-mla-eknath-shindes-camp-goes-to-supreme-court-with-appeal-against-disqualification-notice-3102336|title=Maharashtra Rebel MLAs Take Battle For Sena's Control To Supreme Court|website=NDTV.com|access-date=2022-06-26}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/maharashtra-political-crisis-live-updates-june-26-2022-101656201872098.html|title=Maharashtra crisis LIVE: Eknath Shinde moves SC, hearing likely tomorrow|date=2022-06-26|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-26|quote=Shiv Sena rebel Eknath Shinde moves the Supreme Court against deputy speaker's rejection of no-confidence motion plea by the rebel camp. The matter is likely to be heard by SC on Monday.}}</ref> शिवसेनेच्या म्हणण्यानुसार शिंदे गटातील किमान २० आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत होते. त्यातील काहींनी फुटलेल्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्यास समर्थन दिले नाही.<ref name="Supreme Court 26 June2" />
27 जून रोजी, [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|भारताच्या सर्वोच्च न्यायालया]]<nowiki/>त सुनावणीदरम्यान, न्यायालयाने उपसभापतींना बंडखोर आमदारांना वेळ देण्यासाठी पुढील सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. तसेच उपसभापती [[नरहरी झिरवाळ]] यांना त्यांच्याविरुद्धच्या [[अविश्वास ठराव|अविश्वास ठरावा]]<nowiki/>बाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. सुनावणी दरम्यान, बंडखोरांनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याबद्दल विचारले असता, बंडखोर वकिलाने असे उत्तर दिले की "आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना धमक्यांमुळे मुंबईत खटले चालवणे अनुकूल नाही." <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/supreme-court-issues-notice-to-maharashtra-deputy-speaker-on-rebel-eknath-shinde-pleas-next-hearing-on-july-11-101656321051852.html|title=Maharashtra crisis: SC issues notice to deputy speaker on rebel MLAs' pleas, next hearing on July 11|date=2022-06-27|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-27}}</ref>
=== उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ===
२८ जून, २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंग कोश्यारी]] यांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thequint.com/news/politics/maharashtra-political-crisis-live-updates-shiv-sena-bjp-ncp-eknath-uddhav-thackeray-mva-maharashtra-latest-news-28-june-2022|title=Maharashtra Live {{!}} 'Govt in Minority, Must Face Floor Test': BJP Tells Governor|date=2022-06-28|website=TheQuint|language=en|access-date=2022-06-28}}</ref> २९ जून रोजी कोश्यारी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे आणि ३० जूनपर्यंत सरकारचे विधानसभेतील संख्याबळ सिद्ध करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात शिवसेनेने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-turmoil-live-updates-june-29-2022/article65578524.ece|title=Maharashtra political turmoil live {{!}} Supreme Court to hear Shiv Sena's 'urgent petiton' against floor test today|date=2022-06-29|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-29}}</ref> त्याच दिवशी, सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्तावाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि “सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचा एकमेव मार्ग सभागृहाचा मार्ग आहे” असे सांगून ३० जून रोजी ठराव घेण्याचे आदेश दिले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livelaw.in/top-stories/maharashtra-floor-test-supreme-court-shiv-sena-eknath-shinde-uddhav-thackeray-202596|title=Maharashtra Floor Test- Supreme Court Hearing- LIVE UPDATES|date=2022-06-29|website=www.livelaw.in|language=en|access-date=2022-06-29|quote=Supreme Court refuses to stay the floor test ordered in Maharashtra assembly tomorrow.}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/maharashtra-political-crisis-supreme-court-uddhav-thackeray-floor-test-101656498169746.html|title=SC okays floor test for Uddhav govt tomorrow, jailed NCP leaders can take vote|date=2022-06-29|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-29}}</ref> काही तासांनंतर, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तात्विक राजीनामा दिला आणि [[समाज माध्यमे|समाजमाध्यमा]]<nowiki/>वर संबोधित करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचाही राजीनामा देणार असल्याचे सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/uddhav-thackeray-maharashtra-cm-floor-test-101656518180649.html|title='Don't want to play these games. I resign': Uddhav Thackeray ahead of trust vote|date=2022-06-29|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-29}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/uddhav-thackeray-resigns-as-maharashtra-chief-minister-assembly-floor-test-1968314-2022-06-29|title=You have brought down Balasaheb's son: Uddhav Thackeray resigns as Maharashtra CM|date=June 29, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-29}}</ref>
१७ फेब्रुवारी, २०२३ रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला [[शिवसेना]] हे नाव आणि [[धनुष्य व बाण|धनुष्यबाणा]]<nowiki/>चे पक्षचिन्ह दिले. यामुळे राजकीय संकटाची अधिकृतपणे सांगता झाली आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यनेते म्हणून अधिकृतपणे झाले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/shiv-sena-symbol-eknath-shinde-uddhav-thackeray-2336227-2023-02-17|title=Eknath Shinde faction wins Shiv Sena symbol war: A timeline of events|website=India Today|language=en|access-date=2023-02-21}}</ref>
== संदर्भ ==
[[वर्ग:महाराष्ट्रातील राजकारण]]
ae79rp6a3s4y860qf6bi6i80b2lkimf
2690148
2690147
2026-06-19T17:22:36Z
~2026-24679-89
182431
/* उद्धव ठाकरे यांचा राजीनामा */
2690148
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|२०२२ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच|२०२३ मधील महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचा राजकीय पेच|२०२२ मधील महाराष्ट्रामधील राजकीय पेच}}{{माहितीचौकट घटना|title=२०२२ चे महाराष्ट्रातील राजकीय अरिष्ट|image={{Photomontage
|photo2a= Eknath Shinde with PM Narendra Modi Cropped.jpg|center|75px
|photo2b=
|photo2c= Devendra fadnavis.png
| position = center
| size = 300
| color = #F5F5F5
| border = 1
| color_border = black
| spacing = 3
| foot_montage =
|text= {{center| [[एकनाथ शिंदे]] (डावीकडे), [[उद्धव ठाकरे]] (मध्यभागी), [[देवेंद्र फडणवीस]] (उजवीकडे)}}}}|partof=[[महाराष्ट्रातील राजकारण]]|date={{start and end dates|2022|06|21|2022|06|30}} (9 days)|outcome=* [[उद्धव ठाकरे]] यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा
* [[महाविकास आघाडी]] पडणे
* [[एकनाथ शिंदे]] आणि [[देवेंद्र फडणवीस]] यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर येणे
* शिवसेनेचे दोन गटांत रुपांतर : [[शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)]] (उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात) आणि [[बाळासाहेबांची शिवसेना]] (शिंदेंच्या नेतृत्वात).
* भारतीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय घोषित केल्यानंतर [[बाळासाहेबांची शिवसेना]] गटाचे मुख्य शिवसेनेत विलीनीकरण.<ref>{{Cite web|url=https://www.ndtv.com/india-news/eknath-shinde-faction-gets-shiv-senas-bow-and-arrow-poll-symbol-3791900|title=Uddhav Thackeray Loses Name, Symbol Of Shiv Sena Founded By Father|access-date=18 Feb 2023}}</ref>|Location=[[मुंबई]], [[महाराष्ट्र]]<br> [[गुवाहाटी]], [[आसाम]]<br>[[सुरत]], [[गुजरात]]<br>[[पणजी]], [[गोवा]]|type=संसदीय राजकारण वाद|cause=[[एकनाथ शिंदे]] यांचे अनेक आमदारांना घेऊन सुरतला आणि नंतर गुवाहाटीला जाणे|motive=[[महाविकास आघाडी]] तोडणे आणि [[भारतीय जनता पक्ष]]-[[शिवसेना]] युतीची पुनर्निर्मिती करणे|target=[[महाविकास आघाडी]]|participants=[[महाविकास आघाडी]] <br /> आणि [[अपक्ष]] आमदार|blank1_label=|blank1_data=}}'''२०२२ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच''' हा २१ जून २०२२ रोजी [[एकनाथ शिंदे]] हे [[महाविकास आघाडी]]<nowiki/>च्या अनेक आमदारांसह [[भारतीय जनता पक्ष]] शासित गुजरातमधील [[सुरत]]<nowiki/>ला गेल्यावर सुरू झाला. यामुळे आघाडी सरकार संकटात आले. <ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/news-analysis/story/maharashtra-political-crisis-maha-vikas-aghadi-coalition-1965022-2022-06-21|title=Maharashtra political crisis: Why MVA coalition has always looked fragile|last=Singh|first=Darpan|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":1">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":4">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/politics/whats-next-in-the-maharashtra-political-crisis-decoding-the-future-of-the-mva-alliance-10826921.html|title=What's next in the Maharashtra political crisis? Decoding the future of the MVA alliance|date=2022-06-23|website=Firstpost|language=en|access-date=2022-06-23}}</ref> नंतर हा गट दुसऱ्या भाजपशासित राज्यात, [[आसाम|आसाममध्ये]] [[गुवाहाटी]] येथे गेला. शिवसेनेचे नेते [[संजय राऊत]] यांनी भाजपवर शिवसेनेतील बंडखोरी आणि आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, ज्याचा नंतर भाजपच्या [[सुशील कुमार मोदी|सुशील मोदी]] यांनी केलेल्या टिप्पणीत स्पष्टपणे उल्लेख केला. <ref name="BBC 23 June">{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-61891133|title=Maharashtra: The political crisis brewing in India's richest state|date=23 June 2022|work=BBC News|quote=To avoid disqualification under India's anti-defection law, Mr Shinde needs the support of 37 lawmakers in the state. He has claimed the support of 40 Sena lawmakers and six independents, but the number is yet to be independently verified|access-date=24 June 2022}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Phakde|first=Manasi|url=https://theprint.in/politics/sushil-modis-bjp-breaking-sena-remark-likely-to-cause-storm-in-maharashtra-monsoon-session/1084719/|title=Sushil Modi's 'BJP breaking Sena' remark likely to cause storm in Maharashtra monsoon session|date=2022-08-17|work=The Print|access-date=2022-08-24}}</ref>
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारले कारण ते निवडून आलेल्या शिवसेनेच्या दोन तृतीयांश सदस्यांच्या विनंतीनंतरही [[महाविकास आघाडी]] न सोडण्याच्या ठाकरेंच्या निर्णयाशी असहमत होते. शिंदे यांच्या गटाला अखेर पक्षावर ताबा मिळवण्यात आणि भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यात यश आले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanherald.com/national/west/maharashtra-crisis-eknath-shinde-in-guwahati-claims-he-has-40-mlas-with-him-1120243.html|title=Maharashtra Crisis: Eknath Shinde in Guwahati, claims he has 40 MLAs with him|date=2022-06-22|website=Deccan Herald|language=en|access-date=2023-02-20}}</ref> २९ जून २०२२ रोजी, [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]], [[उद्धव ठाकरे]], यांनी २९ जूनला होणाऱ्या अविश्वास प्रस्तावापूर्वी समाजमाध्यमावर थेट बोलताना पदाचा तसेच विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/uddhav-thackeray-maharashtra-cm-floor-test-101656518180649.html|title=Uddhav Thackeray resigns as Maharashtra chief minister hours ahead of trust vote|date=2022-06-29|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-29}}</ref> ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे अविश्वास प्रस्ताव रद्द झाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि [[देवेंद्र फडणवीस|देवेंद्र फडणवीस यांनी]] ३० जून रोजी [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी|उपमुख्यमंत्री]] म्हणून सरकारमध्ये पदभार स्विकारला.
== पार्श्वभूमी ==
[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी]]<nowiki/>त [[भारतीय जनता पक्ष]] आणि [[शिवसेना]] यांनी ''महायुती'' अंतर्गत एकत्रितपणे निवडणूक लढवली. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] आणि [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]] ''महाआघाडी'' अंतर्गत लढले. <ref name=":12">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref>
भाजपने 105 जागा जिंकल्या, शिवसेनेने 56 जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. महाराष्ट्र निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तावाटपावरून मतभेद निर्माण झाले. शिवसेनेने सत्तेत समान वाटा मागितला, ज्यावर भाजपने ''कथितपणे'' सहमती दर्शवली, (ज्याला [[अमित शाह|अमित शहां]]<nowiki/>सह भाजप नेत्यांनी जाहीरपणे नकार दिला होता). शिवसेनेने ''कथित'' 50-50 करारानुसार 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली.<ref name="BJP split">{{स्रोत बातमी|url=https://www.hindustantimes.com/india-news/inside-the-sena-bjp-split-cracks-appeared-before-lok-sabha-polls/story-LeVz0TFMDTxPuzEgzvTTbL.html|title=Inside the Shiv Sena-BJP split: Cracks appeared before Lok Sabha polls|date=17 November 2019|work=Hindustan Times|language=en|access-date=24 June 2022}}</ref> <ref name="IT fragile">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/news-analysis/story/maharashtra-political-crisis-maha-vikas-aghadi-coalition-1965022-2022-06-21|title=Maharashtra political crisis: Why MVA coalition has always looked fragile|last=Singh|first=Darpan|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांनी असे कोणतेही समीकरण मान्य झाल्याचा विरोध केला. अखेर भाजपने त्यांचा सर्वात जुना मित्र असलेल्या शिवसेनेशी संबंध तोडले. त्यानंतर शिवसेनेने भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यास नकार दिला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात राजकीय संकट आले.
अखेरीस शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सामील होऊन [[महाविकास आघाडी]]<nowiki/>ची स्थापना केली ज्यामध्ये 154 जागांची एकत्रित संख्या होती, जिथे बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता होती.<ref name=":12">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> आघाडीने मुख्यमंत्री म्हणून [[उद्धव ठाकरे]] यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. <ref name=":02">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/news-analysis/story/maharashtra-political-crisis-maha-vikas-aghadi-coalition-1965022-2022-06-21|title=Maharashtra political crisis: Why MVA coalition has always looked fragile|last=Singh|first=Darpan|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":12">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref>
[[एकनाथ शिंदे]] हे महाविकास आघाडी तोडून भाजप-शिवसेना युती पुनर्स्थापित करण्याच्या बाजूने होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना युती तोडण्याची विनंती केली आणि अनेक वेळा त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्या विनंतीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षातील २/३ सदस्य हळूहळू एकत्र केले आणि २०२२ मध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेच सुरू झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/maharashtra-crisis-uddhav-thackeray-led-faction-in-hopeless-minority-within-party-eknath-shinde-to-sc/articleshow/92550287.cms|title=Maharashtra crisis: Uddhav Thackeray-led faction in hopeless minority within party, Eknath Shinde to SC {{!}} India News - टाइम्स ऑफ इंडिया|date=Jun 29, 2022|website=द टाइम्स ऑफ इंडिया|language=en|access-date=2022-06-30}}</ref>
== राजकीय पेच ==
=== प्रारंभिक वाद ===
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बेपत्ता झाले आणि त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. <ref name="BBC 23 June2">{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-61891133|title=Maharashtra: The political crisis brewing in India's richest state|date=23 June 2022|work=BBC News|quote=To avoid disqualification under India's anti-defection law, Mr Shinde needs the support of 37 lawmakers in the state. He has claimed the support of 40 Sena lawmakers and six independents, but the number is yet to be independently verified|access-date=24 June 2022}}</ref> २१ जून, २०२२ रोजी [[उद्धव ठाकरे]] यांनी त्यांच्या सर्व आमदारांसह बैठक बोलावली होती, परंतु १०-१२ सुद्धा आमदार तेथे पोहोचले नाहीत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/why-maharashtra-mlc-polls-left-cm-uddhav-thackeray-angry-1964961-2022-06-21|title=Why Maharashtra MLC polls left CM Uddhav Thackeray angry?|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> शिवसेनेचे ११ आमदार, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, भाजपशासित गुजरात राज्यातील सुरत शहरात गेले. शिंदे यांना शिवसेना पक्षाच्या व्हीप पदावरून काढले. नंतर शिंदेंनी त्यांच्या [[ट्विटर]] प्रोफाइलवरून शिवसेना हा शब्द काढून टाकला. [[सुरत]]<nowiki/>मधील हॉटेलमध्ये त्यांनी भाजप नेत्यांच्या अनेक बैठका घेतल्या. <ref name="BBC 23 June2" />
आणखी नुकसान होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या उर्वरित आमदारांना [[मुंबई]]<nowiki/>तील अनेक हॉटेलांमध्ये ठेवले. <ref name=":13">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> लवकरच शिंदे यांनी दावा केला की त्यांना जवळपास ४० आमदारांचा पाठिंबा आहे. <ref name="auto">{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/i-have-40-mlas-with-me-shinde-claims-from-guwahati/article65551552.ece|title=I have 40 MLAs with me: Shinde claims from Guwahati|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> भारतातील पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरू नये म्हणून शिंदे यांना ३७ आमदारांचा (एकूण ५५ पैकी दोनतृतीयांश संख्या) पाठिंबा आवश्यक होता. <ref name="BBC 23 June2" /> एकनाथ शिंदेंनी मागणी केली की, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी तोडून भाजपसोबत पुन्हा युती करावी. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/maharashtra-political-turmoil-three-more-shiv-sena-mlas-join-eknath-shinde-camp-in-guwahati/article65556082.ece|title=Maharashtra political turmoil live {{!}} Ready to quit MVA but come to Mumbai first: Sanjay Raut to rebel MLAs|date=2022-06-23|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|quote=On the other hand, Mr. Shinde, who is currently stationed at Guwahati in Assam along with the group of MLAs supporting him, has been claiming the support of the majority of Shiv Sena MLAs and demanding that the Sena ally with the BJP, for the sake of Hindutva, by cutting ties with the Congress and the NCP.|access-date=2022-06-23}}</ref>
=== गुवाहाटी येथे मुक्काम ===
२२ जून, २०२२ रोजी शिंदे म्हणाले की, त्यांनी 40 आमदारांना [[गुवाहाटी]], [[आसाम]] येथे हलविले आहे. [[आसाम]]<nowiki/>मधील महापुरावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप केल्याबद्दल अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी आसामचे मुख्यमंत्री [[हिमंता बिस्वा सरमा]] यांच्यावर टीका केली.<ref name="auto" /> <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/assam-cm-emerges-player-in-maharashtra-political-crisis/article65552640.ece|title=Assam CM emerges player in Maharashtra political crisis|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> सरमा यांनी शिंदेंचा इतर बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीत मुक्काम असल्याची माहिती नसल्याचे सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/dont-know-if-maharashtra-mlas-here-says-assam-chief-minister-himanta-biswa-sharma-3094885|title="Don't Know If Maharashtra MLAs Here": Assam Chief Minister|website=NDTV.com|access-date=2022-06-23}}</ref>
शिंदे यांना मुंबईत परत आणण्यात अयशस्वी झाल्यानंतर २२ जून रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[उद्धव ठाकरे]] यांनी जाहीर केले की, ते महाविकास आघाडी नेतेपद आणि मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहेत.<ref name=":2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/politics/ready-to-resign-any-shiv-sainik-can-become-cm-says-uddhav-thackeray-as-political-crisis-escalates-10824481.html|title='Ready to resign, any Shiv Sainik can become CM,' says Uddhav Thackeray as political crisis escalates|date=2022-06-22|website=Firstpost|language=en|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":3">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanherald.com/national/national-politics/as-shiv-sena-rebels-claim-majority-uddhav-thackeray-offers-to-step-down-as-maharashtra-cm-1120384.html|title=As Shiv Sena rebels claim majority, Uddhav Thackeray offers to step down as Maharashtra CM|date=2022-06-22|website=Deccan Herald|language=en|access-date=2022-06-22}}</ref> त्यानंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या ''वर्षा'' निवासस्थानातून त्यांच्या खासगी निवासस्थानी ''मातोश्रीवर'' राहण्यास गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livemint.com/news/india/maharashtra-political-crisis-live-eknath-shinde-claims-40-mlas-with-him-11655863957813.html|title=Maharashtra political crisis updates: Thackeray moves out of official residence|date=2022-06-22|website=mint|language=en|access-date=2022-06-22}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/maharashtra-political-crisis-live-updates-june-22-101655855137339.html|title=Maha crisis live: CM Uddhav Thackeray arrives at his family home 'Matoshree'|date=2022-06-22|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-22}}</ref> <ref name=":42">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/politics/whats-next-in-the-maharashtra-political-crisis-decoding-the-future-of-the-mva-alliance-10826921.html|title=What's next in the Maharashtra political crisis? Decoding the future of the MVA alliance|date=2022-06-23|website=Firstpost|language=en|access-date=2022-06-23}}</ref>
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते [[संजय राऊत]] यांनी भाजपवर शिवसेनेतील बंडखोरी आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.<ref name="BBC 23 June2" /> बंड घडवून आणण्यासाठी प्रत्येक आमदाराला भाजपने जवळपास {{INRConvert|40|c}} लाच दिल्याचा आरोप शिवसेनेच्या नेतृत्वाने केला. <ref name="Remarks 27 June">{{स्रोत बातमी|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-crisis-uddhav-thackeray-im-in-opposition-for-2-3-days-union-ministers-remark-in-maharashtra-3103500|title="I'm In Opposition For 2-3 Days": Union Minister's Remark In Maharashtra|date=27 June 2022|work=NDTV.com|access-date=27 June 2022}}</ref> शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत म्हणाले की, बंडखोर गटात सामील होण्यासाठी त्यांना {{INRConvert|50|c}} देऊ करण्यात आले होते पण त्यांनी नकार दिला.<ref name="Quint BJP pulling">{{स्रोत बातमी|url=https://www.thequint.com/news/politics/maharashtra-turmoil-shiv-sena-saamana-editorial-slams-bjp-rebel-shiv-sena-mlas|title='BJP Pulling Strings in Maharashtra, Rebel MLAs Sold for Rs 50 Crore': Shiv Sena|date=27 June 2022|work=TheQuint|language=en|access-date=27 June 2022}}</ref> <ref name="TOI 27 June">{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/aurangabad/they-offered-me-rs-50-crore-to-switch-sena-mla-udaysingh-rajput/articleshow/92480776.cms|title=They offered me Rs 50 crore to switch: Sena MLA Udaysingh Rajput {{!}} Aurangabad News - टाइम्स ऑफ इंडिया|date=27 June 2022|work=द टाइम्स ऑफ इंडिया|language=en|access-date=27 June 2022}}</ref>
23 जून रोजी एकनाथ शिंदे आणि 37 आमदारांनी शिंदेंना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित केले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livemint.com/news/india/maharashtra-crisis-37-rebel-mlas-declare-eknath-shinde-as-leader-in-signed-letter-11656032303264.html|title=Maharashtra crisis: 37 MLAs declare Eknath Shinde as leader in signed letter|date=2022-06-24|website=mint|language=en|access-date=2022-06-24}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-political-crisis-shiv-sena-rebels-gain-3-more-mlas-as-team-thackeray-weighs-an-offer-10-points-3092340|title=37 MLAs Support Shinde As Sena Leader In Signed Letter: 10 Points|website=NDTV.com|access-date=2022-06-24}}</ref> २४ जून, २०२२ रोजी शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल करून [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभे]]<nowiki/>चे उपसभापती [[नरहरी झिरवळ]] यांच्याकडे शिंदे गटाच्या १६ (सुरवातीस सुरतला गेलेल्या) आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. झिरवळ यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली आणि नंतर कायदेशीर मतांसाठी [[महाराष्ट्राचे महाधिवक्ता|महाराष्ट्राच्या महाधिवक्ता]] यांचीही भेट घेतली. ठाकरे आणि शिंद गटाच्या नेत्यांना अपात्रतेबाबत युक्तिवाद मांडण्यास सांगण्यात आले. भाजपला पाठिंबा देणाऱ्या २ अपक्ष (महेश बालदी) आमदारांनी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.freepressjournal.in/mumbai/maharashtra-political-crisis-as-sena-files-plea-to-disqualify-16-rebel-mlas-two-independents-file-no-confidence-motion-against-deputy-speaker|title=Maharashtra Political Crisis: As Sena files plea to disqualify 16 rebel MLAs, two independents file no-confidence motion against deputy speaker|website=Free Press Journal|language=en|access-date=2022-06-26}}</ref> ३४ आमदारांनी स्वाक्षरी केलेला हा अविश्वास ठराव झिरवळ यांनी फेटाळला, कारण ही याचिका एका निनावी [[ईमेल|ई-मेल]]<nowiki/>द्वारे पाठवण्यात आली होती आणि स्वतः आमदारांनी सादर केलेली नव्हती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-crisis-sent-from-anonymous-email-motion-against-deputy-speaker-rejected-3099268|title=Sent From "Anonymous Email", Motion Against Deputy Speaker Rejected|website=NDTV.com|access-date=2022-06-26}}</ref>
त्याच दिवशी, एकनाथ शिंदे, [[भारताचे गृहमंत्री]] [[अमित शहा]] आणि माजी मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांनी गुजरातमधील [[वडोदरा]] येथे महाविकास सरकार पाडण्यासाठी विलीनीकरण किंवा युती करण्याची योजना आखली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/sena-rebel-eknath-shinde-met-bjps-devendra-fadnavis-in-vadodara-last-night-discussed-government-formation-sources-3100186|title=Sena Rebel Eknath Shinde's Midnight Meet With BJP Leaders In Gujarat|website=NDTV.com|access-date=2022-06-26}}</ref> शिवसेनेच्या एका बंडखोर नेत्याच्या कार्यालयाची शिवसेनेच्या सदस्यांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-political-crisis-rebel-shiv-sena-mlas-mangesh-kudalkar-office-allegedly-attacked-by-party-workers-3097768|title=Rebel Shiv Sena MLA's Office Allegedly Attacked By Party Workers|website=NDTV.com|access-date=2022-06-27}}</ref>
२६ जून रोजी, एकनाथ शिंदे यांनी उपसभापतींविरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळल्याबद्दल तसेच आणि त्यांच्या १६ आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या याचिकेला आव्हान देण्यासाठी [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालया]]<nowiki/>त धाव घेतली.<ref name="Supreme Court 26 June2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-crisis-sena-rebel-mla-eknath-shindes-camp-goes-to-supreme-court-with-appeal-against-disqualification-notice-3102336|title=Maharashtra Rebel MLAs Take Battle For Sena's Control To Supreme Court|website=NDTV.com|access-date=2022-06-26}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/maharashtra-political-crisis-live-updates-june-26-2022-101656201872098.html|title=Maharashtra crisis LIVE: Eknath Shinde moves SC, hearing likely tomorrow|date=2022-06-26|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-26|quote=Shiv Sena rebel Eknath Shinde moves the Supreme Court against deputy speaker's rejection of no-confidence motion plea by the rebel camp. The matter is likely to be heard by SC on Monday.}}</ref> शिवसेनेच्या म्हणण्यानुसार शिंदे गटातील किमान २० आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत होते. त्यातील काहींनी फुटलेल्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्यास समर्थन दिले नाही.<ref name="Supreme Court 26 June2" />
27 जून रोजी, [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|भारताच्या सर्वोच्च न्यायालया]]<nowiki/>त सुनावणीदरम्यान, न्यायालयाने उपसभापतींना बंडखोर आमदारांना वेळ देण्यासाठी पुढील सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. तसेच उपसभापती [[नरहरी झिरवाळ]] यांना त्यांच्याविरुद्धच्या [[अविश्वास ठराव|अविश्वास ठरावा]]<nowiki/>बाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. सुनावणी दरम्यान, बंडखोरांनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याबद्दल विचारले असता, बंडखोर वकिलाने असे उत्तर दिले की "आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना धमक्यांमुळे मुंबईत खटले चालवणे अनुकूल नाही." <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/supreme-court-issues-notice-to-maharashtra-deputy-speaker-on-rebel-eknath-shinde-pleas-next-hearing-on-july-11-101656321051852.html|title=Maharashtra crisis: SC issues notice to deputy speaker on rebel MLAs' pleas, next hearing on July 11|date=2022-06-27|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-27}}</ref>
=== उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ===
२८ जून, २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंग कोश्यारी]] यांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thequint.com/news/politics/maharashtra-political-crisis-live-updates-shiv-sena-bjp-ncp-eknath-uddhav-thackeray-mva-maharashtra-latest-news-28-june-2022|title=Maharashtra Live {{!}} 'Govt in Minority, Must Face Floor Test': BJP Tells Governor|date=2022-06-28|website=TheQuint|language=en|access-date=2022-06-28}}</ref> २९ जून रोजी कोश्यारी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे आणि ३० जूनपर्यंत सरकारचे विधानसभेतील संख्याबळ सिद्ध करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात शिवसेनेने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-turmoil-live-updates-june-29-2022/article65578524.ece|title=Maharashtra political turmoil live {{!}} Supreme Court to hear Shiv Sena's 'urgent petiton' against floor test today|date=2022-06-29|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-29}}</ref> त्याच दिवशी, सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्तावाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि “सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचा एकमेव मार्ग सभागृहाचा मार्ग आहे” असे सांगून ३० जून रोजी ठराव घेण्याचे आदेश दिले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livelaw.in/top-stories/maharashtra-floor-test-supreme-court-shiv-sena-eknath-shinde-uddhav-thackeray-202596|title=Maharashtra Floor Test- Supreme Court Hearing- LIVE UPDATES|date=2022-06-29|website=www.livelaw.in|language=en|access-date=2022-06-29|quote=Supreme Court refuses to stay the floor test ordered in Maharashtra assembly tomorrow.}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/maharashtra-political-crisis-supreme-court-uddhav-thackeray-floor-test-101656498169746.html|title=SC okays floor test for Uddhav govt tomorrow, jailed NCP leaders can take vote|date=2022-06-29|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-29}}</ref> काही तासांनंतर, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तात्विक राजीनामा दिला आणि [[समाज माध्यमे|समाजमाध्यमा]]<nowiki/>वर संबोधित करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचाही राजीनामा देणार असल्याचे सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/uddhav-thackeray-maharashtra-cm-floor-test-101656518180649.html|title='Don't want to play these games. I resign': Uddhav Thackeray ahead of trust vote|date=2022-06-29|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-29}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/uddhav-thackeray-resigns-as-maharashtra-chief-minister-assembly-floor-test-1968314-2022-06-29|title=You have brought down Balasaheb's son: Uddhav Thackeray resigns as Maharashtra CM|date=June 29, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-29}}</ref>
१७ फेब्रुवारी, २०२३ रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला [[शिवसेना]] हे नाव आणि [[धनुष्य व बाण|धनुष्यबाणा]]<nowiki/>चे पक्षचिन्ह दिले. यामुळे राजकीय संकटाची तात्कालिक सांगता झाली आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यनेते म्हणून स्वतःला समोर आणले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/shiv-sena-symbol-eknath-shinde-uddhav-thackeray-2336227-2023-02-17|title=Eknath Shinde faction wins Shiv Sena symbol war: A timeline of events|website=India Today|language=en|access-date=2023-02-21}}</ref>
== संदर्भ ==
[[वर्ग:महाराष्ट्रातील राजकारण]]
e5qq5p7ffdvrf89wjlmylxa6jrb4ngy
2690149
2690148
2026-06-19T17:23:32Z
~2026-24679-89
182431
/* उद्धव ठाकरे यांचा राजीनामा */
2690149
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|२०२२ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच|२०२३ मधील महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचा राजकीय पेच|२०२२ मधील महाराष्ट्रामधील राजकीय पेच}}{{माहितीचौकट घटना|title=२०२२ चे महाराष्ट्रातील राजकीय अरिष्ट|image={{Photomontage
|photo2a= Eknath Shinde with PM Narendra Modi Cropped.jpg|center|75px
|photo2b=
|photo2c= Devendra fadnavis.png
| position = center
| size = 300
| color = #F5F5F5
| border = 1
| color_border = black
| spacing = 3
| foot_montage =
|text= {{center| [[एकनाथ शिंदे]] (डावीकडे), [[उद्धव ठाकरे]] (मध्यभागी), [[देवेंद्र फडणवीस]] (उजवीकडे)}}}}|partof=[[महाराष्ट्रातील राजकारण]]|date={{start and end dates|2022|06|21|2022|06|30}} (9 days)|outcome=* [[उद्धव ठाकरे]] यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा
* [[महाविकास आघाडी]] पडणे
* [[एकनाथ शिंदे]] आणि [[देवेंद्र फडणवीस]] यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर येणे
* शिवसेनेचे दोन गटांत रुपांतर : [[शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)]] (उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात) आणि [[बाळासाहेबांची शिवसेना]] (शिंदेंच्या नेतृत्वात).
* भारतीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय घोषित केल्यानंतर [[बाळासाहेबांची शिवसेना]] गटाचे मुख्य शिवसेनेत विलीनीकरण.<ref>{{Cite web|url=https://www.ndtv.com/india-news/eknath-shinde-faction-gets-shiv-senas-bow-and-arrow-poll-symbol-3791900|title=Uddhav Thackeray Loses Name, Symbol Of Shiv Sena Founded By Father|access-date=18 Feb 2023}}</ref>|Location=[[मुंबई]], [[महाराष्ट्र]]<br> [[गुवाहाटी]], [[आसाम]]<br>[[सुरत]], [[गुजरात]]<br>[[पणजी]], [[गोवा]]|type=संसदीय राजकारण वाद|cause=[[एकनाथ शिंदे]] यांचे अनेक आमदारांना घेऊन सुरतला आणि नंतर गुवाहाटीला जाणे|motive=[[महाविकास आघाडी]] तोडणे आणि [[भारतीय जनता पक्ष]]-[[शिवसेना]] युतीची पुनर्निर्मिती करणे|target=[[महाविकास आघाडी]]|participants=[[महाविकास आघाडी]] <br /> आणि [[अपक्ष]] आमदार|blank1_label=|blank1_data=}}'''२०२२ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच''' हा २१ जून २०२२ रोजी [[एकनाथ शिंदे]] हे [[महाविकास आघाडी]]<nowiki/>च्या अनेक आमदारांसह [[भारतीय जनता पक्ष]] शासित गुजरातमधील [[सुरत]]<nowiki/>ला गेल्यावर सुरू झाला. यामुळे आघाडी सरकार संकटात आले. <ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/news-analysis/story/maharashtra-political-crisis-maha-vikas-aghadi-coalition-1965022-2022-06-21|title=Maharashtra political crisis: Why MVA coalition has always looked fragile|last=Singh|first=Darpan|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":1">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":4">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/politics/whats-next-in-the-maharashtra-political-crisis-decoding-the-future-of-the-mva-alliance-10826921.html|title=What's next in the Maharashtra political crisis? Decoding the future of the MVA alliance|date=2022-06-23|website=Firstpost|language=en|access-date=2022-06-23}}</ref> नंतर हा गट दुसऱ्या भाजपशासित राज्यात, [[आसाम|आसाममध्ये]] [[गुवाहाटी]] येथे गेला. शिवसेनेचे नेते [[संजय राऊत]] यांनी भाजपवर शिवसेनेतील बंडखोरी आणि आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, ज्याचा नंतर भाजपच्या [[सुशील कुमार मोदी|सुशील मोदी]] यांनी केलेल्या टिप्पणीत स्पष्टपणे उल्लेख केला. <ref name="BBC 23 June">{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-61891133|title=Maharashtra: The political crisis brewing in India's richest state|date=23 June 2022|work=BBC News|quote=To avoid disqualification under India's anti-defection law, Mr Shinde needs the support of 37 lawmakers in the state. He has claimed the support of 40 Sena lawmakers and six independents, but the number is yet to be independently verified|access-date=24 June 2022}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Phakde|first=Manasi|url=https://theprint.in/politics/sushil-modis-bjp-breaking-sena-remark-likely-to-cause-storm-in-maharashtra-monsoon-session/1084719/|title=Sushil Modi's 'BJP breaking Sena' remark likely to cause storm in Maharashtra monsoon session|date=2022-08-17|work=The Print|access-date=2022-08-24}}</ref>
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारले कारण ते निवडून आलेल्या शिवसेनेच्या दोन तृतीयांश सदस्यांच्या विनंतीनंतरही [[महाविकास आघाडी]] न सोडण्याच्या ठाकरेंच्या निर्णयाशी असहमत होते. शिंदे यांच्या गटाला अखेर पक्षावर ताबा मिळवण्यात आणि भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यात यश आले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanherald.com/national/west/maharashtra-crisis-eknath-shinde-in-guwahati-claims-he-has-40-mlas-with-him-1120243.html|title=Maharashtra Crisis: Eknath Shinde in Guwahati, claims he has 40 MLAs with him|date=2022-06-22|website=Deccan Herald|language=en|access-date=2023-02-20}}</ref> २९ जून २०२२ रोजी, [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]], [[उद्धव ठाकरे]], यांनी २९ जूनला होणाऱ्या अविश्वास प्रस्तावापूर्वी समाजमाध्यमावर थेट बोलताना पदाचा तसेच विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/uddhav-thackeray-maharashtra-cm-floor-test-101656518180649.html|title=Uddhav Thackeray resigns as Maharashtra chief minister hours ahead of trust vote|date=2022-06-29|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-29}}</ref> ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे अविश्वास प्रस्ताव रद्द झाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि [[देवेंद्र फडणवीस|देवेंद्र फडणवीस यांनी]] ३० जून रोजी [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी|उपमुख्यमंत्री]] म्हणून सरकारमध्ये पदभार स्विकारला.
== पार्श्वभूमी ==
[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी]]<nowiki/>त [[भारतीय जनता पक्ष]] आणि [[शिवसेना]] यांनी ''महायुती'' अंतर्गत एकत्रितपणे निवडणूक लढवली. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] आणि [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]] ''महाआघाडी'' अंतर्गत लढले. <ref name=":12">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref>
भाजपने 105 जागा जिंकल्या, शिवसेनेने 56 जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. महाराष्ट्र निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तावाटपावरून मतभेद निर्माण झाले. शिवसेनेने सत्तेत समान वाटा मागितला, ज्यावर भाजपने ''कथितपणे'' सहमती दर्शवली, (ज्याला [[अमित शाह|अमित शहां]]<nowiki/>सह भाजप नेत्यांनी जाहीरपणे नकार दिला होता). शिवसेनेने ''कथित'' 50-50 करारानुसार 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली.<ref name="BJP split">{{स्रोत बातमी|url=https://www.hindustantimes.com/india-news/inside-the-sena-bjp-split-cracks-appeared-before-lok-sabha-polls/story-LeVz0TFMDTxPuzEgzvTTbL.html|title=Inside the Shiv Sena-BJP split: Cracks appeared before Lok Sabha polls|date=17 November 2019|work=Hindustan Times|language=en|access-date=24 June 2022}}</ref> <ref name="IT fragile">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/news-analysis/story/maharashtra-political-crisis-maha-vikas-aghadi-coalition-1965022-2022-06-21|title=Maharashtra political crisis: Why MVA coalition has always looked fragile|last=Singh|first=Darpan|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांनी असे कोणतेही समीकरण मान्य झाल्याचा विरोध केला. अखेर भाजपने त्यांचा सर्वात जुना मित्र असलेल्या शिवसेनेशी संबंध तोडले. त्यानंतर शिवसेनेने भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यास नकार दिला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात राजकीय संकट आले.
अखेरीस शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सामील होऊन [[महाविकास आघाडी]]<nowiki/>ची स्थापना केली ज्यामध्ये 154 जागांची एकत्रित संख्या होती, जिथे बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता होती.<ref name=":12">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> आघाडीने मुख्यमंत्री म्हणून [[उद्धव ठाकरे]] यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. <ref name=":02">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/news-analysis/story/maharashtra-political-crisis-maha-vikas-aghadi-coalition-1965022-2022-06-21|title=Maharashtra political crisis: Why MVA coalition has always looked fragile|last=Singh|first=Darpan|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":12">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref>
[[एकनाथ शिंदे]] हे महाविकास आघाडी तोडून भाजप-शिवसेना युती पुनर्स्थापित करण्याच्या बाजूने होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना युती तोडण्याची विनंती केली आणि अनेक वेळा त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्या विनंतीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षातील २/३ सदस्य हळूहळू एकत्र केले आणि २०२२ मध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेच सुरू झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/maharashtra-crisis-uddhav-thackeray-led-faction-in-hopeless-minority-within-party-eknath-shinde-to-sc/articleshow/92550287.cms|title=Maharashtra crisis: Uddhav Thackeray-led faction in hopeless minority within party, Eknath Shinde to SC {{!}} India News - टाइम्स ऑफ इंडिया|date=Jun 29, 2022|website=द टाइम्स ऑफ इंडिया|language=en|access-date=2022-06-30}}</ref>
== राजकीय पेच ==
=== प्रारंभिक वाद ===
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बेपत्ता झाले आणि त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. <ref name="BBC 23 June2">{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-61891133|title=Maharashtra: The political crisis brewing in India's richest state|date=23 June 2022|work=BBC News|quote=To avoid disqualification under India's anti-defection law, Mr Shinde needs the support of 37 lawmakers in the state. He has claimed the support of 40 Sena lawmakers and six independents, but the number is yet to be independently verified|access-date=24 June 2022}}</ref> २१ जून, २०२२ रोजी [[उद्धव ठाकरे]] यांनी त्यांच्या सर्व आमदारांसह बैठक बोलावली होती, परंतु १०-१२ सुद्धा आमदार तेथे पोहोचले नाहीत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/why-maharashtra-mlc-polls-left-cm-uddhav-thackeray-angry-1964961-2022-06-21|title=Why Maharashtra MLC polls left CM Uddhav Thackeray angry?|date=June 21, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-23}}</ref> शिवसेनेचे ११ आमदार, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, भाजपशासित गुजरात राज्यातील सुरत शहरात गेले. शिंदे यांना शिवसेना पक्षाच्या व्हीप पदावरून काढले. नंतर शिंदेंनी त्यांच्या [[ट्विटर]] प्रोफाइलवरून शिवसेना हा शब्द काढून टाकला. [[सुरत]]<nowiki/>मधील हॉटेलमध्ये त्यांनी भाजप नेत्यांच्या अनेक बैठका घेतल्या. <ref name="BBC 23 June2" />
आणखी नुकसान होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या उर्वरित आमदारांना [[मुंबई]]<nowiki/>तील अनेक हॉटेलांमध्ये ठेवले. <ref name=":13">{{स्रोत बातमी|last=Karthikeyan|first=Suchitra|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-crisis-mva-slides-into-minority-heres-how-the-numbers-stand/article65548913.ece|title=Maharashtra Political Crisis: MVA slides into minority; here's how the numbers stand|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> लवकरच शिंदे यांनी दावा केला की त्यांना जवळपास ४० आमदारांचा पाठिंबा आहे. <ref name="auto">{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/i-have-40-mlas-with-me-shinde-claims-from-guwahati/article65551552.ece|title=I have 40 MLAs with me: Shinde claims from Guwahati|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> भारतातील पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरू नये म्हणून शिंदे यांना ३७ आमदारांचा (एकूण ५५ पैकी दोनतृतीयांश संख्या) पाठिंबा आवश्यक होता. <ref name="BBC 23 June2" /> एकनाथ शिंदेंनी मागणी केली की, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी तोडून भाजपसोबत पुन्हा युती करावी. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/maharashtra-political-turmoil-three-more-shiv-sena-mlas-join-eknath-shinde-camp-in-guwahati/article65556082.ece|title=Maharashtra political turmoil live {{!}} Ready to quit MVA but come to Mumbai first: Sanjay Raut to rebel MLAs|date=2022-06-23|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|quote=On the other hand, Mr. Shinde, who is currently stationed at Guwahati in Assam along with the group of MLAs supporting him, has been claiming the support of the majority of Shiv Sena MLAs and demanding that the Sena ally with the BJP, for the sake of Hindutva, by cutting ties with the Congress and the NCP.|access-date=2022-06-23}}</ref>
=== गुवाहाटी येथे मुक्काम ===
२२ जून, २०२२ रोजी शिंदे म्हणाले की, त्यांनी 40 आमदारांना [[गुवाहाटी]], [[आसाम]] येथे हलविले आहे. [[आसाम]]<nowiki/>मधील महापुरावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप केल्याबद्दल अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी आसामचे मुख्यमंत्री [[हिमंता बिस्वा सरमा]] यांच्यावर टीका केली.<ref name="auto" /> <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/assam-cm-emerges-player-in-maharashtra-political-crisis/article65552640.ece|title=Assam CM emerges player in Maharashtra political crisis|date=2022-06-22|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-23}}</ref> सरमा यांनी शिंदेंचा इतर बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीत मुक्काम असल्याची माहिती नसल्याचे सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/dont-know-if-maharashtra-mlas-here-says-assam-chief-minister-himanta-biswa-sharma-3094885|title="Don't Know If Maharashtra MLAs Here": Assam Chief Minister|website=NDTV.com|access-date=2022-06-23}}</ref>
शिंदे यांना मुंबईत परत आणण्यात अयशस्वी झाल्यानंतर २२ जून रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[उद्धव ठाकरे]] यांनी जाहीर केले की, ते महाविकास आघाडी नेतेपद आणि मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहेत.<ref name=":2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/politics/ready-to-resign-any-shiv-sainik-can-become-cm-says-uddhav-thackeray-as-political-crisis-escalates-10824481.html|title='Ready to resign, any Shiv Sainik can become CM,' says Uddhav Thackeray as political crisis escalates|date=2022-06-22|website=Firstpost|language=en|access-date=2022-06-23}}</ref> <ref name=":3">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanherald.com/national/national-politics/as-shiv-sena-rebels-claim-majority-uddhav-thackeray-offers-to-step-down-as-maharashtra-cm-1120384.html|title=As Shiv Sena rebels claim majority, Uddhav Thackeray offers to step down as Maharashtra CM|date=2022-06-22|website=Deccan Herald|language=en|access-date=2022-06-22}}</ref> त्यानंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या ''वर्षा'' निवासस्थानातून त्यांच्या खासगी निवासस्थानी ''मातोश्रीवर'' राहण्यास गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livemint.com/news/india/maharashtra-political-crisis-live-eknath-shinde-claims-40-mlas-with-him-11655863957813.html|title=Maharashtra political crisis updates: Thackeray moves out of official residence|date=2022-06-22|website=mint|language=en|access-date=2022-06-22}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/maharashtra-political-crisis-live-updates-june-22-101655855137339.html|title=Maha crisis live: CM Uddhav Thackeray arrives at his family home 'Matoshree'|date=2022-06-22|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-22}}</ref> <ref name=":42">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/politics/whats-next-in-the-maharashtra-political-crisis-decoding-the-future-of-the-mva-alliance-10826921.html|title=What's next in the Maharashtra political crisis? Decoding the future of the MVA alliance|date=2022-06-23|website=Firstpost|language=en|access-date=2022-06-23}}</ref>
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते [[संजय राऊत]] यांनी भाजपवर शिवसेनेतील बंडखोरी आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.<ref name="BBC 23 June2" /> बंड घडवून आणण्यासाठी प्रत्येक आमदाराला भाजपने जवळपास {{INRConvert|40|c}} लाच दिल्याचा आरोप शिवसेनेच्या नेतृत्वाने केला. <ref name="Remarks 27 June">{{स्रोत बातमी|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-crisis-uddhav-thackeray-im-in-opposition-for-2-3-days-union-ministers-remark-in-maharashtra-3103500|title="I'm In Opposition For 2-3 Days": Union Minister's Remark In Maharashtra|date=27 June 2022|work=NDTV.com|access-date=27 June 2022}}</ref> शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत म्हणाले की, बंडखोर गटात सामील होण्यासाठी त्यांना {{INRConvert|50|c}} देऊ करण्यात आले होते पण त्यांनी नकार दिला.<ref name="Quint BJP pulling">{{स्रोत बातमी|url=https://www.thequint.com/news/politics/maharashtra-turmoil-shiv-sena-saamana-editorial-slams-bjp-rebel-shiv-sena-mlas|title='BJP Pulling Strings in Maharashtra, Rebel MLAs Sold for Rs 50 Crore': Shiv Sena|date=27 June 2022|work=TheQuint|language=en|access-date=27 June 2022}}</ref> <ref name="TOI 27 June">{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/aurangabad/they-offered-me-rs-50-crore-to-switch-sena-mla-udaysingh-rajput/articleshow/92480776.cms|title=They offered me Rs 50 crore to switch: Sena MLA Udaysingh Rajput {{!}} Aurangabad News - टाइम्स ऑफ इंडिया|date=27 June 2022|work=द टाइम्स ऑफ इंडिया|language=en|access-date=27 June 2022}}</ref>
23 जून रोजी एकनाथ शिंदे आणि 37 आमदारांनी शिंदेंना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित केले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livemint.com/news/india/maharashtra-crisis-37-rebel-mlas-declare-eknath-shinde-as-leader-in-signed-letter-11656032303264.html|title=Maharashtra crisis: 37 MLAs declare Eknath Shinde as leader in signed letter|date=2022-06-24|website=mint|language=en|access-date=2022-06-24}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-political-crisis-shiv-sena-rebels-gain-3-more-mlas-as-team-thackeray-weighs-an-offer-10-points-3092340|title=37 MLAs Support Shinde As Sena Leader In Signed Letter: 10 Points|website=NDTV.com|access-date=2022-06-24}}</ref> २४ जून, २०२२ रोजी शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल करून [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभे]]<nowiki/>चे उपसभापती [[नरहरी झिरवळ]] यांच्याकडे शिंदे गटाच्या १६ (सुरवातीस सुरतला गेलेल्या) आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. झिरवळ यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली आणि नंतर कायदेशीर मतांसाठी [[महाराष्ट्राचे महाधिवक्ता|महाराष्ट्राच्या महाधिवक्ता]] यांचीही भेट घेतली. ठाकरे आणि शिंद गटाच्या नेत्यांना अपात्रतेबाबत युक्तिवाद मांडण्यास सांगण्यात आले. भाजपला पाठिंबा देणाऱ्या २ अपक्ष (महेश बालदी) आमदारांनी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.freepressjournal.in/mumbai/maharashtra-political-crisis-as-sena-files-plea-to-disqualify-16-rebel-mlas-two-independents-file-no-confidence-motion-against-deputy-speaker|title=Maharashtra Political Crisis: As Sena files plea to disqualify 16 rebel MLAs, two independents file no-confidence motion against deputy speaker|website=Free Press Journal|language=en|access-date=2022-06-26}}</ref> ३४ आमदारांनी स्वाक्षरी केलेला हा अविश्वास ठराव झिरवळ यांनी फेटाळला, कारण ही याचिका एका निनावी [[ईमेल|ई-मेल]]<nowiki/>द्वारे पाठवण्यात आली होती आणि स्वतः आमदारांनी सादर केलेली नव्हती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-crisis-sent-from-anonymous-email-motion-against-deputy-speaker-rejected-3099268|title=Sent From "Anonymous Email", Motion Against Deputy Speaker Rejected|website=NDTV.com|access-date=2022-06-26}}</ref>
त्याच दिवशी, एकनाथ शिंदे, [[भारताचे गृहमंत्री]] [[अमित शहा]] आणि माजी मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांनी गुजरातमधील [[वडोदरा]] येथे महाविकास सरकार पाडण्यासाठी विलीनीकरण किंवा युती करण्याची योजना आखली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/sena-rebel-eknath-shinde-met-bjps-devendra-fadnavis-in-vadodara-last-night-discussed-government-formation-sources-3100186|title=Sena Rebel Eknath Shinde's Midnight Meet With BJP Leaders In Gujarat|website=NDTV.com|access-date=2022-06-26}}</ref> शिवसेनेच्या एका बंडखोर नेत्याच्या कार्यालयाची शिवसेनेच्या सदस्यांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-political-crisis-rebel-shiv-sena-mlas-mangesh-kudalkar-office-allegedly-attacked-by-party-workers-3097768|title=Rebel Shiv Sena MLA's Office Allegedly Attacked By Party Workers|website=NDTV.com|access-date=2022-06-27}}</ref>
२६ जून रोजी, एकनाथ शिंदे यांनी उपसभापतींविरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळल्याबद्दल तसेच आणि त्यांच्या १६ आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या याचिकेला आव्हान देण्यासाठी [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालया]]<nowiki/>त धाव घेतली.<ref name="Supreme Court 26 June2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/maharashtra-crisis-sena-rebel-mla-eknath-shindes-camp-goes-to-supreme-court-with-appeal-against-disqualification-notice-3102336|title=Maharashtra Rebel MLAs Take Battle For Sena's Control To Supreme Court|website=NDTV.com|access-date=2022-06-26}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/maharashtra-political-crisis-live-updates-june-26-2022-101656201872098.html|title=Maharashtra crisis LIVE: Eknath Shinde moves SC, hearing likely tomorrow|date=2022-06-26|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-26|quote=Shiv Sena rebel Eknath Shinde moves the Supreme Court against deputy speaker's rejection of no-confidence motion plea by the rebel camp. The matter is likely to be heard by SC on Monday.}}</ref> शिवसेनेच्या म्हणण्यानुसार शिंदे गटातील किमान २० आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत होते. त्यातील काहींनी फुटलेल्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्यास समर्थन दिले नाही.<ref name="Supreme Court 26 June2" />
27 जून रोजी, [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|भारताच्या सर्वोच्च न्यायालया]]<nowiki/>त सुनावणीदरम्यान, न्यायालयाने उपसभापतींना बंडखोर आमदारांना वेळ देण्यासाठी पुढील सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. तसेच उपसभापती [[नरहरी झिरवाळ]] यांना त्यांच्याविरुद्धच्या [[अविश्वास ठराव|अविश्वास ठरावा]]<nowiki/>बाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. सुनावणी दरम्यान, बंडखोरांनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याबद्दल विचारले असता, बंडखोर वकिलाने असे उत्तर दिले की "आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना धमक्यांमुळे मुंबईत खटले चालवणे अनुकूल नाही." <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/supreme-court-issues-notice-to-maharashtra-deputy-speaker-on-rebel-eknath-shinde-pleas-next-hearing-on-july-11-101656321051852.html|title=Maharashtra crisis: SC issues notice to deputy speaker on rebel MLAs' pleas, next hearing on July 11|date=2022-06-27|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-27}}</ref>
=== उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ===
२८ जून, २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] [[भगतसिंग कोश्यारी]] यांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thequint.com/news/politics/maharashtra-political-crisis-live-updates-shiv-sena-bjp-ncp-eknath-uddhav-thackeray-mva-maharashtra-latest-news-28-june-2022|title=Maharashtra Live {{!}} 'Govt in Minority, Must Face Floor Test': BJP Tells Governor|date=2022-06-28|website=TheQuint|language=en|access-date=2022-06-28}}</ref> २९ जून रोजी कोश्यारी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे आणि ३० जूनपर्यंत सरकारचे विधानसभेतील संख्याबळ सिद्ध करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात शिवसेनेने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-political-turmoil-live-updates-june-29-2022/article65578524.ece|title=Maharashtra political turmoil live {{!}} Supreme Court to hear Shiv Sena's 'urgent petiton' against floor test today|date=2022-06-29|work=द हिंदू|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2022-06-29}}</ref> त्याच दिवशी, सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्तावाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि “सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचा एकमेव मार्ग सभागृहाचा मार्ग आहे” असे सांगून ३० जून रोजी ठराव घेण्याचे आदेश दिले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livelaw.in/top-stories/maharashtra-floor-test-supreme-court-shiv-sena-eknath-shinde-uddhav-thackeray-202596|title=Maharashtra Floor Test- Supreme Court Hearing- LIVE UPDATES|date=2022-06-29|website=www.livelaw.in|language=en|access-date=2022-06-29|quote=Supreme Court refuses to stay the floor test ordered in Maharashtra assembly tomorrow.}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/maharashtra-political-crisis-supreme-court-uddhav-thackeray-floor-test-101656498169746.html|title=SC okays floor test for Uddhav govt tomorrow, jailed NCP leaders can take vote|date=2022-06-29|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-29}}</ref> काही तासांनंतर, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तात्विक राजीनामा दिला आणि [[समाज माध्यमे|समाजमाध्यमा]]<nowiki/>वर संबोधित करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचाही राजीनामा देणार असल्याचे सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/uddhav-thackeray-maharashtra-cm-floor-test-101656518180649.html|title='Don't want to play these games. I resign': Uddhav Thackeray ahead of trust vote|date=2022-06-29|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-06-29}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/uddhav-thackeray-resigns-as-maharashtra-chief-minister-assembly-floor-test-1968314-2022-06-29|title=You have brought down Balasaheb's son: Uddhav Thackeray resigns as Maharashtra CM|date=June 29, 2022|website=India Today|language=en|access-date=2022-06-29}}</ref>
== निवडणूक आयोगाचा पक्षीय निकाल ==
१७ फेब्रुवारी, २०२३ रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला [[शिवसेना]] हे नाव आणि [[धनुष्य व बाण|धनुष्यबाणा]]<nowiki/>चे पक्षचिन्ह दिले. यामुळे राजकीय संकटाची तात्कालिक सांगता झाली आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यनेते म्हणून स्वतःला समोर आणले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/shiv-sena-symbol-eknath-shinde-uddhav-thackeray-2336227-2023-02-17|title=Eknath Shinde faction wins Shiv Sena symbol war: A timeline of events|website=India Today|language=en|access-date=2023-02-21}}</ref>
== संदर्भ ==
[[वर्ग:महाराष्ट्रातील राजकारण]]
sr8gt5yz9zocu8dbfaqn0x4se5t5kaa
वेस्टिन चेन्नई
0
341329
2690163
2358031
2026-06-19T22:34:22Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[द वेस्टीन चेन्नई वेलाचेरी]] to [[द वेस्टिन चेन्नई वेलाचेरी]]
2690163
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[द वेस्टिन चेन्नई वेलाचेरी]]
ojf4prvghc580nrfyxpx9v3jxkyhyws
चारूमित्रा
0
344483
2690107
2409499
2026-06-19T16:37:43Z
Aryan Bagkar
152513
/* */
2690107
wikitext
text/x-wiki
{{इतिहासलेखन}}
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = महाराणी चारूमित्रा
| पदवी = महाराणी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ =
| राज्यारोहण = पट्टराणी पदाभिषेक
| राज्याभिषेक =
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[पाटलीपुत्र]]
| पूर्ण_नाव = चारूमित्रा बिंदुसार मौर्य
| इतर_पदव्या = [[सम्राज्ञी]], [[महाराणी]]
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[हेलेना|महाराणी हेलेना]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[असंधिमित्रा|महाराणी असंधीमित्रा]]
| वडील =
| आई =
| पत्नी =
| पती = [[बिंदुसार|सम्राट बिंदुसार मौर्य]]
| इतर_पती =
| संतती = [[सुशीम]]
| राजवंश = [[मौर्य वंश]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| धर्म =
| तळटिपा =
}}
'''महाराणी चारूमित्रा''' ही मौर्य साम्राज्याची द्वितीय महाराणी होती. ती [[सम्राट बिंदुसार]] याची प्रथम पत्नी होती आणि [[सुशीम|राजकुमार सुशीम]] याची आई होती.
[[वर्ग:मौर्य सम्राज्ञी]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
h5x3eiw4axmdcof33yzb0xvyxgqyuwl
ऋतुजा लटके
0
349334
2690145
2645248
2026-06-19T17:19:30Z
~2026-24679-89
182431
/* */
2690145
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विधानसभा सदस्य
|सन्मानवाचक पूर्वप्रत्यय= श्रीमती
| नाव = ऋतुजा रमेश लटके
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र =
| चित्र आकारमान =
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक =
| क्रम =
| पद = आमदार
| कार्यकाळ_आरंभ =६ नोव्हेंबर २०२२
| कार्यकाळ_समाप्ती = २०२४
| राज्यपाल =
| गव्हर्नर-जनरल =
| मागील = [[रमेश लटके]]
| पुढील =
| बहुमत =
|पक्ष = [[शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)]]
|मागील पक्ष=
|पुढील=
|मतदारसंघ_विस1=[[अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ|अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ]]
|पती=[[रमेश लटके]]
|निवास =
|व्यवसाय =
|छाया=
}}
'''ऋतुजा रमेश लटके''' ह्या एक भारतीय राजकारणी असून त्या [[अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ|अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून]] [[महाराष्ट्राची चौदावी विधानसभा|१४ व्या महाराष्ट्र विधानसभेच्या]] सदस्या म्हणून काम करत आहेत. त्या [[रमेश लटके]] यांच्या पत्नी आहेत. ११ मे २०२२ रोजी रमेश लटके यांचे निधन झाले.
* मशाल चिन्हावर निवडून जाणाऱ्या पहिल्या सदस्य.
* त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पोटनिवडणूकीत ऋतुजा विजयी झाल्या. त्या [[शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)]] पक्षाच्या पहिल्यावहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.business-standard.com/article/politics/uddhav-s-shiv-sena-candidate-rutuja-latke-wins-andheri-east-bypoll-122110600608_1.html|title=Uddhav's Shiv Sena candidate Rutuja Latke wins Andheri East bypoll|date=2022-11-06|website=[[बिझनेस स्टँडर्ड]]|language=en|access-date=2022-12-10}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/rutuja-latke-uddhav-thackeray-sena-candidate-andheri-east-bypoll-8205558/|title=Who is Rutuja Latke, Uddhav Thackeray-led Sena candidate who won Andheri East bypoll|date=2022-10-13|website=[[द इंडियन एक्सप्रेस]]|language=en|access-date=2022-12-10}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.aninews.in/news/national/politics/shiv-sena-uddhav-thackeray-faction-candidate-rutuja-latke-wins-andheri-east-bypolls20221106202525/|title=Shiv Sena Uddhav Thackeray faction candidate Rutuja Latke wins Andheri East bypolls|website=[[ANI News]]|language=en|access-date=2022-12-10|archive-date=2022-12-10|archive-url=https://web.archive.org/web/20221210160721/https://www.aninews.in/news/national/politics/shiv-sena-uddhav-thackeray-faction-candidate-rutuja-latke-wins-andheri-east-bypolls20221106202525/|url-status=dead}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भ यादी}}
{{DEFAULTSORT: लटके, ऋतुजा}}
[[वर्ग:अंधेरी पूर्वचे आमदार]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
ml8hteidt90r1z0xrfyphad8jfooxr5
जयंत प्रभाकर पाटील
0
352320
2690121
2640189
2026-06-19T16:49:51Z
~2026-24679-89
182431
/* राजकीय कारकीर्द */
2690121
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|जयंत पाटील}}
{{माहितीचौकट पदाधिकारी
|नाव = भाई जयंत पाटील
|पद = सरचिटणीस, [[शेतकरी कामगार पक्ष]]
|जन्मदिनांक =
|राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
|जन्मस्थान = कुलाबा, [[रायगड]]
|पक्ष = [[शेतकरी कामगार पक्ष]]
|पत्नी = सौ. सुप्रिया पाटील
|अपत्ये = नृपल
|निवास =
|मतदारसंघ = पनवेल
|धर्म = हिंदू
}}
'''जयंत प्रभाकर पाटील''' हे भारतीय राजकारणी आहेत. सध्या ते [[शेतकरी कामगार पक्ष|भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे]] सरचिटणीस आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य होते.
* ते रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.
== राजकीय कारकीर्द ==
वडिलांच्या निधनानंतर ते त्यांच्या शे.का. पक्षात सक्रिय झाले.
* विधानपरिषदेत प्रतिनिधित्व
== पक्षीय नेतृत्व ==
* २००४ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक त्यांच्या पक्षासाठी एक मोठा धक्का होता, कारण २ प्रमुख नेत्यांनी अलिबाग आणि पेण मतदारसंघातून त्यांच्या जागा गमावल्या.
* २००९ मध्ये त्यांनी त्या मतदारसंघाच्या जागा परत मिळवल्या, परंतु पनवेल गमावले आणि जिल्ह्यातील अनेक मतेही गमावली.
* २०१४ च्या निवडणुकीत त्यांना रायगडमध्ये फक्त २ जागा मिळाल्या होत्या.
* २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीशी युती केली आणि रायगडमधील सर्व जागा परत गमावल्या.
* २०२४मध्ये सांगोला परत मिळाला.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील राजकारणी]]
[[वर्ग:शेतकरी कामगार पक्षातील राजकारणी]]
6wq7nsk05a7af5hbyknq6v5u83lzyfa
ओंकार भोजने
0
368270
2690136
2593261
2026-06-19T17:15:02Z
~2026-24679-89
182431
/* */
2690136
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = ओंकार भोजने
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = [[इ.स. १९९२]]
| जन्म_स्थान = मुंबई, महाराष्ट्र
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = (चित्रपट, टीव्ही, नाटक)
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] (स्वभाषा)<br />[[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] (अभिनय)
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_चित्रपट = [[सरला एक कोटी]], बॉईज, [[बॉईज २]], [[बॉईज ३]], [[जुनं फर्निचर (चित्रपट)|जुनं फर्निचर]]
| प्रमुख_नाटके =
| पुरस्कार =
| संकेतस्थळ =
}}
'''ओंकार भोजने''' ([[इ.स. १९९२]] - हयात) हा [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट अभिनेता आहे. त्याने मराठी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.
==चित्रपट कारकीर्द==
{| class="wikitable"
|-
!वर्ष
!चित्रपट
!भाषा
!भूमिका
!दुवे
|-
|२०१८
|''[[बॉईज २]]''
|मराठी
|नारू मदन बोंडवे
|
|-
|२०१९
|''गर्ल्स''
|मराठी
|राजदीप
|
|-
|२०२२
|''[[बॉईज ३]]''
|मराठी
|नारू मदन बोंडवे
|
|-
|२०२२
|''घे डबल''
|मराठी
|
|
|-
|२०२३
|''[[सरला एक कोटी]]''
|मराठी
|भीकाजी वाखरे
|
|-
|२०२३
|''[[शॉर्ट अँड स्वीट]]''
|मराठी
|
|
|-
|२०२३
|''एकदा येऊन तर बघा''
|मराठी
|कार्तिक
|
|-
|२०२४
|''[[जुनं फर्निचर (चित्रपट)|जुनं फर्निचर]]''
|मराठी
|बंद्या
|
|-
|२०२४
|''लेक असावी तार अशी''
|मराठी
|
|
|-
|२०२५
|''कलावती''
|मराठी
|
|
|-
|२०२५
|''मुंबई १६''
|मराठी
|
|†
|}
==नाटके==
{| class="wikitable"
|-
!वर्ष
!नाटक
!भाषा
!भूमिका
!दुवे
|-
|२०२३
|''करून गेला गाव''
|मालवणी
|
|
|}
==दूरचित्रवाणी मालिका==
{| class="wikitable"
!वर्ष
!दूरचित्रवाणी
!भाषा
!भूमिका
!दुवे
|-
|२०१९-२२
|''[[महाराष्ट्राची हास्यजत्रा]]''
|मराठी
|
|
|-
|२०२२
|''[[फू बाई फू]]''
|मराठी
|
|
|-
|२०२२-२३
|''फक्त मराठी सिने सम्मान''
|मराठी
|
|
|-
|२०२३
|''[[बिग बॉस मराठी ४]]''
|मराठी
|
|
|-
|२०२४
|''हसताय ना? हसायलाच पाहिजे!''
|मराठी
|
|
|}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
dgj15519gwd6s3uxqjvp7y4he6wmurh
खांडक्या बल्लाळशाह
0
369445
2690239
2644793
2026-06-20T04:52:49Z
~2026-24679-89
182431
/* */
2690239
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
"खांडक्या" '''बल्लाळशाह उर्फ बल्लाळसिंह आतराम''' हे गोंड राजघराण्यातील १३वे शासक होते.
* चंद्रपूरचे संस्थापक: खांडक्या बल्लाळशाह यांना [[चंद्रपूर|चंद्रपूर शहराचे]] संस्थापक मानले जाते, कारण त्यांनी चंद्रपूर शहराचा पाया घातला.
राजधानीचे स्थलांतर: त्यांनी [[बल्लारपूर किल्ला]]हून चंद्रपूरला गोंड राज्याची राजधानी हलवली.
* राज्यकाल: त्यांचा काळ साधारणपणे इ.स. 1470 ते 1495 असा मानला जातो.
* त्यांची समाधी [[चंद्रपूर]] शहरात आहे.
** मुलगा: हिरशाह
avl2qpqbsfs2oqodb3wc8vx1w5dcm5v
दीप ज्योती (मालिका)
0
378425
2690240
2683022
2026-06-20T06:07:08Z
~2026-36047-65
184462
/* कलाकार */
2690240
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
| कार्यक्रम = दीप ज्योती
| चित्र =
| लोगो_चित्र_शीर्षक =
| उपशीर्षक =
| प्रकार =
| निर्माता =
| निर्मिती संस्था = फ्रेम्स प्रोडक्शन
| दिग्दर्शक =
| क्रिएटीव्ह दिग्दर्शक =
| सूत्रधार =
| कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]]
| पंच =
| आवाज =
| अभिवाचक =
| थीम संगीत संगीतकार =
| शीर्षकगीत =
| अंतिम संगीत =
| संगीतकार =
| देश = [[भारत]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| वर्ष संख्या =
| एपिसोड संख्या =
| कार्यकारी निर्माता =
| सुपरवायझिंग निर्माता =
| असोसिएट निर्माता =
| सह निर्माता =
| कथा संकलन =
| संकलन =
| स्थळ =
| कॅमेरा =
| चालण्याचा वेळ = दररोज रात्री ८ वाजता
| वाहिनी = [[झी मराठी]]
| चित्र प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| पहिला भाग =
| प्रथम प्रसारण = १३ एप्रिल २०२६
| शेवटचे प्रसारण = चालू
| आधी = [[वीण दोघांतली ही तुटेना]]
| नंतर = [[सनई चौघडे (मालिका)|सनई चौघडे]]
| सारखे =
}}
'''दीप ज्योती''' ही [[झी मराठी]] वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा [[झी तमिळ]]वरील वीरा या तमिळ मालिकेवर आधारित आहे.
== कलाकार ==
* पूर्वा कौशिक - ज्योती सावेकर
* [[प्रसाद जवादे]] - दीप पुरुषोत्तम गायकवाड
* [[गिरीश ओक]] - पुरुषोत्तम गायकवाड
* [[अंजली जोगळेकर]] - जयश्री सावेकर
* ओंकार गोवर्धन - अभिजीत सावेकर
* मानसी सुभाष - प्रीती सावेकर/ प्रीती स्वराज गायकवाड
* सलोनी सुर्वे - कीर्ती सावेकर
* ऋत्विक तळवलकर - विराज पुरुषोत्तम गायकवाड
* धनश्री अंतरकर - गीतांजली पुरुषोत्तम गायकवाड
* अनुप बेलवलकर - स्वराज पुरुषोत्तम गायकवाड
* सुहास परांजपे - सुलोचना अमृत दाभाडे (सुलू)
* अक्षय विंचुरकर - सुजय
* शलाका पवार - सुभद्रा
* श्रीकांत केटी - गणपत
* स्वप्नील आजगावकर - मनोज
== पुनर्निर्मिती ==
{|class="wikitable" style="text-align:center;"
! भाषा
! नाव
! वाहिनी
! प्रकाशित
|-
| [[तमिळ]]
| वीरा
| [[झी तमिळ]]
| २६ फेब्रुवारी २०२४ - चालू
|-
| [[तेलुगू]]
| ऑटो विजय शांती
| [[झी तेलुगू]]
| ७ जुलै २०२५ - चालू
|-
| [[कन्नड]]
| कृष्ण रुक्कू
| [[झी कन्नडा]]
| ९ मार्च २०२६ - चालू
|}
== बाह्य दुवे ==
{{झी मराठी रात्री ८च्या मालिका}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
1ry2rgrew48gaae847ypjwk7t2in1jn
गोपाळबाबा वाजे महाराज
0
380479
2690103
2689454
2026-06-19T16:32:55Z
~2026-35860-31
184451
/* */
2690103
wikitext
text/x-wiki
[[File:गुरुवर्य गोपाळबाबा वाजे महाराज.jpg|thumb|गुरुवर्य गोपाळबाबा वाजे महाराज]]
{{Infobox person | successor = ह.भ.प. नारायण महाराज वाजे |नाव=ह.भ.प. गोपाळबाबा वाजे|मृत्यू_दिनांक=कार्तिक वद्य त्रयोदशी, सन १९९२|चिरविश्रांतिस्थान=श्रीक्षेत्र पंढरपूर श्री सदगुरू अलिबागकर महाराज मठ|मूळ_गाव=पालगड महाडीककोंड, दापोली तालुका, महाराष्ट्र|ख्याती=वारकरी संप्रदायाचा प्रसार, हरिनाम सप्ताह, दिंडी परंपरा|धर्म=हिंदू|अपत्ये=ह.भ.प. नारायण महाराज वाजे}}
'''वैकुंठवासी ह.भ.प. गोपाळबाबा वाजे''' हे महाराष्ट्रातील [[वारकरी संप्रदाय]]ातील आदरणीय गुरुवर्य, कीर्तनकार व समाजप्रबोधनकार होते. ते '''श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज फडाचे''' प्रमुख उत्तराधिकारी होते. १९६८ मध्ये गुरुवर्य अलिबागकर महाराज यांच्या निधनानंतर त्यांनी फडाची धुरा समर्थपणे सांभाळली व रायगड जिल्हा, उत्तर कोकण तसेच महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा प्रसार केला.
गोपाळबाबा वाजे यांचा जन्म गवळी समाजातील शेतकरी कुटुंबात झाला. दापोली तालुक्यातील पालगड महाडीककोंड हे त्यांचे मूळ गाव होते. गवळी समाजातील थोर संत व प्रबोधनकार म्हणून त्यांना ओळखले जाते.
==प्रमुख आध्यात्मिक व सामाजिक कार्य==
'''कार्याची सुरुवात:''' १९६८ मध्ये गुरुवर्य अलिबागकर महाराज यांचे निधन झाल्यानंतर, गोपाळबाबा वाजे यांनी त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली.
[[File:वै. ह. भ. प गोपाळबाबा वाजे अलिबागकर.jpg|thumb|वै. ह. भ. प गोपाळबाबा वाजे अलिबागकर]]
गोपाळबाबा वाजे यांनी रायगड जिल्हा व उत्तर कोकणात [[वारकरी संप्रदाय]]ाचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी [[पंढरपूर]], [[आळंदी]] तसेच महाराष्ट्रातील विविध भागांत दिंडी, हरिनाम सप्ताह, कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार केला.
परमार्थासोबत समाजप्रबोधनाचे कार्यही त्यांनी कीर्तनातून केले. कोकणातील अनेक गावांमध्ये हरिनाम सप्ताह आयोजित करून लोकांना भगवंत भक्तीबरोबर सामाजिक मूल्यांचा संदेश दिला. साध्या व सोप्या भाषेतील त्यांच्या कीर्तनांमुळे अनेक हरिभक्त निर्माण झाले.
'''धर्मप्रसार:'''
त्यांनी प्रामुख्याने रायगड जिल्हा, उत्तर कोकण आणि महाराष्ट्रभर पायी दौरे करून कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून घराघरांत विठ्ठल भक्ती पोहोचवली.
'''जातीभेद निर्मूलन: '''
वारकरी संप्रदायाच्या मूळ तत्त्वानुसार त्यांनी समाजातील उच्च-नीच भाव, जातीभेद विसरून सर्वांना एकाच भक्तीच्या धाग्यात गोवले.
'''व्यसनमुक्तीवर भर:'''
त्यांच्या कीर्तनात केवळ तात्त्विक विवेचन नसायचे, तर ते व्यावहारिक नैतिकतेवर भर द्यायचे. कोकणातील ग्रामीण भागातील तरुणांना व्यसनांपासून दूर करून त्यांना वारीच्या आणि अभ्यासाच्या मार्गाला लावण्याचे मोठे श्रेय त्यांना जाते.
'''शिस्तबद्ध वारी सोहळा:'''
गुरुवर्य अलिबागकर महाराजांनी आखून दिलेले कडक नियम त्यांनी पुढे तसेच लागू ठेवले. पंढरपूर वारीमध्ये त्यांच्या दिंडीची शिस्त, वारकऱ्यांचा सात्त्विक पेहराव आणि भजनाचा दर्जा नेहमीच उच्च असतो.
त्यांच्या या निस्पृह आणि त्यागी सेवाभावामुळेच वारकरी संप्रदायात त्यांना अत्यंत आदराचे आणि 'गुरुवर्य' पदाचे स्थान मिळाले.
==अलिबागकर महाराजांचा वारसा==
'''उत्तराधिकारी:'''
गुरुवर्य गणपतबाबा अलिबागकर महाराजांच्या रसाळ वाणीने आणि पवित्र आचरणाने गोपाळबाबा प्रभावित झाले होते त्यांनी महाराजांचे पूर्णपणे शिष्यत्व पत्करले. ते अलिबागकर महाराजांचे सर्वात विश्वासू आणि लाडके शिष्य बनले.
'''फडाची धुरा: '''
१९६८ मध्ये गुरुवर्य अलिबागकर महाराजांनी महासमाधी घेतल्यानंतर, फडाची संपूर्ण जबाबदारी गोपाळबाबांवर आली. त्यांनी अत्यंत निष्ठेने अलिबागकर महाराज फडाचे नेतृत्व केले.
== मठ व परंपरा ==
'''सद्गुरू अलिबागकर महाराज मठ''' (अलिबागकर महाराज फड) हा [[पंढरपूर]] येथील कासार घाट परिसरातील एक प्रमुख वारकरी मठ मानला जातो. या मठाच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा प्रसार करण्यात आला.
मुंबईतील दादर पश्चिम येथील डी. एल. वैद्य रोडवरील विठ्ठल मंदिरात त्यांच्या गाथ्यावरील भजने व कीर्तनाची परंपरा आजही सुरू आहे.
== दिंडी परंपरा ==
त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील संभे (कोलाड) ते श्रीक्षेत्र [[आळंदी]] अशी पायी दिंडी अनेक वर्षांपासून आयोजित केली जाते. हा सोहळा अनेक वर्षांपासून अविरत सुरू असून तो भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वार्षिक श्रीहरिनाम सप्ताह सुरू करण्यात त्यांचे योगदान मानले जाते.
== वारस ==
गोपाळबाबा वाजे यांच्या अलिबागकर महाराज फड परंपरेचे विद्यमान वारसदार ह.भ.प. नारायण महाराज वाजे हे आहेत.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{cite web |url=https://www.newsaajtakmarathi.com/2021/11/blog-post_1.html?m=1� |title=श्रीगुरु गोपाळबाबा वाजे अलिबागकर महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा |website=News Aaj Tak Marathi |access-date=12 June 2026}}
{{cite web |url=https://krushival.in/dumdumla-vithunama-alarm-in-raigad/� |title=रायगडमध्ये विठूनामाचा गजर |website=Krushival |access-date=12 June 2026}}
<nowiki/>:::
[[Category:वारकरी संप्रदाय]]
[[Category:मराठी संत]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
lw2dq81a6wis64wppj0wept0brak84v
2690201
2690103
2026-06-20T04:05:07Z
संतोष गोरे
135680
[[Special:Contributions/~2026-35860-31|~2026-35860-31]] ([[User talk:~2026-35860-31|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:संतोष गोरे|संतोष गोरे]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2689176
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
[[File:गुरुवर्य गोपाळबाबा वाजे महाराज.jpg|thumb|गुरुवर्य गोपाळबाबा वाजे महाराज]]
{{Infobox person | successor = ह.भ.प. नारायण महाराज वाजे |नाव=ह.भ.प. गोपाळबाबा वाजे|मृत्यू_दिनांक=कार्तिक वद्य त्रयोदशी, सन १९९२|चिरविश्रांतिस्थान=श्रीक्षेत्र पंढरपूर श्री सदगुरू अलिबागकर महाराज मठ|मूळ_गाव=पालगड महाडीककोंड, दापोली तालुका, महाराष्ट्र|ख्याती=वारकरी संप्रदायाचा प्रसार, हरिनाम सप्ताह, दिंडी परंपरा|धर्म=हिंदू|अपत्ये=ह.भ.प. नारायण महाराज वाजे}}
'''वैकुंठवासी ह.भ.प. गोपाळबाबा वाजे''' हे महाराष्ट्रातील [[वारकरी संप्रदाय]]ातील आदरणीय गुरुवर्य, कीर्तनकार व समाजप्रबोधनकार होते. ते '''श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज फडाचे''' प्रमुख उत्तराधिकारी होते. १९६८ मध्ये गुरुवर्य अलिबागकर महाराज यांच्या निधनानंतर त्यांनी फडाची धुरा समर्थपणे सांभाळली व रायगड जिल्हा, उत्तर कोकण तसेच महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा प्रसार केला.
गोपाळबाबा वाजे यांचा जन्म गवळी समाजातील शेतकरी कुटुंबात झाला. दापोली तालुक्यातील पालगड महाडीककोंड हे त्यांचे मूळ गाव होते. गवळी समाजातील थोर संत व प्रबोधनकार म्हणून त्यांना ओळखले जाते.
==प्रमुख आध्यात्मिक व सामाजिक कार्य==
'''कार्याची सुरुवात:''' १९६८ मध्ये गुरुवर्य अलिबागकर महाराज यांचे निधन झाल्यानंतर, गोपाळबाबा वाजे यांनी त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली.
[[File:वै. ह. भ. प गोपाळबाबा वाजे अलिबागकर.jpg|thumb|वै. ह. भ. प गोपाळबाबा वाजे अलिबागकर]]
गोपाळबाबा वाजे यांनी रायगड जिल्हा व उत्तर कोकणात [[वारकरी संप्रदाय]]ाचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी [[पंढरपूर]], [[आळंदी]] तसेच महाराष्ट्रातील विविध भागांत दिंडी, हरिनाम सप्ताह, कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार केला.
परमार्थासोबत समाजप्रबोधनाचे कार्यही त्यांनी कीर्तनातून केले. कोकणातील अनेक गावांमध्ये हरिनाम सप्ताह आयोजित करून लोकांना भगवंत भक्तीबरोबर सामाजिक मूल्यांचा संदेश दिला. साध्या व सोप्या भाषेतील त्यांच्या कीर्तनांमुळे अनेक हरिभक्त निर्माण झाले.
'''धर्मप्रसार:'''
त्यांनी प्रामुख्याने रायगड जिल्हा, उत्तर कोकण आणि महाराष्ट्रभर पायी दौरे करून कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून घराघरांत विठ्ठल भक्ती पोहोचवली.
'''जातीभेद निर्मूलन: '''
वारकरी संप्रदायाच्या मूळ तत्त्वानुसार त्यांनी समाजातील उच्च-नीच भाव, जातीभेद विसरून सर्वांना एकाच भक्तीच्या धाग्यात गोवले.
'''व्यसनमुक्तीवर भर:'''
त्यांच्या कीर्तनात केवळ तात्त्विक विवेचन नसायचे, तर ते व्यावहारिक नैतिकतेवर भर द्यायचे. कोकणातील ग्रामीण भागातील तरुणांना व्यसनांपासून दूर करून त्यांना वारीच्या आणि अभ्यासाच्या मार्गाला लावण्याचे मोठे श्रेय त्यांना जाते.
'''शिस्तबद्ध वारी सोहळा:'''
गुरुवर्य अलिबागकर महाराजांनी आखून दिलेले कडक नियम त्यांनी पुढे तसेच लागू ठेवले. पंढरपूर वारीमध्ये त्यांच्या दिंडीची शिस्त, वारकऱ्यांचा सात्त्विक पेहराव आणि भजनाचा दर्जा नेहमीच उच्च असतो.
त्यांच्या या निस्पृह आणि त्यागी सेवाभावामुळेच वारकरी संप्रदायात त्यांना अत्यंत आदराचे आणि 'गुरुवर्य' पदाचे स्थान मिळाले.
==अलिबागकर महाराजांचा वारसा==
'''उत्तराधिकारी:'''
गुरुवर्य गणपतबाबा अलिबागकर महाराजांच्या रसाळ वाणीने आणि पवित्र आचरणाने गोपाळबाबा प्रभावित झाले होते त्यांनी महाराजांचे पूर्णपणे शिष्यत्व पत्करले. ते अलिबागकर महाराजांचे सर्वात विश्वासू आणि लाडके शिष्य बनले.
'''फडाची धुरा: '''
१९६८ मध्ये गुरुवर्य अलिबागकर महाराजांनी महासमाधी घेतल्यानंतर, फडाची संपूर्ण जबाबदारी गोपाळबाबांवर आली. त्यांनी अत्यंत निष्ठेने अलिबागकर महाराज फडाचे नेतृत्व केले.
== मठ व परंपरा ==
'''सद्गुरू अलिबागकर महाराज मठ''' (अलिबागकर महाराज फड) हा [[पंढरपूर]] येथील कासार घाट परिसरातील एक प्रमुख वारकरी मठ मानला जातो. या मठाच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा प्रसार करण्यात आला.
मुंबईतील दादर पश्चिम येथील डी. एल. वैद्य रोडवरील विठ्ठल मंदिरात त्यांच्या गाथ्यावरील भजने व कीर्तनाची परंपरा आजही सुरू आहे.
== दिंडी परंपरा ==
त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील संभे (कोलाड) ते श्रीक्षेत्र [[आळंदी]] अशी पायी दिंडी अनेक वर्षांपासून आयोजित केली जाते. हा सोहळा अनेक वर्षांपासून अविरत सुरू असून तो भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वार्षिक श्रीहरिनाम सप्ताह सुरू करण्यात त्यांचे योगदान मानले जाते.
== वारस ==
गोपाळबाबा वाजे यांच्या अलिबागकर महाराज फड परंपरेचे विद्यमान वारसदार ह.भ.प. नारायण महाराज वाजे हे आहेत.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{cite web |url=https://www.newsaajtakmarathi.com/2021/11/blog-post_1.html?m=1� |title=श्रीगुरु गोपाळबाबा वाजे अलिबागकर महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा |website=News Aaj Tak Marathi |access-date=12 June 2026}}
{{cite web |url=https://krushival.in/dumdumla-vithunama-alarm-in-raigad/� |title=रायगडमध्ये विठूनामाचा गजर |website=Krushival |access-date=12 June 2026}}
<nowiki/>:::
[[Category:वारकरी संप्रदाय]]
[[Category:मराठी संत]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
742iigu3hjpbf6bieg8r5k65c83bktt
गणपतबाबा अलिबागकर महाराज
0
380528
2690105
2689453
2026-06-19T16:33:21Z
~2026-35860-31
184451
/* */
2690105
wikitext
text/x-wiki
[[चित्र:गुरुवर्य_गणपतबाबा_अलिबागकर_महाराज.jpg|इवलेसे|गुरुवर्य गणपतबाबा अलिबागकर महाराज]]
श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज हे वारकरी संप्रदायातिल एक महान संत, कीर्तनकार आणि श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज प्रेमवर्धक समाज फडाचे संस्थापक होते. अलिबागकर महाराज यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन हे वारकरी संप्रदायातील अनेक महान संतांप्रमाणेच अत्यंत साधे, सात्त्विक आणि ईश्वरभक्तीने प्रेरित होते. कोकण आणि रायगड परिसरामध्ये त्यांनी आध्यात्मिक क्रांती घडवून आणली.
==== कार्य: त्यांनी महाराष्ट्र राज्यभरात, विशेषतः रायगड जिल्हा आणि उत्तर कोकण परिसरात वारकरी संप्रदाय आणि कीर्तन परंपरेचा मोठा प्रसार केला. ====
==== शिष्य परंपरा: त्यांचे प्रमुख उत्तराधिकारी आणि फडाचे पुढील प्रमुख गोपाळबाबा वाजे महाराज होते. त्यांनी १९६८ मध्ये अलिबागकर महाराजांच्या निधनानंतर फडाची धुरा समर्थपणे सांभाळली. ====
=== पंथ: वारकरी संप्रदाय ===
== साधना आणि गुरुपरंपरा ==
'''कठोर साधना:''' तरुण वयात पदार्पण करताच त्यांनी स्वतःला पूर्णपणे विठ्ठल भक्तीत झोकून दिले. त्यांनी प्रापंचिक सुखाचा त्याग करून परमार्थ मार्गाची निवड केली.
'''कीर्तन परंपरा:''' त्यांनी अलिबाग, रायगड, आणि उत्तर कोकणातील गावागावांत पायी प्रवास करून कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन सुरू केले. त्यांच्या रसाळ कीर्तन पद्धतीमुळे हजारो लोक त्यांचे अनुयायी बनले.
== अलिबागकर महाराज फडाची स्थापना ==
'''संस्थेची निर्मिती:''' वारकरी संप्रदायाचा सुनियोजित प्रसार करण्यासाठी आणि तरुण पिढीला एकत्र आणण्यासाठी त्यांनी श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज प्रेमवर्धक समाज फडाची स्थापना केली.
'''कार्यपद्धती:''' या फडाच्या माध्यमातून त्यांनी पंढरपूरची वारी, आळंदी वारी आणि स्थानिक पातळीवर अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन करून लोकांना व्यसनमुक्ती व सदाचाराचा मार्ग दाखवला.
== वैकुंठगमन (महासमाधी) ==
निधन: अलिबागकर महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य धर्मजागृती आणि समाजप्रबोधनासाठी समर्पित केले. १९६८ मध्ये त्यांनी आपला देह ठेवला (महासमाधी घेतली). त्यांच्या पश्चात त्यांचे लाडके शिष्य गोपाळबाबा वाजे महाराज यांनी या फडाची धुरा पुढे चालवली.
श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराजांनी स्थापन केलेला '''श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज प्रेमवर्धक समाज फड''' हा वारकरी संप्रदायातील एक अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रतिष्ठित फड मानला जातो. कोकण आणि रायगड परिसरातील भाविकांना पंढरीच्या विठ्ठल भक्तीशी जोडण्यात या फडाचा खूप मोठा वाटा आहे.
== अलिबागकर महाराज फडाचे नियम आणि शिस्त ==
अलिबागकर महाराजांनी फडाची स्थापना करताना केवळ भक्ती नव्हे, तर व्यक्ती आणि समाज सुधारणा यावर भर दिला. फडाचे सभासद किंवा वारकरी होण्यासाठी त्यांनी अत्यंत कडक नियम आखून दिले होते, जे आजूनही पाळले जातात.
'''कडक व्यसनमुक्ती:''' फडात सामील होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तंबाखू, दारू, माती किंवा कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे व्यसन पूर्णपणे सोडावे लागते. सदाचारी जीवन जगणे हा फडाचा पाया आहे.
'''सात्त्विक आहार:''' वारी दरम्यान आणि दैनंदिन जीवनातही केवळ शाकाहारी आणि सात्त्विक आहाराचे पालन करणे अनिवार्य आहे.
'''पोशाखाची शिस्त:''' वारीमध्ये चालताना पुरुषांसाठी पांढरा धोतर-कुर्ता किंवा सदरा आणि टोपी, तर महिलांसाठी सात्विक पद्धतीचा पेहराव (नऊवारी/पाचवारी साडी) निश्चित केलेला असतो. प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ असणे बंधनकारक आहे.
'''नियत दिनचर्या:''' वारीदरम्यान पहाटे काकड आरती, दुपारी विष्णू सहस्रनाम किंवा ग्रंथांचे वाचन, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री हरिनाम कीर्तन असा कडक आध्यात्मिक दिनक्रम पाळावा लागतो.
'''भेदभाव विरहित सेवा:''' फडामध्ये येणारा प्रत्येक जण विठ्ठलाचा रूप मानला जातो. त्यामुळे जात, पात किंवा श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकाच पंगतीत भोजन आणि सेवा दिली जाते.
पंढरपूर वारीतील फडाचे स्थान आणि महत्त्वआषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये अलिबागकर फडा चे स्थान अतिशय आदराचे आणि महत्त्वाचे आहे:
'''कोकण आणि रायगडचे प्रतिनिधित्व:''' हा फड प्रामुख्याने उत्तर कोकण आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो वारकऱ्यांचे मुख्य आश्रयस्थान आहे. या दुर्गम भागातून येणाऱ्या वारकऱ्यांची पंढरपुरात राहण्याची, खाण्याची आणि भजनाची सोय हा फड करतो. फडाची स्वतःची 'दिंडी' असून. या दिंडीला वारीच्या परंपरेनुसार निश्चित क्रमांक दिलेला असतो.
== पंढरपुरातील स्वतंत्र तळ (मठ): ==
पंढरपूरमध्ये या फडाचे स्वतःचे हक्काचे स्थान (मठ) आहे. वारी पूर्ण करून जेव्हा वारकरी पंढरपुरात पोहोचतात, तेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटात आणि फडाच्या मठात अलिबागकर महाराजांच्या परंपरेनुसार भव्य कीर्तन सेवा आणि 'काला उत्सव' साजरा केला जातो.
किर्तनाची विशेष शैली: अलिबागकर महाराजांनी सुरू केलेली रसाळ आणि समाजप्रबोधनपर कीर्तन पद्धती आजही त्यांचे उत्तराधिकारी (जसे की गोपाळबाबा वाजे महाराज आणि पुढील पिढी) या फडात जिवंत ठेवून आहेत. त्यामुळे वारीमध्ये या फडाच्या कीर्तनाला ऐकण्यासाठी अथांग गर्दी होते.
{{वर्ग}}
ol0iot06403v1cdq99eplbn7qvrn2wz
2690200
2690105
2026-06-20T04:05:00Z
संतोष गोरे
135680
[[Special:Contributions/~2026-35860-31|~2026-35860-31]] ([[User talk:~2026-35860-31|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:संतोष गोरे|संतोष गोरे]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2689175
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
[[चित्र:गुरुवर्य_गणपतबाबा_अलिबागकर_महाराज.jpg|इवलेसे|गुरुवर्य गणपतबाबा अलिबागकर महाराज]]
श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज हे वारकरी संप्रदायातिल एक महान संत, कीर्तनकार आणि श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज प्रेमवर्धक समाज फडाचे संस्थापक होते. अलिबागकर महाराज यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन हे वारकरी संप्रदायातील अनेक महान संतांप्रमाणेच अत्यंत साधे, सात्त्विक आणि ईश्वरभक्तीने प्रेरित होते. कोकण आणि रायगड परिसरामध्ये त्यांनी आध्यात्मिक क्रांती घडवून आणली.
==== कार्य: त्यांनी महाराष्ट्र राज्यभरात, विशेषतः रायगड जिल्हा आणि उत्तर कोकण परिसरात वारकरी संप्रदाय आणि कीर्तन परंपरेचा मोठा प्रसार केला. ====
==== शिष्य परंपरा: त्यांचे प्रमुख उत्तराधिकारी आणि फडाचे पुढील प्रमुख गोपाळबाबा वाजे महाराज होते. त्यांनी १९६८ मध्ये अलिबागकर महाराजांच्या निधनानंतर फडाची धुरा समर्थपणे सांभाळली. ====
=== पंथ: वारकरी संप्रदाय ===
== साधना आणि गुरुपरंपरा ==
'''कठोर साधना:''' तरुण वयात पदार्पण करताच त्यांनी स्वतःला पूर्णपणे विठ्ठल भक्तीत झोकून दिले. त्यांनी प्रापंचिक सुखाचा त्याग करून परमार्थ मार्गाची निवड केली.
'''कीर्तन परंपरा:''' त्यांनी अलिबाग, रायगड, आणि उत्तर कोकणातील गावागावांत पायी प्रवास करून कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन सुरू केले. त्यांच्या रसाळ कीर्तन पद्धतीमुळे हजारो लोक त्यांचे अनुयायी बनले.
== अलिबागकर महाराज फडाची स्थापना ==
'''संस्थेची निर्मिती:''' वारकरी संप्रदायाचा सुनियोजित प्रसार करण्यासाठी आणि तरुण पिढीला एकत्र आणण्यासाठी त्यांनी श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज प्रेमवर्धक समाज फडाची स्थापना केली.
'''कार्यपद्धती:''' या फडाच्या माध्यमातून त्यांनी पंढरपूरची वारी, आळंदी वारी आणि स्थानिक पातळीवर अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन करून लोकांना व्यसनमुक्ती व सदाचाराचा मार्ग दाखवला.
== वैकुंठगमन (महासमाधी) ==
निधन: अलिबागकर महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य धर्मजागृती आणि समाजप्रबोधनासाठी समर्पित केले. १९६८ मध्ये त्यांनी आपला देह ठेवला (महासमाधी घेतली). त्यांच्या पश्चात त्यांचे लाडके शिष्य गोपाळबाबा वाजे महाराज यांनी या फडाची धुरा पुढे चालवली.
श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराजांनी स्थापन केलेला '''श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज प्रेमवर्धक समाज फड''' हा वारकरी संप्रदायातील एक अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रतिष्ठित फड मानला जातो. कोकण आणि रायगड परिसरातील भाविकांना पंढरीच्या विठ्ठल भक्तीशी जोडण्यात या फडाचा खूप मोठा वाटा आहे.
== अलिबागकर महाराज फडाचे नियम आणि शिस्त ==
अलिबागकर महाराजांनी फडाची स्थापना करताना केवळ भक्ती नव्हे, तर व्यक्ती आणि समाज सुधारणा यावर भर दिला. फडाचे सभासद किंवा वारकरी होण्यासाठी त्यांनी अत्यंत कडक नियम आखून दिले होते, जे आजूनही पाळले जातात.
'''कडक व्यसनमुक्ती:''' फडात सामील होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तंबाखू, दारू, माती किंवा कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे व्यसन पूर्णपणे सोडावे लागते. सदाचारी जीवन जगणे हा फडाचा पाया आहे.
'''सात्त्विक आहार:''' वारी दरम्यान आणि दैनंदिन जीवनातही केवळ शाकाहारी आणि सात्त्विक आहाराचे पालन करणे अनिवार्य आहे.
'''पोशाखाची शिस्त:''' वारीमध्ये चालताना पुरुषांसाठी पांढरा धोतर-कुर्ता किंवा सदरा आणि टोपी, तर महिलांसाठी सात्विक पद्धतीचा पेहराव (नऊवारी/पाचवारी साडी) निश्चित केलेला असतो. प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ असणे बंधनकारक आहे.
'''नियत दिनचर्या:''' वारीदरम्यान पहाटे काकड आरती, दुपारी विष्णू सहस्रनाम किंवा ग्रंथांचे वाचन, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री हरिनाम कीर्तन असा कडक आध्यात्मिक दिनक्रम पाळावा लागतो.
'''भेदभाव विरहित सेवा:''' फडामध्ये येणारा प्रत्येक जण विठ्ठलाचा रूप मानला जातो. त्यामुळे जात, पात किंवा श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकाच पंगतीत भोजन आणि सेवा दिली जाते.
पंढरपूर वारीतील फडाचे स्थान आणि महत्त्वआषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये अलिबागकर फडा चे स्थान अतिशय आदराचे आणि महत्त्वाचे आहे:
'''कोकण आणि रायगडचे प्रतिनिधित्व:''' हा फड प्रामुख्याने उत्तर कोकण आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो वारकऱ्यांचे मुख्य आश्रयस्थान आहे. या दुर्गम भागातून येणाऱ्या वारकऱ्यांची पंढरपुरात राहण्याची, खाण्याची आणि भजनाची सोय हा फड करतो. फडाची स्वतःची 'दिंडी' असून. या दिंडीला वारीच्या परंपरेनुसार निश्चित क्रमांक दिलेला असतो.
== पंढरपुरातील स्वतंत्र तळ (मठ): ==
पंढरपूरमध्ये या फडाचे स्वतःचे हक्काचे स्थान (मठ) आहे. वारी पूर्ण करून जेव्हा वारकरी पंढरपुरात पोहोचतात, तेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटात आणि फडाच्या मठात अलिबागकर महाराजांच्या परंपरेनुसार भव्य कीर्तन सेवा आणि 'काला उत्सव' साजरा केला जातो.
किर्तनाची विशेष शैली: अलिबागकर महाराजांनी सुरू केलेली रसाळ आणि समाजप्रबोधनपर कीर्तन पद्धती आजही त्यांचे उत्तराधिकारी (जसे की गोपाळबाबा वाजे महाराज आणि पुढील पिढी) या फडात जिवंत ठेवून आहेत. त्यामुळे वारीमध्ये या फडाच्या कीर्तनाला ऐकण्यासाठी अथांग गर्दी होते.
{{वर्ग}}
5xyy9pa8jcdx02npih7g4riup3yjcq1
सालीगाओ विधानसभा मतदारसंघ
0
380576
2690173
2689396
2026-06-19T23:38:39Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[साळगाव विधानसभा मतदारसंघ]] to [[साळगांव विधानसभा मतदारसंघ]]
2690173
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[साळगांव विधानसभा मतदारसंघ]]
qrbvk8dx9poev69bfzquxik4wt6k9jd
साचा:युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color
10
380590
2690038
2689437
2026-06-19T12:07:29Z
Dharmadhyaksha
28394
Dharmadhyaksha ने लेख [[साचा:युनायटेड गोअन्स पार्टी/meta/color]] वरुन [[साचा:युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color]] ला हलविला
2689437
wikitext
text/x-wiki
<nowiki>#CA8642</nowiki><noinclude>
== उदाहरण==
{|
|- style="color:{{ {{PAGENAME}} }}"
| '''हा रंग'''
|- style="background:{{ {{PAGENAME}} }}; color:white"
| '''ह्या रंगावर पांढरा'''
|- style="background:{{ {{PAGENAME}} }}; color:black"
| '''ह्या रंगावर काळा'''
|}
[[वर्ग:भारतीय राजकीय पक्ष रंग साचे]]
</noinclude>
g99jbynegv711rabqwzqy2mv0sezxcn
तालेगाओ विधानसभा मतदारसंघ
0
380594
2690166
2689448
2026-06-19T23:37:28Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[ताळगाव विधानसभा मतदारसंघ]] to [[ताळगांव विधानसभा मतदारसंघ]]
2690166
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[ताळगांव विधानसभा मतदारसंघ]]
mkdyektmcc6ei6slwg5ifh252nqazzl
काळम्मादेवी मंदिर (उदगिरी)
0
380595
2690052
2689653
2026-06-19T13:06:00Z
Wikimarathi999
172574
2690052
wikitext
text/x-wiki
{{Infobox Hindu temple
| name = श्री काळाम्मा देवी मंदिर, उदगिरी
}}
'''श्री [[काळम्मा]]देवी मंदिर, उदगिरी''' हे
[[महाराष्ट्र]] राज्यातील [[कोल्हापूर]] जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी गावाजवळ स्थित एक [[हिंदू]] मंदिर आहे. हे [[मंदिर]] [[सह्याद्री]] पर्वतरांगांच्या [[पश्चिम घाट]] क्षेत्रात वसलेले असून स्थानिक परंपरेनुसार [[काळम्मा]]देवी, [[सरस्वती]] आणि [[महालक्ष्मी]] यांच्या उपासनेशी संबंधित मानले जाते.<ref>{{cite book|title=Maharashtra State Gazetteers: Kolhapur District
|publisher=Government of Maharashtra
}}</ref>
== परिचय ==
'''श्री काळाम्मादेवी मंदिर, उदगिरी''' हे [[महाराष्ट्र]] राज्यातील [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[शाहुवाडी]] तालुक्यातील उदगिरी गावाजवळ स्थित एक हिंदू देवस्थान आहे. हे देवस्थान [[आंबा घाट]] परिसरातील [[सह्याद्री]] पर्वतरांगांमध्ये वसलेले असून त्याचा भौगोलिक संबंध [[चांदोली राष्ट्रीय उद्यान]] आणि [[सह्याद्री व्याघ्र प्रकल्प]] परिसराशी जोडला जातो.<ref>{{cite web
|url=https://mahaforest.gov.in
|title=Sahyadri Tiger Reserve
|publisher=Maharashtra Forest Department
|access-date=16 June 2026
}}</ref>
स्थानिक परंपरेनुसार कोकण, [[पश्चिम महाराष्ट्र]] आणि [[कर्नाटक]] सीमाभागातील काही कुटुंबांमध्ये या देवस्थानाची कुलदैवत म्हणून पूजा केली जाते.स्थानिक परंपरेनुसार या देवस्थानाचा संबंध कुलदैवत उपासना परंपरेशी जोडला जातो.<ref>{{cite web
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLHAPUR/people_religious.html
|title=Religious Life - Kolhapur District Gazetteer
|publisher=Maharashtra State Gazetteers
|access-date=16 June 2026
}}</ref>
== [[इतिहास]] ==
मंदिराच्या स्थापनेचा अचूक कालावधी उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमधून स्पष्ट होत नाही. स्थानिक लोकपरंपरेनुसार हे देवस्थान अनेक पिढ्यांपासून अस्तित्वात आहे. [[सह्याद्री]] परिसरातील [[ग्रामदैवत]] आणि शक्तिपीठ परंपरा मध्ययुगीन काळापासून अस्तित्वात असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.<ref>{{cite book
|title=Maharashtra State Gazetteers: Kolhapur District
|publisher=Government of Maharashtra
|location=Mumbai
}}</ref>
मंदिराचे मूळ स्वरूप प्राचीन असावे, तर विद्यमान [[बांधकाम]] आणि अलंकरण कालांतराने विकसित झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.<ref>{{cite book
|title=Gazetteer of the Bombay Presidency, Kolhapur and Southern Maratha Country
|publisher=Government Central Press
|location=Bombay
}}</ref>
== नावाची व्युत्पत्ती ==
"[[काळम्मा]]" हे नाव [[दक्षिण भारत]]ातील लोकदैवत आणि मातृदेवता परंपरेतील नावांशी साधर्म्य दर्शवते. "अम्मा" हा [[द्रविड भाषा|द्रविड भाषांमधील]] शब्द असून त्याचा अर्थ "माता" किंवा "आई" असा होतो. दक्षिण भारतात विविध [[ग्रामदैवत]]े, शक्तिस्वरूप देवता आणि स्थानिक मातृदेवतांच्या नावांमध्ये "अम्मा" किंवा "अम्मन" हा प्रत्यय आढळतो.<ref>{{cite web
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLHAPUR/people_religious.html
|title=Religious Life - Kolhapur District Gazetteer
|publisher=Maharashtra State Gazetteers
|access-date=16 June 2026
}}</ref>
"काळम्मा" या नावातील "काळ" हा घटक स्थानिक परंपरेनुसार शक्ती, [[काली]] किंवा ग्रामसंरक्षक देवीच्या स्वरूपाशी संबंधित मानला जातो. तथापि "काळम्मा" या नावाची व्युत्पत्ती, ऐतिहासिक विकास आणि धार्मिक संदर्भ यांबाबत स्वतंत्र शास्त्रीय संशोधन मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे.<ref>{{cite web
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLHAPUR/people_religious.html
|title=Religious Life - Kolhapur District Gazetteer
|publisher=Maharashtra State Gazetteers
|access-date=16 June 2026
}}</ref>
उपलब्ध प्रकाशित स्रोतांमध्ये "काळम्मा" या नावाच्या व्युत्पत्तीविषयी मर्यादित माहिती आढळते.
== धार्मिक व सांस्कृतिक परंपरा ==
काळम्मादेवी ही दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक परिसरातील शक्तीउपासना, ग्रामदैवत आणि मातृदेवता परंपरेशी संबंधित देवी मानली जाते. "अम्मा" हा शब्द द्रविड भाषांमध्ये माता किंवा मातृदेवतेसाठी वापरला जातो, तर "काळ" हा शब्द स्थानिक परंपरेनुसार शक्ती, संरक्षण आणि देवीच्या उग्र स्वरूपाशी संबंधित मानला जातो.<ref>{{cite web
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLHAPUR/people_religious.html
|title=Religious Life - Kolhapur District Gazetteer
|publisher=Maharashtra State Gazetteers
|access-date=16 June 2026
}}</ref>
दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, बेळगाव तसेच उत्तर कर्नाटक परिसरात मायाक्का, यल्लम्मा, निनाई, विठलाई, अंबाबाई आणि इतर ग्रामदेवतांची उपासना दीर्घकाळापासून प्रचलित आहे. या देवता स्थानिक समाजजीवन, कृषीसंस्कृती, लोकपरंपरा आणि कुलाचार यांच्याशी निगडित मानल्या जातात.<ref>{{cite web
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLHAPUR/people_religious.html
|title=Religious Life - Kolhapur District Gazetteer
|publisher=Maharashtra State Gazetteers
|access-date=16 June 2026
}}</ref>
कोल्हापूर प्रदेशाचा संबंध शक्तीउपासना परंपरेशी दीर्घकाळापासून जोडला जातो. या प्रदेशातील श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर, विविध ग्रामदैवत परंपरा आणि लोकधार्मिक श्रद्धा यांमुळे मातृदेवता उपासनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.<ref>{{cite book
|title=Maharashtra State Gazetteers: Kolhapur District
|publisher=Government of Maharashtra
}}</ref>
उदगिरी येथील काळम्मादेवी मंदिरात काळम्मादेवी, [[सरस्वती]] आणि [[महालक्ष्मी]] यांच्या उपासनेची परंपरा आढळते. भारतीय धार्मिक परंपरेत सरस्वती ही ज्ञानाची देवता, तर महालक्ष्मी ही समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानली जाते.<ref>{{cite web
|url=https://www.britannica.com/topic/Sarasvati-Hindu-goddess
|title=Sarasvati
|publisher=Encyclopaedia Britannica
|access-date=15 June 2026
}}</ref><ref>{{cite web
|url=https://www.britannica.com/topic/Lakshmi
|title=Lakshmi
|publisher=Encyclopaedia Britannica
|access-date=15 June 2026
}}</ref>
स्थानिक श्रद्धेनुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील काही कुटुंबांमध्ये काळम्मादेवीला कुलदैवत स्थानिक श्रद्धेनुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील काही कुटुंबांमध्ये काळम्मादेवीला कुलदैवत म्हणून मानले जाते. कुलाचाराच्या निमित्ताने भाविक देवीचे दर्शन, नवसपूर्ती आणि विविध कौटुंबिक धार्मिक विधी करतात.<ref>{{cite web
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLHAPUR/people_religious.html
|title=Religious Life - Kolhapur District Gazetteer
|publisher=Maharashtra State Gazetteers
|access-date=16 June 2026
}}</ref>
ग्रामीण भागातील अनेक देवस्थाने स्थानिक लोकपरंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सामुदायिक सहभाग यांची केंद्रे म्हणून कार्य करतात.<ref>{{cite book
|title=Maharashtra State Gazetteers: Kolhapur District
|publisher=Government of Maharashtra
|location=Mumbai
}}</ref>
ग्रामीण भागातील अनेक देवस्थाने स्थानिक लोकपरंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सामुदायिक सहभाग यांची केंद्रे म्हणून कार्य करतात; उदगिरी येथील काळम्मादेवी मंदिराचा समावेश अशा धार्मिक स्थळांमध्ये केला जातो.<ref>{{cite book
|title=Maharashtra State Gazetteers: Kolhapur District
|publisher=Government of Maharashtra
|location=Mumbai
}}</ref>
मंदिर परिसरात धार्मिक विधी, उत्सव आणि यात्रा आयोजित केल्या जातात. धुलीवंदनाच्या दिवशी येथे काळम्मादेवीची यात्रा भरत असल्याचा उल्लेख वृत्तस्रोतांमध्ये आढळतो.धुलीवंदनाच्या दिवशी उदगिरी येथे काळम्मादेवीची यात्रा भरते. यात्रेच्या काळात परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.<ref>{{cite web
|url=https://www.esakal.com/paschim-maharashtra/kalamma-devi-yatra-udgiri-chandoli-national-park-tiger-pugmarks-forest-department-security-bam92
|title=Chandoli National Park : सावधान! उदगिरीच्या जंगलात 'त्या' वाघाचे ताजे ठसे आढळले
|publisher=सकाळ
|date=7 March 2026
}}</ref>तथापि स्थानिक लोकपरंपरा, कुलाचार आणि धार्मिक श्रद्धांमुळे हे देवस्थान परिसरातील धार्मिक जीवनाचा एक भाग मानले जाते.
== नैसर्गिक परिसर व भौगोलिक वैशिष्ट्ये ==
उदगिरी हे गाव [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]]–[[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] मार्गावरील [[आंबा घाट]] परिसराच्या जवळ असून [[पश्चिम घाट]]ाच्या [[सह्याद्री]] पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. हा परिसर घनदाट जंगल, दऱ्या, पठारे, नैसर्गिक झरे, धबधबे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जातो.<ref>{{cite web
|url=https://www.maharashtratourism.gov.in
|title=Amba Ghat
|publisher=Maharashtra Tourism Development Corporation
|access-date=15 June 2026
}}</ref>
आंबा घाट हा समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर (सुमारे २००० फूट) उंचीवर असून महाराष्ट्रातील निसर्गरम्य घाटांपैकी एक मानला जातो. उदगिरी गावाकडे जाणारा मार्ग आंबा घाट परिसरातून अंतर्गत रस्त्याने जातो. स्थानिक नोंदींनुसार उदगिरी गाव आंबा परिसरापासून सुमारे १२ ते १३ कि.मी. अंतरावर स्थित आहे.उदगिरी गाव [[आंबा घाट]] परिसराच्या जवळ असून ते आंबा गावाशी अंतर्गत रस्त्याने जोडलेले आहे. उपलब्ध स्थानिक भौगोलिक माहितीनुसार हे गाव आंबा परिसरापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर स्थित आहे.<ref>{{cite web
|url=https://www.onefivenine.com/india/villages/Kolhapur/Shahuwadi/Udgiri
|title=Udgiri Village - Shahuwadi
|publisher=OneFiveNine
|access-date=16 June 2026
}}</ref>
उदगिरी परिसराचा भौगोलिक संबंध [[चांदोली राष्ट्रीय उद्यान]] आणि [[सह्याद्री व्याघ्र प्रकल्प]] यांच्याशी आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्थापना २००४ मध्ये करण्यात आली असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे ३१७.६७ चौ. कि.मी. आहे. हे उद्यान पश्चिम घाटाच्या जैवविविधता पट्ट्याचा महत्त्वाचा भाग मानले जाते.<ref>{{cite web
|url=https://whc.unesco.org/en/list/1342/
|title=Western Ghats
|publisher=UNESCO World Heritage Centre
|access-date=15 June 2026
}}</ref>
उदगिरी परिसर घनदाट जंगल, वन्यजीव आणि जैवविविधतेसाठी ओळखला जातो. हा भाग चांदोली व्याघ्र प्रकल्पाच्या लगत स्थित आहे.<ref>{{cite web
|url=https://www.esakal.com/paschim-maharashtra/tourist-spot-udgiri-forest-special-163680
|title=इथे ऊनही येते दबकत...दबकत!
|publisher=सकाळ
|date=3 January 2019
}}</ref>
[[सह्याद्री व्याघ्र प्रकल्प]]ाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७४१.२२ चौ. कि.मी. असून त्यामध्ये [[चांदोली राष्ट्रीय उद्यान]] आणि [[कोयना वन्यजीव अभयारण्य]] यांचा समावेश होतो.<ref>{{cite web
|url=https://mahaforest.gov.in
|title=Sahyadri Tiger Reserve
|publisher=Maharashtra Forest Department
|access-date=15 June 2026
}}</ref>
उदगिरी परिसर [[पश्चिम घाट]] जैवविविधता क्षेत्राचा भाग असून पश्चिम घाट हा [[युनेस्को]]च्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे. हा प्रदेश जगातील महत्त्वाच्या जैवविविधता क्षेत्रांपैकी एक मानला जातो.<ref>{{cite web
|url=https://whc.unesco.org/en/list/1342/
|title=Western Ghats
|publisher=UNESCO World Heritage Centre
|access-date=15 June 2026
}}</ref>
उदगिरी परिसर [[वारणा नदी]]च्या खोऱ्यात मोडतो. वारणा नदी ही [[कृष्णा नदी]]ची प्रमुख उपनदी असून तिचा उगम सह्याद्री पर्वतरांगांमध्ये होतो. [[कडवी नदी]]चा उगम आंबा घाट परिसरातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये होतो आणि ती पुढे वारणा नदीच्या जलप्रणालीचा भाग बनते.<ref>{{cite book
|title=Maharashtra State Gazetteers: Kolhapur District
|publisher=Government of Maharashtra
|location=Mumbai
}}</ref>
शाहुवाडी तालुका आणि आसपासच्या सह्याद्री प्रदेशात अनेक लहान नद्या, ओढे आणि जलप्रवाह आढळतात. या भागातील जलस्रोत स्थानिक परिसंस्था, शेती आणि जैवविविधतेसाठी महत्त्वाचे मानले जातात.<ref>{{cite book
|title=Gazetteer of India: Maharashtra State Series
|publisher=Government of Maharashtra
}}</ref>
उदगिरी व चांदोली परिसर जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे भारतीय गवा (Gaur), सांबर, रानडुक्कर, अस्वल, बिबट्या, रानमांजर तसेच विविध पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. महाराष्ट्रातील गव्यांच्या अधिवासासाठी हा प्रदेश विशेष महत्त्वाचा मानला जातो.<ref>{{cite web
|url=https://mahaforest.gov.in
|title=Sahyadri Tiger Reserve
|publisher=Maharashtra Forest Department
|access-date=15 June 2026
}}</ref>उदगिरी परिसर घनदाट जंगल आणि जैवविविधतेसाठी ओळखला जातो. काळम्मादेवी मंदिराला भेट देणारे भाविक या परिसरातील नैसर्गिक वातावरणाचाही अनुभव घेतात.<ref>{{cite web
|url=https://www.youtube.com/watch?v=rVugugo09mc
|title=उदगिरीच्या घनदाट जंगलातील 'कडक' काळम्मादेवी
|publisher=Tarun Bharat News
|access-date=16 June 2026
}}</ref>
धार्मिक महत्त्वाबरोबरच उदगिरी परिसराला पर्यावरणीय, भौगोलिक, जैवविविधता आणि निसर्गपर्यटनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
== ऐतिहासिक व शिवकालीन संदर्भ ==
उदगिरी परिसराच्या जवळ [[विशाळगड]], [[पन्हाळा किल्ला]] आणि [[प्रचितगड]] हे ऐतिहासिक किल्ले स्थित आहेत. हे किल्ले [[सह्याद्री]] पर्वतरांगांमध्ये वसलेले असून महाराष्ट्राच्या मध्ययुगीन आणि मराठा इतिहासाशी संबंधित मानले जातात.<ref>{{cite book
|title=Maharashtra State Gazetteers: Kolhapur District
|publisher=Government of Maharashtra
|location=Mumbai
}}</ref>
[[प्रचितगड]] हा सह्याद्री पर्वतरांगांतील दुर्गम किल्ला असून तो [[चांदोली राष्ट्रीय उद्यान]] परिसरात स्थित आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार या भागाचा संबंध [[मराठा साम्राज्य]]ाच्या काळातील दळणवळण, संरक्षण व्यवस्था आणि घाटमार्गांशी जोडला जातो.<ref>{{cite book
|title=Shivaji and His Times
|author=Jadunath Sarkar
|publisher=Orient Longman
}}</ref><ref>{{cite book
|title=Gazetteer of the Bombay Presidency: Kolhapur
|publisher=Government Central Press
|year=1886
}}</ref>
मंदिराचा [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्याशी थेट संबंध असल्याचा कोणताही उपलब्ध ऐतिहासिक पुरावा ज्ञात नाही. तथापि उदगिरी परिसर [[विशाळगड]], [[पन्हाळा किल्ला]] आणि [[आंबा घाट]] या मराठा इतिहासाशी संबंधित प्रदेशांच्या जवळ स्थित आहे. सह्याद्री पर्वतरांगांतील घाटमार्ग आणि दुर्गम भागांचा उपयोग मराठा काळात दळणवळण व लष्करी हालचालींसाठी केला जात असल्याचे ऐतिहासिक स्रोतांमध्ये नमूद केले आहे.<ref>{{cite book
|title=Shivaji and His Times
|author=Jadunath Sarkar
|publisher=Orient Longman
}}</ref><ref>{{cite book
|title=Gazetteer of the Bombay Presidency: Kolhapur
|publisher=Government Central Press
|year=1886
}}</ref>
या भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे उदगिरी परिसराचा संबंध शिवकालीन इतिहासाशी जोडला जातो, जरी काळम्मादेवी मंदिराचा शिवाजी महाराजांशी थेट संबंध दर्शविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही.<ref>{{cite book
|title=History of the Konkan, Dakhan and Southern Maratha Country
|publisher=Government Central Press
}}</ref>
== दळणवळण व प्रवास ==
उदगिरी हे गाव [[आंबा घाट]] परिसरातून अंतर्गत रस्त्याने जोडलेले असून [[सह्याद्री]] पर्वतरांगांमधील दुर्गम व निसर्गरम्य भागात वसलेले आहे. आंबा घाट हा [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]] आणि [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग मानला जातो.<ref>{{cite web
|url=https://www.maharashtratourism.gov.in
|title=Maharashtra Tourism
|publisher=Maharashtra Tourism Development Corporation
}}</ref>
उदगिरी गाव [[आंबा घाट]] परिसराच्या जवळ असून ते आंबा गावाशी अंतर्गत रस्त्याने जोडलेले आहे.<ref>{{cite web
|url=https://www.onefivenine.com/india/villages/Kolhapur/Shahuwadi/Udgiri
|title=Udgiri Village - Shahuwadi
|publisher=OneFiveNine
|access-date=16 June 2026
}}</ref>
आंबा घाटातून उदगिरीकडे जाणारा मार्ग मुख्य रस्त्यापासून अंतर्गत ग्रामीण व वनक्षेत्राकडे वळतो. उदगिरी येथील काळम्मादेवी मंदिराला महाराष्ट्रातील विविध भागांतून भाविक भेट देतात.<ref>{{cite web
|url=https://www.esakal.com/paschim-maharashtra/tourist-spot-udgiri-forest-special-163680
|title=इथे ऊनही येते दबकत...दबकत!
|publisher=सकाळ
|date=3 January 2019
|access-date=16 June 2026
}}</ref>
=== रस्तेमार्ग ===
कोल्हापूर शहरातून शाहुवाडी–मलकापूर–आंबा घाट मार्गे उदगिरी येथे पोहोचता येते. [[आंबा घाट]] हा कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावरील महत्त्वाचा घाटमार्ग असून तो कोल्हापूर शहरापासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर आहे. उदगिरी गाव आंबा घाट परिसरातून अंतर्गत रस्त्याने जोडलेले आहे.<ref>{{cite web
|url=https://www.kolhapuronline.in/guide/amba-ghat
|title=Amba Ghat
|publisher=Kolhapur Online
|access-date=16 June 2026
}}</ref><ref>{{cite web
|url=https://www.vanvisavaresort.com/amba-ghat.php
|title=Amba Ghat
|publisher=Vanvisava Resort
|access-date=16 June 2026
}}</ref>
रत्नागिरी, [[संगमेश्वर]], [[लांजा]], [[राजापूर]] तसेच कोकणातील इतर भागांतून [[आंबा घाट]] मार्गे उदगिरी येथे पोहोचता येते. आंबा घाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग मानला जातो.<ref>{{cite web
|url=https://www.trodly.com/india/destination-4824/amba-ghat
|title=Amba Ghat
|publisher=Trodly
|access-date=16 June 2026
}}</ref><ref>{{cite web
|url=https://www.vanvisavaresort.com/amba-ghat.php
|title=Amba Ghat
|publisher=Vanvisava Resort
|access-date=16 June 2026
}}</ref>
मुंबईहून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मार्गे रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करून संगमेश्वर–आंबा घाट मार्गे उदगिरी येथे पोहोचता येते. मुंबई ते आंबा घाट हे रस्तेमार्गे अंतर सुमारे ३२० कि.मी. असून हा मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक मानला जातो.<ref>{{cite web
|url=https://www.rome2rio.com/s/Mumbai/Amba-Ghat
|title=Mumbai to Amba Ghat
|publisher=Rome2Rio
|access-date=16 June 2026
}}</ref><ref>{{cite web
|url=https://timesofindia.indiatimes.com/travel/destinations/how-to-reach-amba-ghat-in-kohlapur-district/articleshow/68285878.cms
|title=How to Reach Amba Ghat
|publisher=Times Travel
|access-date=16 June 2026
}}</ref>
उत्तर कर्नाटकातील बेळगाव, निपाणी आणि चिकोडी परिसरातून कोल्हापूरमार्गे आंबा घाट व उदगिरी येथे पोहोचता येते. कोल्हापूर ते आंबा घाट हे अंतर सुमारे ६५ ते ६७ कि.मी. असून हा मार्ग सह्याद्री पर्वतरांगांमधून जातो.<ref>{{cite web
|url=https://www.redbus.in/bus-tickets/kolhapur-maharashtra-to-ambaghat
|title=Kolhapur to Ambaghat Bus Route
|publisher=RedBus
|access-date=16 June 2026
}}</ref><ref>{{cite web
|url=https://www.vanvisavaresort.com/amba-ghat.php
|title=Amba Ghat
|publisher=Vanvisava Resort
|access-date=16 June 2026
}}</ref>
उदगिरी परिसरासाठी [[संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक]] आणि [[रत्नागिरी रेल्वे स्थानक]] ही कोकण रेल्वेवरील जवळची प्रमुख स्थानके मानली जातात. संगमेश्वर रोड स्थानकापासून आंबा घाट सुमारे ५० ते ५५ कि.मी. अंतरावर आहे.<ref>{{cite web
|url=https://www.treksandtrails.org/blog/amba-ghat-beautiful-road-1
|title=How to Reach Amba Ghat
|publisher=Treks and Trails
|access-date=16 June 2026
}}</ref>
=== रेल्वे संपर्क ===
उदगिरी परिसरासाठी [[संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक]] आणि [[रत्नागिरी रेल्वे स्थानक]] ही कोकण रेल्वेवरील जवळची प्रमुख स्थानके मानली जातात.<ref>{{cite web
|url=https://konkanrailway.com
|title=Konkan Railway
|publisher=Konkan Railway Corporation Limited
}}</ref>
=== सार्वजनिक परिवहन ===
उदगिरी परिसरासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा कोल्हापूर, शाहुवाडी, मलकापूर, आंबा आणि संगमेश्वर येथून उपलब्ध आहेत.<ref>{{cite web
|url=https://msrtc.maharashtra.gov.in
|title=Maharashtra State Road Transport Corporation
|publisher=MSRTC
}}</ref>
मलकापूर ते उदगिरी हे अंतर सुमारे २७ कि.मी. असून त्यातील काही भाग घनदाट जंगलातून जातो.<ref>{{cite web
|url=https://www.esakal.com/paschim-maharashtra/tourist-spot-udgiri-forest-special-163680
|title=इथे ऊनही येते दबकत...दबकत!
|publisher=सकाळ
|date=3 January 2019
}}</ref>
== पर्यटन ==
उदगिरी परिसर धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनासाठीही ओळखला जातो. परिसरातील प्रमुख आकर्षणांमध्ये [[श्री काळम्मादेवी मंदिर]], [[आंबा घाट]], [[चांदोली राष्ट्रीय उद्यान]], [[चांदोली धरण]], [[विशाळगड]] आणि [[प्रचितगड]] यांचा समावेश होतो.<ref>{{cite web
|url=https://www.maharashtratourism.gov.in
|title=Maharashtra Tourism
|publisher=Maharashtra Tourism Development Corporation
|access-date=16 June 2026
}}</ref><ref>{{cite web
|url=https://mahaforest.gov.in
|title=Chandoli National Park
|publisher=Maharashtra Forest Department
|access-date=16 June 2026
}}</ref>
उदगिरी परिसर धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनासाठीही ओळखला जातो. काळम्मादेवी मंदिर आणि उदगिरी परिसरातील जंगलामुळे येथे भाविक व पर्यटक भेट देतात.<ref>{{cite web
|url=https://www.youtube.com/watch?v=rVugugo09mc
|title=उदगिरीच्या घनदाट जंगलातील 'कडक' काळम्मादेवी
|publisher=Tarun Bharat News
|access-date=16 June 2026
}}</ref>उदगिरी येथील काळम्मादेवी मंदिर हे धार्मिक पर्यटनाचे केंद्र मानले जाते. यात्रेच्या काळात येथे मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights="220">
File:काळम्मादेवी मंदीर.jpg
File:उदगीरचा डोंगर.jpg
File:उदगीर वन व जंगल.jpg
File:काळम्मादेवी, सरस्वतीदेवी, लक्ष्मीदेवी एकत्रित गाभारा.jpg
File:काळम्मादेवी मंदिर मुख्य प्रवेशद्वार.jpg
File:काळम्मादेवी गाभारा स्थानापन्न झालेली.jpg
File:देवीचे बैठक स्थान.jpg
File:देवी गाभारा मुर्ती.jpg
File:श्री काळम्मादेवी मंदिर, उदगिरी - दर्शन घेणारे भाविक.jpg
File:श्री काळम्मादेवी मंदिर -2.jpg
File:श्री काळम्मादेवी मंदिर.jpg
File:श्री काळम्मादेवी मंदिर, उदगिरी.jpg
File:Up hill, Sahyadri mountain - panoramio.jpg
File:Chandoli national park.jpg
File:Western-Ghats-Matheran.jpg|Western-Ghats-Matheran
File:Kolhapur District map, 1956.jpg
</gallery>
== हे देखील पहा ==
* [[खडीकोळवण]]
* [[चांदोली राष्ट्रीय उद्यान]]
* [[सह्याद्री]]
* [[आंबा घाट]]
* [[विशाळगड]]
* [[पन्हाळा किल्ला]]
* [[शाहुवाडी]]
* [[कोल्हापूर जिल्हा]]
== संदर्भ ==
{{Reflist}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरे]]
[[वर्ग:शक्ती मंदिरे]]
[[वर्ग:शाहुवाडी तालुका]]
[[वर्ग:पश्चिम घाट]]
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे]]
q0300isnyopqsb9nwaa7jn0wnqmjtlj
मोर्मुगाओ विधानसभा मतदारसंघ
0
380622
2690170
2689610
2026-06-19T23:38:08Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[मुरगाव विधानसभा मतदारसंघ]] to [[मुरगांव विधानसभा मतदारसंघ]]
2690170
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मुरगांव विधानसभा मतदारसंघ]]
mrln27a9s5rr6w7j8b8t4z3ddkcd8ab
सॅन्टा क्रुझ (गोवा) विधानसभा मतदारसंघ
0
380648
2690174
2689688
2026-06-19T23:38:48Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[सॅन्टा क्रुझ विधानसभा मतदारसंघ]] to [[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ]]
2690174
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ]]
d093kw721njh4hqqci75623wpilnkt4
सांता क्रुझ (गोवा) विधानसभा मतदारसंघ
0
380649
2690172
2689689
2026-06-19T23:38:28Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[सॅन्टा क्रुझ विधानसभा मतदारसंघ]] to [[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ]]
2690172
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ]]
d093kw721njh4hqqci75623wpilnkt4
धोंडूबाबा कोलाटकर महाराज
0
380650
2690100
2689697
2026-06-19T16:31:11Z
~2026-35860-31
184451
2690100
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
[[File:गुरुवर्य धोंडूबाबा कोलाटकर महाराज.jpg|thumb|गुरुवर्य धोंडूबाबा कोलाटकर महाराज]]
ह. भ. प. धोंडूबाबा कोलाटकर हे महाराष्ट्रातील, प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित वारकरी संप्रदायातील संत आणि कीर्तनकार होते。 त्यांनी कोकणात भागवत धर्म, विठ्ठल भक्ती आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रसार केला. रायगड जिल्ह्यातील वारकरी चळवळ आणि भक्ती संप्रदायाचा पाया मजबूत करण्यात वै. गुरुवर्य अलिबागकर बाबा, वै. गोपाळ बाबा वाजे आणि वै. धोंडूबाबा कोलाटकर या तीन प्रमुख संतांचा मोठा वाटा आहे.
भक्तीचा प्रसार व अखंड हरिनाम सप्ताह: रोहा तालुक्यातील विविध गावांमध्ये (जसे की धामणसई, तळवली) दरवर्षी धोंडूबाबांच्या परंपरेनुसार अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळे आयोजित केले जातात.
भवानी माता मंदिर वर्धापन दिन: रोहा जवळील ऐतिहासिक मंदिरे आणि मठांमध्ये होणाऱ्या उत्सवांमध्ये (उदा. भवानी माता मंदिर वर्धापन दिन) धोंडूबाबा कोलाटकर यांच्या विचारांचे कीर्तनकार आणि शिष्य आजही प्रमुख उपस्थिती लावतात.
पालखी आणि पाईवारी: कोकणातील हजारो वारकरी धोंडूबाबांनी सुरू केलेल्या शिस्तीनुसार आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला पायदळ प्रस्थान करतात.
गुरु-परंपरा: रोहा रायगड जिल्हा परिसरातील वारकरी चळवळीत गुरुवर्य अलिबागकर बाबा, गोपाळ बाबा वाजे आणि धोंडूबाबा कोलाटकर या संतांची नावे आदरपूर्वक एकाच माळेत घेतली जातात. या संत परंपरेने कोकण पट्टीतील भाविकांना विठ्ठल भक्ती आणि भागवत धर्माचा मार्ग दाखवला.
स्थानिक वारकरी मंडळे: रोहा तालुक्यात व तळवली सारख्या गावांमध्ये कोलाटकर घराण्याची व त्यांच्या शिष्यांची कीर्तन-प्रवचनाची मोठी परंपरा असून, स्थानिक भजनी मंडळे आजही धोंडूबाबांच्या शिकवणीनुसार आषाढी-कार्तिकी वारी आणि संतांच्या पुण्यतिथी सोहळ्यांचे नियम पाळतात.
[https://krushival.in/organizing-akhand-harinam-week/ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन]
{{वर्ग}}
r8o6dm0wjd6pijcdq34j7t62pwaeqo2
2690101
2690100
2026-06-19T16:31:40Z
~2026-35860-31
184451
/* */
2690101
wikitext
text/x-wiki
[[File:गुरुवर्य धोंडूबाबा कोलाटकर महाराज.jpg|thumb|गुरुवर्य धोंडूबाबा कोलाटकर महाराज]]
ह. भ. प. धोंडूबाबा कोलाटकर हे महाराष्ट्रातील, प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित वारकरी संप्रदायातील संत आणि कीर्तनकार होते. त्यांनी कोकणात भागवत धर्म, विठ्ठल भक्ती आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रसार केला. रायगड जिल्ह्यातील वारकरी चळवळ आणि भक्ती संप्रदायाचा पाया मजबूत करण्यात वै. गुरुवर्य अलिबागकर बाबा, वै. गोपाळ बाबा वाजे आणि वै. धोंडूबाबा कोलाटकर या तीन प्रमुख संतांचा मोठा वाटा आहे.
भक्तीचा प्रसार व अखंड हरिनाम सप्ताह: रोहा तालुक्यातील विविध गावांमध्ये (जसे की धामणसई, तळवली) दरवर्षी धोंडूबाबांच्या परंपरेनुसार अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळे आयोजित केले जातात.
भवानी माता मंदिर वर्धापन दिन: रोहा जवळील ऐतिहासिक मंदिरे आणि मठांमध्ये होणाऱ्या उत्सवांमध्ये (उदा. भवानी माता मंदिर वर्धापन दिन) धोंडूबाबा कोलाटकर यांच्या विचारांचे कीर्तनकार आणि शिष्य आजही प्रमुख उपस्थिती लावतात.
पालखी आणि पाईवारी: कोकणातील हजारो वारकरी धोंडूबाबांनी सुरू केलेल्या शिस्तीनुसार आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला पायदळ प्रस्थान करतात.
गुरु-परंपरा: रोहा रायगड जिल्हा परिसरातील वारकरी चळवळीत गुरुवर्य अलिबागकर बाबा, गोपाळ बाबा वाजे आणि धोंडूबाबा कोलाटकर या संतांची नावे आदरपूर्वक एकाच माळेत घेतली जातात. या संत परंपरेने कोकण पट्टीतील भाविकांना विठ्ठल भक्ती आणि भागवत धर्माचा मार्ग दाखवला.
स्थानिक वारकरी मंडळे: रोहा तालुक्यात व तळवली सारख्या गावांमध्ये कोलाटकर घराण्याची व त्यांच्या शिष्यांची कीर्तन-प्रवचनाची मोठी परंपरा असून, स्थानिक भजनी मंडळे आजही धोंडूबाबांच्या शिकवणीनुसार आषाढी-कार्तिकी वारी आणि संतांच्या पुण्यतिथी सोहळ्यांचे नियम पाळतात.
[https://krushival.in/organizing-akhand-harinam-week/ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन]
{{वर्ग}}
hxvdhli9nl77fp00sqtv5rmx6fnuspp
2690202
2690101
2026-06-20T04:05:35Z
संतोष गोरे
135680
[[Special:Contributions/~2026-35860-31|~2026-35860-31]] ([[User talk:~2026-35860-31|चर्चा]])यांची आवृत्ती [[Special:Diff/2690101|2690101]] परतवली.
2690202
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
[[File:गुरुवर्य धोंडूबाबा कोलाटकर महाराज.jpg|thumb|गुरुवर्य धोंडूबाबा कोलाटकर महाराज]]
ह. भ. प. धोंडूबाबा कोलाटकर हे महाराष्ट्रातील, प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित वारकरी संप्रदायातील संत आणि कीर्तनकार होते。 त्यांनी कोकणात भागवत धर्म, विठ्ठल भक्ती आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रसार केला. रायगड जिल्ह्यातील वारकरी चळवळ आणि भक्ती संप्रदायाचा पाया मजबूत करण्यात वै. गुरुवर्य अलिबागकर बाबा, वै. गोपाळ बाबा वाजे आणि वै. धोंडूबाबा कोलाटकर या तीन प्रमुख संतांचा मोठा वाटा आहे.
भक्तीचा प्रसार व अखंड हरिनाम सप्ताह: रोहा तालुक्यातील विविध गावांमध्ये (जसे की धामणसई, तळवली) दरवर्षी धोंडूबाबांच्या परंपरेनुसार अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळे आयोजित केले जातात.
भवानी माता मंदिर वर्धापन दिन: रोहा जवळील ऐतिहासिक मंदिरे आणि मठांमध्ये होणाऱ्या उत्सवांमध्ये (उदा. भवानी माता मंदिर वर्धापन दिन) धोंडूबाबा कोलाटकर यांच्या विचारांचे कीर्तनकार आणि शिष्य आजही प्रमुख उपस्थिती लावतात.
पालखी आणि पाईवारी: कोकणातील हजारो वारकरी धोंडूबाबांनी सुरू केलेल्या शिस्तीनुसार आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला पायदळ प्रस्थान करतात.
गुरु-परंपरा: रोहा रायगड जिल्हा परिसरातील वारकरी चळवळीत गुरुवर्य अलिबागकर बाबा, गोपाळ बाबा वाजे आणि धोंडूबाबा कोलाटकर या संतांची नावे आदरपूर्वक एकाच माळेत घेतली जातात. या संत परंपरेने कोकण पट्टीतील भाविकांना विठ्ठल भक्ती आणि भागवत धर्माचा मार्ग दाखवला.
स्थानिक वारकरी मंडळे: रोहा तालुक्यात व तळवली सारख्या गावांमध्ये कोलाटकर घराण्याची व त्यांच्या शिष्यांची कीर्तन-प्रवचनाची मोठी परंपरा असून, स्थानिक भजनी मंडळे आजही धोंडूबाबांच्या शिकवणीनुसार आषाढी-कार्तिकी वारी आणि संतांच्या पुण्यतिथी सोहळ्यांचे नियम पाळतात.
[https://krushival.in/organizing-akhand-harinam-week/ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन]
{{वर्ग}}
r8o6dm0wjd6pijcdq34j7t62pwaeqo2
2690244
2690202
2026-06-20T07:12:19Z
~2026-35946-56
184466
2690244
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
[[File:गुरुवर्य धोंडूबाबा कोलाटकर महाराज.jpg|thumb|गुरुवर्य धोंडूबाबा कोलाटकर महाराज]]
ह. भ. प. धोंडूबाबा कोलाटकर हे महाराष्ट्रातील, प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित वारकरी संप्रदायातील संत आणि कीर्तनकार होते. त्यांनी कोकणात भागवत धर्म, विठ्ठल भक्ती आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रसार केला. रायगड जिल्ह्यातील वारकरी चळवळ आणि भक्ती संप्रदायाचा पाया मजबूत करण्यात वै. गुरुवर्य अलिबागकर बाबा, वै. गोपाळ बाबा वाजे आणि वै. धोंडूबाबा कोलाटकर या तीन प्रमुख संतांचा मोठा वाटा आहे.
भक्तीचा प्रसार व अखंड हरिनाम सप्ताह: रोहा तालुक्यातील विविध गावांमध्ये (जसे की धामणसई, तळवली) दरवर्षी धोंडूबाबांच्या परंपरेनुसार अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळे आयोजित केले जातात.
भवानी माता मंदिर वर्धापन दिन: रोहा जवळील ऐतिहासिक मंदिरे आणि मठांमध्ये होणाऱ्या उत्सवांमध्ये (उदा. भवानी माता मंदिर वर्धापन दिन) धोंडूबाबा कोलाटकर यांच्या विचारांचे कीर्तनकार आणि शिष्य आजही प्रमुख उपस्थिती लावतात.
पालखी आणि पाईवारी: कोकणातील हजारो वारकरी धोंडूबाबांनी सुरू केलेल्या शिस्तीनुसार आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला पायदळ प्रस्थान करतात.
गुरु-परंपरा: रोहा रायगड जिल्हा परिसरातील वारकरी चळवळीत गुरुवर्य अलिबागकर बाबा, गोपाळ बाबा वाजे आणि धोंडूबाबा कोलाटकर या संतांची नावे आदरपूर्वक एकाच माळेत घेतली जातात. या संत परंपरेने कोकण पट्टीतील भाविकांना विठ्ठल भक्ती आणि भागवत धर्माचा मार्ग दाखवला.
स्थानिक वारकरी मंडळे: रोहा तालुक्यात व तळवली सारख्या गावांमध्ये कोलाटकर घराण्याची व त्यांच्या शिष्यांची कीर्तन-प्रवचनाची मोठी परंपरा असून, स्थानिक भजनी मंडळे आजही धोंडूबाबांच्या शिकवणीनुसार आषाढी-कार्तिकी वारी आणि संतांच्या पुण्यतिथी सोहळ्यांचे नियम पाळतात.
[https://krushival.in/organizing-akhand-harinam-week/ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन]
{{वर्ग}}
hvxv0sj9uh0y3c8wtqtfbcmi4bm7rit
मिखाएल (आद्यदेवदूत)
0
380659
2690169
2689753
2026-06-19T23:37:58Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[मिखाएल (ख्रिस्ती आद्यदेवदूत)]] to [[मिखाएल (अब्राहमी आद्यदेवदूत)]]
2690169
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मिखाएल (अब्राहमी आद्यदेवदूत)]]
lbkpieg29wxgsb8eziaqwmrqfnoog93
क्वेपेम विधानसभा मतदारसंघ
0
380661
2690165
2689756
2026-06-19T23:37:18Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[केपे विधानसभा मतदारसंघ]] to [[केपें विधानसभा मतदारसंघ]]
2690165
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[केपें विधानसभा मतदारसंघ]]
b1und3suj30b0frqddopm27iztrzr1t
मरगाव विधानसभा मतदारसंघ
0
380678
2690167
2689881
2026-06-19T23:37:38Z
EmausBot
9929
Bot: Fixing double redirect from [[मडगाव विधानसभा मतदारसंघ]] to [[मडगांव विधानसभा मतदारसंघ]]
2690167
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मडगांव विधानसभा मतदारसंघ]]
spt62nljg0u460q0kkt251vjjmhlg2c
फोंडा विधानसभा मतदारसंघ
0
380701
2690058
2690016
2026-06-19T15:01:44Z
अभय नातू
206
प्रस्तावना
2690058
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''फोंडा विधानसभा मतदारसंघ''' हा भारतातील [[गोवा]] राज्यातील ४० [[गोवा विधानसभा|विधानसभेच्या]] मतदारसंघांपैकी एक आहे.<ref name="delimitation2008">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://upload.indiacode.nic.in/showfile?actid=AC_CEN_3_20_00030_200233_1517807324510&type=order&filename=Delimitation%20Order,2008.pdf|title=Delimitation of Parliamentary and Assembly Constituencies Order, 2008|date=26 November 2008|access-date=24 June 2021}}</ref><ref name="election2017">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://old.eci.gov.in/files/file/3862-goa-general-legislative-election-2017/|title=Goa General Legislative Election 2017|access-date=7 June 2021}}</ref> हा [[दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ|दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांतर्गत]] येणाऱ्या २० मतदारसंघांपैकी एक आहे.
हा [[उत्तर गोवा जिल्हा|उत्तर गोवा जिल्ह्याचा]] भाग आहे.
== विधानसभेचे सदस्य ==
{| class="wikitable sortable"
!वर्ष !! सदस्य !! colspan=2 | पक्ष
|-
| [[गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९६३|१९६३]]
| गजानन राईकर
| rowspan=4 | [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| rowspan=4 style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" width="4px" |
|-
| [[गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९६७|१९६७]]<ref>{{cite web |url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1967/Statisticall%20Report%20Goa%201967.pdf |title=Statistical Report on General Election, 1967 to the Legislative Assembly of Goa, Daman and Diu |website=eci.gov.in |publisher=[[भारतीय निवडणूक आयोग]] |format=pdf |archive-url=https://web.archive.org/web/20120117085800/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1967/Statisticall%20Report%20Goa%201967.pdf |archive-date=17 January 2012|access-date=15 February 2024}}</ref>
| [[शशिकला काकोडकर]]
|-
| [[गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९७२|१९७२]]<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1972/StatisticalRep_GOA_72.pdf|title=Statistical Report on General Election, 1972 to the Legislative Assembly of Goa, Daman and Diu|website=eci.gov.in|publisher=भारतीय निवडणूक आयोग
|format=pdf|archive-url=https://web.archive.org/web/20120114075126/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1972/StatisticalRep_GOA_72.pdf|archive-date=14 January 2012|access-date=15 February 2024}}</ref>
| rowspan=2 | रोहिदास नाईक
|-
| [[गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९७७|१९७७]]<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1977/Statistical%20Report%201977%20Goa.pdf|title=Statistical Report on General Election, 1977 to the Legislative Assembly of Goa, Daman and Diu|website=eci.gov.in|publisher=भारतीय निवडणूक आयोग
|format=pdf |archive-url=https://web.archive.org/web/20120114095835/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1977/Statistical%20Report%201977%20Goa.pdf |archive-date=14 January 2012|access-date=15 February 2024}}</ref>
|-
| [[गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९८०|१९८०]]<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1980/Statistical%20Report%201980%20Goa.pdf |title=Statistical Report on General Election, 1980 to the Legislative Assembly of Goa |website=eci.gov.in |publisher=भारतीय निवडणूक आयोग |format=pdf |archive-url= https://web.archive.org/web/20180820043222/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1980/Statistical%20Report%201980%20Goa.pdf |archive-date=20 August 2018 |access-date=12 June 2026}}</ref>
| अगुइआर जॉइल्डो सूझा
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)/meta/color}}" |
|-
| [[गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९८४|१९८४]]<ref>{{cite web|website=eci.gov.in |publisher=भारतीय निवडणूक आयोग
|title=Statistical Report on General Election, 1984 to the Legislative Assembly of Goa |url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1984/Statistical%20Report%201984%20GOA.pdf |archive-url=https://web.archive.org/web/20180820044011/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1984/Statistical%20Report%201984%20GOA.pdf |archive-date=20 August 2018 |access-date=12 June 2026|format=pdf}}</ref>
| [[रवी नाईक]]
| rowspan=3 | [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| rowspan=3 style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" width="4px" |
|-
| [[गोवा विधानसभा निवडणूक, १९८९|१९८९]]<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1989/Statistical%20Report%20Goa%201989.pdf|title=Statistical Report on General Election, 1989 to the Legislative Assembly of Goa|website=eci.gov.in|publisher=भारतीय निवडणूक आयोग
|format=pdf|archive-url=https://web.archive.org/web/20101006124346/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1989/Statistical%20Report%20Goa%201989.pdf|archive-date=6 October 2010|access-date=15 February 2024}}</ref>
| rowspan=2 | शिवदास वेरेकर
|-
| [[गोवा विधानसभा निवडणूक, १९९४|१९९४]]<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1994/StaticialReportGOA94.pdf|title=Statistical Report on General Election, 1994 to the Legislative Assembly of Goa|website=eci.gov.in|publisher=भारतीय निवडणूक आयोग
|format=pdf|archive-url=https://web.archive.org/web/20101006094522/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1994/StaticialReportGOA94.pdf|archive-date=6 October 2010|access-date=15 February 2024}}</ref>
|-
| [[गोवा विधानसभा निवडणूक, १९९९|१९९९]]<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1999/StatisticalReportof%20Goa-99.pdf|title=Statistical Report on General Election, 1999 to the Legislative Assembly of Goa|website=eci.gov.in|publisher=भारतीय निवडणूक आयोग
|format=pdf|archive-url=https://web.archive.org/web/20101007115355/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1999/StatisticalReportof%20Goa-99.pdf|archive-date=7 October 2010|access-date=15 February 2024}}</ref>
| rowspan=3 | [[रवी नाईक]]
| rowspan=3 | [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| rowspan=3 style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|-
| [[गोवा विधानसभा निवडणूक, २००२|२००२]]<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_2002/Stat_rep_se2002_GA.pdf|title=Statistical Report on General Election, 2002 to the Legislative Assembly of Goa|website=eci.gov.in|publisher=भारतीय निवडणूक आयोग
|format=pdf|archive-url=https://web.archive.org/web/20101007072027/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_2002/Stat_rep_se2002_GA.pdf|archive-date=7 October 2010|access-date=15 February 2024}}</ref>
|-
| [[गोवा विधानसभा निवडणूक, २००७|२००७]]<ref>{{cite web|url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_2007/StatReport_AS_2007_GOA_after_IC.pdf|title=Statistical Report on General Election, 2007 to the Legislative Assembly of Goa|website=eci.gov.in|publisher=भारतीय निवडणूक आयोग
|format=pdf|archive-url=https://web.archive.org/web/20101007042153/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_2007/StatReport_AS_2007_GOA_after_IC.pdf|archive-date=7 October 2010|access-date=15 February 2024}}</ref>
|-
| [[गोवा विधानसभा निवडणूक, २०१२|२०१२]]<ref>{{cite report |url=http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/AE2012/Statistical_Report_GOA2012.pdf |title=Statistical Report on General Election, 2012, to the Legislative Assembly of Goa |publisher=भारतीय निवडणूक आयोग |format=pdf |archive-url=https://web.archive.org/web/20181019184842/http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/AE2012/Statistical_Report_GOA2012.pdf |archive-date=19 October 2018|access-date=12 June 2026}}</ref>
| लावू मामलेदार
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
| [[गोवा विधानसभा निवडणूक, २०१७|२०१७]]<ref>{{cite web |url=http://eci.nic.in/eci_main/archiveofge2017/Goa/01ListOfSuccessfulCandidates.xlsx|title=List of Successful Candidates |publisher=भारतीय निवडणूक आयोग |format=Xlsx |archive-url=https://web.archive.org/web/20180924190046/http://eci.nic.in/eci_main/archiveofge2017/Goa/01ListOfSuccessfulCandidates.xlsx |archive-date=24 September 2018 |access-date=12 June 2026}}</ref>
| rowspan=2 | [[रवी नाईक]]
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|-
| [[गोवा विधानसभा निवडणूक, २०२२|२०२२]]<ref name="results2022">{{cite web|url=https://old.eci.gov.in/files/file/14168-goa-general-legislative-election-2022/|title=Goa General Legislative Election 2022 |publisher=भारतीय निवडणूक आयोग |access-date=17 May 2022}}</ref><ref>{{cite web|url=https://ceogoa.nic.in/pdf/ELECTION/Voter%20Turnout%20GE-2022.pdf|title=General Elections 2022 to Goa Legislatie Assembly - AC wise Voter Turnout|access-date=23 January 2025}}</ref>
| [[भारतीय जनता पक्ष]]
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|-
|}
{{notelist}}
== हे सुद्धा पहा ==
* [[गोवा विधानसभा मतदारसंघांची यादी]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|2}}
[[वर्ग:उत्तर गोवा जिल्हा]]
[[वर्ग:इ.स. १९६३ मधील निर्मिती]]
[[वर्ग:गोवामधील विधानसभा मतदारसंघ]]
qz8kht0ljfammhubykhiac0m2pne1zn
गोवा विधानसभा निवडणूक, २०१२
0
380707
2690061
2690035
2026-06-19T15:05:52Z
अभय नातू
206
/* वेळापत्रक */
2690061
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
३ मार्च २०१२ रोजी '''गोवा विधानसभेची निवडणूक''' घेण्यात आली व सहाव्या [[गोवा विधानसभा|गोवा विधानसभेच्या]] ४० सदस्यांची निवड झाली. ६ मार्च २०१२ रोजी निकाल जाहीर झाला. [[भारतीय जनता पक्ष]] - [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]] आघाडीने गोव्यातील ४० जागांच्या विधानसभेत पदस्थ मुख्यमंत्री [[दिगंबर कामत]] यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] सरकारचा २४ जागांवर पराभव केला. भारतीय जनता पक्षाने २१ जागा जिंकल्या, तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने ३ जागा जिंकल्या. सर्वात मोठ्या फरकाने विजयी झालेल्या आमदार भाजपचे विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा ([[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा मतदारसंघ]]) होते. माजी मुख्यमंत्री [[मनोहर पर्रीकर]] यांनी ९ मार्च रोजी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.business-standard.com/article/pti-stories/alina-saldanha-gets-environment-forest-portfolios-112061100545_1.html|title=Alina Saldanha gets environment, forest portfolios|date=June 11, 2012|via=Business Standard}}</ref>
== वेळापत्रक ==
निवडणुकीच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे होते: <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://infoelections.com/infoelection/index.php/goa-news/235-goaelectionschedule.html|title=Assembly Election Results Dates Candidate List Opinion/Exit Poll Latest News, Political Consulting Survey Election Campaign Management Company India|website=infoelections.com}}</ref>
{| class="wikitable"
!कार्यक्रम
! तारीख
|-
| अधिसूचना जारी करणे
| ६ फेब्रुवारी
|-
| उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
| १३ फेब्रुवारी
|-
| नामनिर्देशित व्यक्तींची मंजुरी
| १४ फेब्रुवारी
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत
| १६ फेब्रुवारी
|-
| '''निवडणूक'''
| '''३ मार्च'''
|-
| निकाल
| ६ मार्च
|-
| निवडणूक पूर्ण करण्याची अंतिम मुदत
| ९ मार्च
|}
== पक्ष ==
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]], [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]], [[अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस]] आणि [[भारतीय जनता पक्ष]] हे निवडणुकीच्या रिंगणात असलेले राष्ट्रीय राजकीय पक्ष होते. इतर प्रादेशिक पक्षांमध्ये [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक]], [[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]], [[संयुक्त गोवा लोकशाही पक्ष|युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी]] आणि [[Go Su-raj Party|गो सु-राज पार्टी यांचा]] समावेश होता.
== समस्या ==
गेल्या काही वर्षांत गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा मुद्दा समोर आला आहे. शेजारील [[कर्नाटक]] आणि [[महाराष्ट्र]], तसेच [[उत्तर प्रदेश]] आणि [[बिहार|बिहारसारख्या]] दूरच्या भागांतून वाढत्या स्थलांतरामुळे गोव्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.merinews.com/article/goan-identity-erodes-with-onslaught-of-migrants/135616.shtml|title=Goan identity erodes with onslaught of migrants|date=2008-06-12|publisher=Merinews.com|access-date=2021-06-17}}</ref>
२०११ च्या भारतीय भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर, या वर्षी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सत्ताधारी सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले.
घराणेशाही हा देखील एक मुद्दा होता. माजी मुख्यमंत्री आणि गोवा टीएमसीचे विद्यमान प्रमुख [[विल्फ्रेड डिसूझा|विल्फ्रेड डी'सूझा]] यांनी काँग्रेसवर नाईक, आलेमाओ, राणे आणि मॉन्सेरेट यांसारख्या घराण्यांतील नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीचे तिकीट देऊन 'घराणेशाही' चालवल्याचा आरोप केला.
मागील सरकारमध्ये खाणकाम आणि अर्थमंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री [[दिगंबर कामत]] अवैध खाणकाम थांबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी टीका केली. देशातील अवैध खाणकामाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती एम. बी. शाह यांच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या अहवालाची "लीक" झालेली प्रत पाहिल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी त्या अहवालाचा हवाला दिला, ज्यामध्ये असे सुचवण्यात आले होते की अवैध धातू निर्यातीमुळे ४२३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या संभाव्य महसुलाचे नुकसान झाले आहे.<ref name="corruption">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.navhindtimes.in/goa-news/congress-promoting-family-raj-willy|title=Congress promoting Family Raj: Willy|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120218193213/http://www.navhindtimes.in/goa-news/congress-promoting-family-raj-willy|archive-date=2012-02-18|access-date=2012-02-16}}</ref>
== निकाल ==
{{निवडणूक तक्ता}}
|-
! पक्ष !! जागा लढल्या !! जागा जिंकल्या !! जागा बदल !! मतांची टक्केवारी
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[भारतीय जनता पक्ष]]
| २८
| २१
| {{Gain}} ७
| ३४.६८%
|- style="background: #90EE90;"
! scope="row" style="text-align:left;" |[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| ७
| ३
| {{Gain}} १
| ६.७२%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| ३४
| ९
| {{loss}} ७
| ३०.७८%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| ६
| ०
| {{loss}} ३
| ४.०८%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[संयुक्त गोवा लोकशाही पक्ष]]
| ७
| ०
| {{loss}} १
| १.१७%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[गोवा विकास पक्ष]]
| ९
| २
| {{Gain}} २
| ३.५%
|-
! scope="row" style="text-align:left;" |सेव्ह गोवा पक्ष
| ०
| ०
| {{loss}} २
| ०%
|-
! scope="row" style="text-align:left;" |अपक्ष
| ७२
| ५
| {{Gain}} ३
| १६.६७%
|- style="background-color:#E9E9E9; font-weight:bold"
! scope="row" style="text-align:left;" |एकूण
| -
| ४०
| -
| -
|}
== सविस्तर निकाल ==
{| class="wikitable sortable" style="line-height:20px;text-align:center;white-space:nowrap;font-size:94%;"
! colspan="2" rowspan="2" |मतदासंघ
! colspan="5" |विजेता
! colspan="5" |उप-विजेता
! colspan="2" |अंतर
|-
! उमेदवार
! colspan="2" |पक्ष
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
! उमेदवार
! colspan="2" |पक्ष
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
|-
!१
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
|[[लक्ष्मीकांत पार्सेकर]]
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" width=4px |
| [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|11,955
|46.11
|दयानंद सोपटे
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" width=4px |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|8,520
|32.86
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |3,435
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |13.25
|-
!२
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे (एस.सी.)]]
|राजेंद्र आर्लेकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|16,406
|63.37
|मनोहर आजगावकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|8,053
|31.10
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |8,353
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |32.27
|-
!३
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|नरेश सावल
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|8,331
|39.68
|राजेश पाटनेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|6,532
|31.11
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |1,799
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |8.57
|-
!४
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|किरण कांदोलकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|10,473
|51.56
|निलकंठ हलरणकर
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|9,361
|46.08
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |1,112
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |5.48
|-
!५
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|फ्रांसीस डिसूझा
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|14,955
|74.00
|आशिश शिरोडकर
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|4,786
|23.68
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |10,169
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |50.32
|-
!६
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|दयानंद मांद्रेकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|11,430
|52.83
|उदय दत्ताराम पालिमकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|9,259
|42.80
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |2,171
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |10.03
|-
!७
|[[साळगांव विधानसभा मतदारसंघ|साळगांव]]
|दिलीप परूळेकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|10,084
|51.96
|डि'सूझा तूलिओ
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|4,276
|22.03
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |5,808
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |29.93
|-
!८
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|मायकल लोबो
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|9,891
|53.91
|ॲग्नेलो फर्नांडिस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|8,022
|43.72
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |1,869
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |10.19
|-
!९
|[[पर्वरी विधानसभा मतदारसंघ|पर्वरी]]
|रोहन खौंटे
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|7,972
|47.93
|गोविंद पर्वतकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|7,071
|42.52
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |901
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |5.41
|-
!१०
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|टिक्लो गेल्न सौझा
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|11,315
|55.77
|दयानंद नार्वेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|7,839
|38.64
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |3,476
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |17.13
|-
!११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|[[मनोहर पर्रीकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|11,086
|66.13
|यतिन पारेख
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|5,018
|29.93
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |6,068
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |36.20
|-
!१२
|[[ताळगांव विधानसभा मतदारसंघ|ताळगांव]]
|जेनिफर मॉन्सेरात
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|10,682
|50.88
|दत्तप्रसाद नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|9,531
|45.39
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |1,151
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |5.49
|-
!१३
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|अतानासियो मॉन्सेरात
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|8,644
|40.43
|रोडॉल्फो लुई फर्नांडिस
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|6,308
|29.50
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |2,336
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |10.93
|-
!१४
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|विष्णू नाईक वाघ
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|8,818
|51.24
|फ्रान्सिस्को सिल्वेइरा
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|7,599
|44.16
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |1,219
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |7.08
|-
!१५
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|कुंभारजुवा]]
|पांडुरंग मडकईकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|9,556
|48.22
|निर्मला सावंत
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|7,981
|40.27
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |1,575
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |7.95
|-
!१६
|[[मये विधानसभा मतदारसंघ|मये]]
|अनंत शेट
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|12,054
|53.79
|प्रविण झांट्ये
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|6,335
|28.27
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |5,719
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |25.52
|-
!१७
|[[सांखळी विधानसभा मतदारसंघ|सांखळी]]
|प्रमोद सावंत
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|14,255
|66.02
|प्रताप गौन्स
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|7,337
|33.98
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |6,918
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |32.04
|-
!१८
|[[पर्ये विधानसभा मतदारसंघ|पर्ये]]
|[[प्रतापसिंह राणे]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|13,772
|55.09
|विश्वजीत कृष्णराव राणे
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|11,225
|44.91
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |2,547
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |10.18
|-
!१९
|[[वाळपाई विधानसभा मतदारसंघ|वाळपाई]]
|विश्वजीत राणे
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|12,412
|53.66
|सत्यविजय नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|9,473
|40.96
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |2,939
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |12.70
|-
!२०
|[[प्रियोळ विधानसभा मतदारसंघ|प्रियोळ]]
|पांडूरंग <small>उर्फ</small> दिपक ढवळीकर
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|12,264
|49.72
|गोविंद गौडे
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|10,164
|41.20
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |2,100
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |8.52
|-
!२१
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|लावू मामलेदार
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|12,662
|54.51
|[[रवी नाईक]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|9,472
|40.77
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |3,190
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |13.74
|-
!२२
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|महादेव नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|12,216
|53.15
|सुभाष शिरोडकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|9,954
|43.31
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |2,262
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |9.84
|-
!२३
|[[मडकई विधानसभा मतदारसंघ|मडकई]]
|रामकृष्ण ढवळीकर
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|14,952
|65.94
|रितेश नाईक
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|7,722
|34.06
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |7,230
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |31.88
|-
!२४
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|मिलींद नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|7,419
|45.69
|संकल्प आमोणकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|6,506
|40.07
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |913
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |5.62
|-
!२५
|[[वास्को द गामा विधानसभा मतदारसंघ|वास्को द गामा]]
|जोस अलेम्डा
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|11,468
|52.72
|जोस फिलिप डिसूझा
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|6,978
|32.08
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |4,490
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |20.64
|-
!२६
|[[दाबोळी विधानसभा मतदारसंघ|दाबोळी]]
|मॅविन हेलिओडोरो गोदिन्हो
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|7,468
|48.89
|प्रेमानंद नानोस्कर
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|6,524
|42.71
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |944
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |6.18
|-
!२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|मतान्य साल्दान्हा
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|7,427
|36.37
|नेल्ली रॉडरिगस
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|5,158
|25.26
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |2,269
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |11.11
|-
!२८
|[[नुवे विधानसभा मतदारसंघ|नुवे]]
|मिकी पाचेको
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|12,288
|56.90
|अलेक्सो सिक्वेरा
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|8,092
|37.47
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |4,196
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |19.43
|-
!२९
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|अलेक्सो लॉरेन्को
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|11,221
|57.11
|डॉम्नीक गावकर
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|7,152
|36.40
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |4,069
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |20.71
|-
!३०
|[[फातोर्डा विधानसभा मतदारसंघ|फातोर्डा]]
|विजय सरदेसाई
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|10,375
|48.39
|दामू नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|8,436
|39.35
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |1,939
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |9.04
|-
!३१
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगाव]]
|दिगंबर कामत
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|12,041
|54.36
|रुपेश महात्मे
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|7,589
|34.26
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |4,452
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |20.10
|-
!३२
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|कायतानो आर. सिल्वा
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|9,695
|45.95
|वालंका आलेमाव
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|7,694
|36.47
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |2,001
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |9.48
|-
!३३
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|अव्हरटानो फुर्तादो
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|10,231
|54.48
|चर्चील आलेमाओ
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|8,086
|43.06
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |2,145
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |11.42
|-
!३४
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|सुभाष <small>उर्फ</small> राजन काशीनाथ नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|7,738
|37.31
|अलेमाओ जोकिम
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|6,425
|30.98
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |1,313
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |6.33
|-
!३५
|[[वेळ्ळी विधानसभा मतदारसंघ|वेळ्ळी]]
|बेंजामीन सिल्व्हा
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|13,164
|59.49
|फिलीप रॉडरिगस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|8,238
|37.23
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |4,926
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |22.26
|-
!३६
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|चंद्रकांत कवलेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|10,994
|44.22
|प्रकाश वेळीप
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|4,621
|18.59
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |6,373
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |25.63
|-
!३७
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|निलेश काब्राल
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|14,299
|72.20
|शाम सतरडेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|5,507
|27.80
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |8,792
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |44.40
|-
!३८
|[[सावर्डे विधानसभा मतदारसंघ|सावर्डे]]
|गणेश गावकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|10,585
|45.34
|अर्जुन साळगावकर
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|8,294
|35.53
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |2,291
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |9.81
|-
!३९
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|सुभाष फळदेसाई
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|7,454
|34.67
|अलेमो युरी
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|6,971
|32.42
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |483
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |2.25
|-
!४०
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|रमेश तावडकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|14,328
|53.89
|इसिडोरे फर्नांडिस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|11,624
|43.72
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |2,704
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |10.17
|-
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
[[वर्ग:इ.स. २०१२ मधील विधानसभा निवडणुका]]
8o0ugabk36i0ksu0y7nmmdnqa7o8wd0
2690063
2690061
2026-06-19T15:09:06Z
अभय नातू
206
/* सविस्तर निकाल */
2690063
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
३ मार्च २०१२ रोजी '''गोवा विधानसभेची निवडणूक''' घेण्यात आली व सहाव्या [[गोवा विधानसभा|गोवा विधानसभेच्या]] ४० सदस्यांची निवड झाली. ६ मार्च २०१२ रोजी निकाल जाहीर झाला. [[भारतीय जनता पक्ष]] - [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]] आघाडीने गोव्यातील ४० जागांच्या विधानसभेत पदस्थ मुख्यमंत्री [[दिगंबर कामत]] यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] सरकारचा २४ जागांवर पराभव केला. भारतीय जनता पक्षाने २१ जागा जिंकल्या, तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने ३ जागा जिंकल्या. सर्वात मोठ्या फरकाने विजयी झालेल्या आमदार भाजपचे विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा ([[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा मतदारसंघ]]) होते. माजी मुख्यमंत्री [[मनोहर पर्रीकर]] यांनी ९ मार्च रोजी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.business-standard.com/article/pti-stories/alina-saldanha-gets-environment-forest-portfolios-112061100545_1.html|title=Alina Saldanha gets environment, forest portfolios|date=June 11, 2012|via=Business Standard}}</ref>
== वेळापत्रक ==
निवडणुकीच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे होते: <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://infoelections.com/infoelection/index.php/goa-news/235-goaelectionschedule.html|title=Assembly Election Results Dates Candidate List Opinion/Exit Poll Latest News, Political Consulting Survey Election Campaign Management Company India|website=infoelections.com}}</ref>
{| class="wikitable"
!कार्यक्रम
! तारीख
|-
| अधिसूचना जारी करणे
| ६ फेब्रुवारी
|-
| उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
| १३ फेब्रुवारी
|-
| नामनिर्देशित व्यक्तींची मंजुरी
| १४ फेब्रुवारी
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत
| १६ फेब्रुवारी
|-
| '''निवडणूक'''
| '''३ मार्च'''
|-
| निकाल
| ६ मार्च
|-
| निवडणूक पूर्ण करण्याची अंतिम मुदत
| ९ मार्च
|}
== पक्ष ==
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]], [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]], [[अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस]] आणि [[भारतीय जनता पक्ष]] हे निवडणुकीच्या रिंगणात असलेले राष्ट्रीय राजकीय पक्ष होते. इतर प्रादेशिक पक्षांमध्ये [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक]], [[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]], [[संयुक्त गोवा लोकशाही पक्ष|युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी]] आणि [[Go Su-raj Party|गो सु-राज पार्टी यांचा]] समावेश होता.
== समस्या ==
गेल्या काही वर्षांत गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा मुद्दा समोर आला आहे. शेजारील [[कर्नाटक]] आणि [[महाराष्ट्र]], तसेच [[उत्तर प्रदेश]] आणि [[बिहार|बिहारसारख्या]] दूरच्या भागांतून वाढत्या स्थलांतरामुळे गोव्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.merinews.com/article/goan-identity-erodes-with-onslaught-of-migrants/135616.shtml|title=Goan identity erodes with onslaught of migrants|date=2008-06-12|publisher=Merinews.com|access-date=2021-06-17}}</ref>
२०११ च्या भारतीय भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर, या वर्षी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सत्ताधारी सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले.
घराणेशाही हा देखील एक मुद्दा होता. माजी मुख्यमंत्री आणि गोवा टीएमसीचे विद्यमान प्रमुख [[विल्फ्रेड डिसूझा|विल्फ्रेड डी'सूझा]] यांनी काँग्रेसवर नाईक, आलेमाओ, राणे आणि मॉन्सेरेट यांसारख्या घराण्यांतील नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीचे तिकीट देऊन 'घराणेशाही' चालवल्याचा आरोप केला.
मागील सरकारमध्ये खाणकाम आणि अर्थमंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री [[दिगंबर कामत]] अवैध खाणकाम थांबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी टीका केली. देशातील अवैध खाणकामाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती एम. बी. शाह यांच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या अहवालाची "लीक" झालेली प्रत पाहिल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी त्या अहवालाचा हवाला दिला, ज्यामध्ये असे सुचवण्यात आले होते की अवैध धातू निर्यातीमुळे ४२३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या संभाव्य महसुलाचे नुकसान झाले आहे.<ref name="corruption">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.navhindtimes.in/goa-news/congress-promoting-family-raj-willy|title=Congress promoting Family Raj: Willy|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120218193213/http://www.navhindtimes.in/goa-news/congress-promoting-family-raj-willy|archive-date=2012-02-18|access-date=2012-02-16}}</ref>
== निकाल ==
{{निवडणूक तक्ता}}
|-
! पक्ष !! जागा लढल्या !! जागा जिंकल्या !! जागा बदल !! मतांची टक्केवारी
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[भारतीय जनता पक्ष]]
| २८
| २१
| {{Gain}} ७
| ३४.६८%
|- style="background: #90EE90;"
! scope="row" style="text-align:left;" |[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| ७
| ३
| {{Gain}} १
| ६.७२%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| ३४
| ९
| {{loss}} ७
| ३०.७८%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| ६
| ०
| {{loss}} ३
| ४.०८%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[संयुक्त गोवा लोकशाही पक्ष]]
| ७
| ०
| {{loss}} १
| १.१७%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[गोवा विकास पक्ष]]
| ९
| २
| {{Gain}} २
| ३.५%
|-
! scope="row" style="text-align:left;" |सेव्ह गोवा पक्ष
| ०
| ०
| {{loss}} २
| ०%
|-
! scope="row" style="text-align:left;" |अपक्ष
| ७२
| ५
| {{Gain}} ३
| १६.६७%
|- style="background-color:#E9E9E9; font-weight:bold"
! scope="row" style="text-align:left;" |एकूण
| -
| ४०
| -
| -
|}
== सविस्तर निकाल ==
{| class="wikitable sortable" style="line-height:20px;text-align:center;white-space:nowrap;font-size:94%;"
! colspan="2" rowspan="2" |मतदासंघ
! colspan="5" |विजेता
! colspan="5" |उप-विजेता
! colspan="2" |अंतर
|-
! उमेदवार
! colspan="2" |पक्ष
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
! उमेदवार
! colspan="2" |पक्ष
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
|-
!१
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
|[[लक्ष्मीकांत पार्सेकर]]
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" width=4px |
| [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,९५५
|४६.११
|दयानंद सोपटे
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" width=4px |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,५२०
|३२.८६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३,४३५
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१३.२५
|-
!२
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे (एस.सी.)]]
|राजेंद्र आर्लेकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१६,४०६
|६३.३७
|मनोहर आजगावकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०५३
|३१.१०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |८,३५३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३२.२७
|-
!३
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|नरेश सावल
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|८,३३१
|३९.६८
|राजेश पाटनेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|६,५३२
|३१.११
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |१,७९९
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |८.५७
|-
!४
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|किरण कांदोलकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१०,४७३
|५१.५६
|निलकंठ हलरणकर
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|९,३६१
|४६.०८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,११२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५.४८
|-
!५
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|फ्रांसीस डिसूझा
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,९५५
|७४.००
|आशिश शिरोडकर
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|४,७८६
|२३.६८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०,१६९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५०.३२
|-
!६
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|दयानंद मांद्रेकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,४३०
|५२.८३
|उदय दत्ताराम पालिमकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,२५९
|४२.८०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,१७१
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०.०३
|-
!७
|[[साळगांव विधानसभा मतदारसंघ|साळगांव]]
|दिलीप परूळेकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१०,०८४
|५१.९६
|डि'सूझा तूलिओ
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|४,२७६
|२२.०३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५,८०८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२९.९३
|-
!८
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|मायकल लोबो
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|९,८९१
|५३.९१
|ॲग्नेलो फर्नांडिस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०२२
|४३.७२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,८६९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०.१९
|-
!९
|[[पर्वरी विधानसभा मतदारसंघ|पर्वरी]]
|रोहन खौंटे
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|७,९७२
|४७.९३
|गोविंद पर्वतकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,०७१
|४२.५२
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |९०१
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |५.४१
|-
!१०
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|टिक्लो गेल्न सौझा
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,३१५
|५५.७७
|दयानंद नार्वेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,८३९
|३८.६४
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३,४७६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१७.१३
|-
!११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|[[मनोहर पर्रीकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,०८६
|६६.१३
|यतिन पारेख
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|५,०१८
|२९.९३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |६,०६८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३६.२०
|-
!१२
|[[ताळगांव विधानसभा मतदारसंघ|ताळगांव]]
|जेनिफर मॉन्सेरात
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१०,६८२
|५०.८८
|दत्तप्रसाद नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|९,५३१
|४५.३९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१,१५१
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |५.४९
|-
!१३
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|अतानासियो मॉन्सेरात
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,६४४
|४०.४३
|रोडॉल्फो लुई फर्नांडिस
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|६,३०८
|२९.५०
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२,३३६
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१०.९३
|-
!१४
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|विष्णू नाईक वाघ
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|८,८१८
|५१.२४
|फ्रान्सिस्को सिल्वेइरा
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,५९९
|४४.१६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,२१९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |७.०८
|-
!१५
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|कुंभारजुवा]]
|पांडुरंग मडकईकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,५५६
|४८.२२
|निर्मला सावंत
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|७,९८१
|४०.२७
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१,५७५
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |७.९५
|-
!१६
|[[मये विधानसभा मतदारसंघ|मये]]
|अनंत शेट
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१२,०५४
|५३.७App
|प्रविण झांट्ये
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|६,३३५
|२८.२७
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५,७१९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२५.५२
|-
!१७
|[[सांखळी विधानसभा मतदारसंघ|सांखळी]]
|प्रमोद सावंत
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,२५५
|६६.०२
|प्रताप गौन्स
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,३३७
|३३.९८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |६,९१८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३२.०४
|-
!१८
|[[पर्ये विधानसभा मतदारसंघ|पर्ये]]
|[[प्रतापसिंह राणे]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१३,७७२
|५५.०९
|विश्वजीत कृष्णराव राणे
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,२२५
|४४.९१
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२,५४७
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१०.१८
|-
!१९
|[[वाळपाई विधानसभा मतदारसंघ|वाळपाई]]
|विश्वजीत राणे
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१२,४१२
|५३.६६
|सत्यविजय नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|९,४७३
|४०.९६
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२,९३९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१२.७०
|-
!२०
|[[प्रियोळ विधानसभा मतदारसंघ|प्रियोळ]]
|पांडूरंग उर्फ दिपक ढवळीकर
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|१२,२६४
|४९.७२
|गोविंद गौडे
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१०,१६४
|४१.२०
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |२,१००
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |८.५२
|-
!२१
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|लावू मामलेदार
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|१२,६६२
|५४.५१
|[[रवी नाईक]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,४७२
|४०.७७
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |३,१९०
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |१३.७४
|-
!२२
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|महादेव नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१२,२१६
|५३.१५
|सुभाष शिरोडकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,९५४
|४३.३१
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,२६२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |९.८४
|-
!२३
|[[मडकाई विधानसभा मतदारसंघ|मडकाई]]
|रामकृष्ण ढवळीकर
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|१४,९५२
|६५.९४
|रितेश नाईक
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,७२२
|३४.०६
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |७,२३०
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |३१.८८
|-
!२४
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|मिलींद नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,४१९
|४५.६९
|संकल्प आमोणकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|६,५०६
|४०.०७
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |९१३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५.६२
|-
!२५
|[[वास्को द गामा विधानसभा मतदारसंघ|वास्को द गामा]]
|जोस अलेम्डा
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,४६८
|५२.७२
|जोस फिलिप डिसूझा
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|६,९७८
|३२.०८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |४,४९०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२०.६४
|-
!२६
|[[दाबोळी विधानसभा मतदारसंघ|दाबोळी]]
|मॅविन हेलिओडोरो गोदिन्हो
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,४६८
|४८.८९
|प्रेमानंद नानोस्कर
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|६,५२४
|४२.७१
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |९४४
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |६.१८
|-
!२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|मतान्य साल्दान्हा
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,४२७
|३६.३७
|नेल्ली रॉडरिगस
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|५,१५८
|२५.२६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,२६९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |११.११
|-
!२८
|[[नुवे विधानसभा मतदारसंघ|नुवे]]
|मिकी पाचेको
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|१२,२८८
|५६.९०
|अलेक्सो सिक्वेरा
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०९२
|३७.४७
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |४,१९६
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |१९.४३
|-
!२९
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|अलेक्सो लॉरेन्को
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|११,२२१
|५७.११
|डॉम्नीक गावकर
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|७,१NT
|३६.४०
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |४,०६९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२०.७१
|-
!३०
|[[फातोर्डा विधानसभा मतदारसंघ|फातोर्डा]]
|विजय सरदेसाई
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१०,३७५
|४८.३९
|दामू नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|८,४३६
|३९.३५
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |१,९३९
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |९.०४
|-
!३१
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगाव]]
|दिगंबर कामत
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१२,०४१
|५४.३६
|रुपेश महात्मे
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,५८९
|३४.२६
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |४,४५२
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२०.१०
|-
!३२
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|कायतानो आर. सिल्वा
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|९,६९५
|४५.९५
|वालंका आलेमाव
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,६९४
|३६.४७
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |२,००१
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |९.४८
|-
!३३
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|अव्हरटानो फुर्तादो
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१०,२३१
|५४.४८
|चर्चील आलेमाओ
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०८६
|४३.०६
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |२,१४५
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |११.४२
|-
!३४
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|सुभाष उर्फ राजन काशीनाथ नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,७३८
|३७.३१
|अलेमाओ जोकिम
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|६,४२५
|३०.९८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,३१३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |६.३३
|-
!३५
|[[वेळ्ळी विधानसभा मतदारसंघ|वेळ्ळी]]
|बेंजामीन सिल्व्हा
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१३,१६४
|५९.४९
|फिलीप रॉडरिगस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,२३८
|३७.२३
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |४,९२६
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |२२.२६
|-
!३६
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|चंद्रकांत कवलेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१०,९९४
|४४.२२
|प्रकाश वेळीप
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|४,६२१
|१८.५९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |६,३७३
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२५.६३
|-
!३७
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|निलेश काब्राल
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,२९App
|७२.२०
|शाम सतरडेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|५,५०७
|२७.८०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |८,७९२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |४४.४०
|-
!३८
|[[सावर्डे विधानसभा मतदारसंघ|सावर्डे]]
|गणेश गावकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१०,५८५
|४५.३४
|अर्जुन साळगावकर
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|८,२९४
|३५.५३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,२९१
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |९.८१
|-
!३९
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|सुभाष फळदेसाई
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,४५४
|३४.६७
|अलेमो युरी
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|६,९७१
|३२.४२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |४८३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२.२५
|-
!४०
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|रमेश तावडकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,३२८
|५३.८९
|इसिडोरे फर्नांडिस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|११,६२४
|४३.७२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,७०४
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०.१७
|-
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
[[वर्ग:इ.स. २०१२ मधील विधानसभा निवडणुका]]
qen7wfq4vk4zo70s15jpc05yhwwrxjg
2690064
2690063
2026-06-19T15:11:03Z
अभय नातू
206
/* सविस्तर निकाल */
2690064
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
३ मार्च २०१२ रोजी '''गोवा विधानसभेची निवडणूक''' घेण्यात आली व सहाव्या [[गोवा विधानसभा|गोवा विधानसभेच्या]] ४० सदस्यांची निवड झाली. ६ मार्च २०१२ रोजी निकाल जाहीर झाला. [[भारतीय जनता पक्ष]] - [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]] आघाडीने गोव्यातील ४० जागांच्या विधानसभेत पदस्थ मुख्यमंत्री [[दिगंबर कामत]] यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] सरकारचा २४ जागांवर पराभव केला. भारतीय जनता पक्षाने २१ जागा जिंकल्या, तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने ३ जागा जिंकल्या. सर्वात मोठ्या फरकाने विजयी झालेल्या आमदार भाजपचे विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा ([[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा मतदारसंघ]]) होते. माजी मुख्यमंत्री [[मनोहर पर्रीकर]] यांनी ९ मार्च रोजी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.business-standard.com/article/pti-stories/alina-saldanha-gets-environment-forest-portfolios-112061100545_1.html|title=Alina Saldanha gets environment, forest portfolios|date=June 11, 2012|via=Business Standard}}</ref>
== वेळापत्रक ==
निवडणुकीच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे होते: <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://infoelections.com/infoelection/index.php/goa-news/235-goaelectionschedule.html|title=Assembly Election Results Dates Candidate List Opinion/Exit Poll Latest News, Political Consulting Survey Election Campaign Management Company India|website=infoelections.com}}</ref>
{| class="wikitable"
!कार्यक्रम
! तारीख
|-
| अधिसूचना जारी करणे
| ६ फेब्रुवारी
|-
| उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
| १३ फेब्रुवारी
|-
| नामनिर्देशित व्यक्तींची मंजुरी
| १४ फेब्रुवारी
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत
| १६ फेब्रुवारी
|-
| '''निवडणूक'''
| '''३ मार्च'''
|-
| निकाल
| ६ मार्च
|-
| निवडणूक पूर्ण करण्याची अंतिम मुदत
| ९ मार्च
|}
== पक्ष ==
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]], [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]], [[अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस]] आणि [[भारतीय जनता पक्ष]] हे निवडणुकीच्या रिंगणात असलेले राष्ट्रीय राजकीय पक्ष होते. इतर प्रादेशिक पक्षांमध्ये [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक]], [[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]], [[संयुक्त गोवा लोकशाही पक्ष|युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी]] आणि [[Go Su-raj Party|गो सु-राज पार्टी यांचा]] समावेश होता.
== समस्या ==
गेल्या काही वर्षांत गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा मुद्दा समोर आला आहे. शेजारील [[कर्नाटक]] आणि [[महाराष्ट्र]], तसेच [[उत्तर प्रदेश]] आणि [[बिहार|बिहारसारख्या]] दूरच्या भागांतून वाढत्या स्थलांतरामुळे गोव्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.merinews.com/article/goan-identity-erodes-with-onslaught-of-migrants/135616.shtml|title=Goan identity erodes with onslaught of migrants|date=2008-06-12|publisher=Merinews.com|access-date=2021-06-17}}</ref>
२०११ च्या भारतीय भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर, या वर्षी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सत्ताधारी सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले.
घराणेशाही हा देखील एक मुद्दा होता. माजी मुख्यमंत्री आणि गोवा टीएमसीचे विद्यमान प्रमुख [[विल्फ्रेड डिसूझा|विल्फ्रेड डी'सूझा]] यांनी काँग्रेसवर नाईक, आलेमाओ, राणे आणि मॉन्सेरेट यांसारख्या घराण्यांतील नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीचे तिकीट देऊन 'घराणेशाही' चालवल्याचा आरोप केला.
मागील सरकारमध्ये खाणकाम आणि अर्थमंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री [[दिगंबर कामत]] अवैध खाणकाम थांबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी टीका केली. देशातील अवैध खाणकामाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती एम. बी. शाह यांच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या अहवालाची "लीक" झालेली प्रत पाहिल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी त्या अहवालाचा हवाला दिला, ज्यामध्ये असे सुचवण्यात आले होते की अवैध धातू निर्यातीमुळे ४२३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या संभाव्य महसुलाचे नुकसान झाले आहे.<ref name="corruption">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.navhindtimes.in/goa-news/congress-promoting-family-raj-willy|title=Congress promoting Family Raj: Willy|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120218193213/http://www.navhindtimes.in/goa-news/congress-promoting-family-raj-willy|archive-date=2012-02-18|access-date=2012-02-16}}</ref>
== निकाल ==
{{निवडणूक तक्ता}}
|-
! पक्ष !! जागा लढल्या !! जागा जिंकल्या !! जागा बदल !! मतांची टक्केवारी
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[भारतीय जनता पक्ष]]
| २८
| २१
| {{Gain}} ७
| ३४.६८%
|- style="background: #90EE90;"
! scope="row" style="text-align:left;" |[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| ७
| ३
| {{Gain}} १
| ६.७२%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| ३४
| ९
| {{loss}} ७
| ३०.७८%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| ६
| ०
| {{loss}} ३
| ४.०८%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[संयुक्त गोवा लोकशाही पक्ष]]
| ७
| ०
| {{loss}} १
| १.१७%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[गोवा विकास पक्ष]]
| ९
| २
| {{Gain}} २
| ३.५%
|-
! scope="row" style="text-align:left;" |सेव्ह गोवा पक्ष
| ०
| ०
| {{loss}} २
| ०%
|-
! scope="row" style="text-align:left;" |अपक्ष
| ७२
| ५
| {{Gain}} ३
| १६.६७%
|- style="background-color:#E9E9E9; font-weight:bold"
! scope="row" style="text-align:left;" |एकूण
| -
| ४०
| -
| -
|}
== सविस्तर निकाल ==
{| class="wikitable sortable" style="line-height:20px;text-align:center;white-space:nowrap;font-size:94%;"
! colspan="2" rowspan="2" |मतदासंघ
! colspan="5" |विजेता
! colspan="5" |उप-विजेता
! colspan="2" |अंतर
|-
! उमेदवार
! colspan="2" |पक्ष
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
! उमेदवार
! colspan="2" |पक्ष
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
|-
!१
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
|[[लक्ष्मीकांत पार्सेकर]]
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" width=4px |
| [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,९५५
|४६.११
|दयानंद सोपटे
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" width=4px |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,५२०
|३२.८६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३,४३५
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१३.२५
|-
!२
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे (एस.सी.)]]
|[[राजेंद्र आर्लेकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१६,४०६
|६३.३७
|मनोहर आजगावकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०५३
|३१.१०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |८,३५३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३२.२७
|-
!३
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|[[नरेश सावल]]
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|८,३३१
|३९.६८
|राजेश पाटनेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|६,५३२
|३१.११
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |१,७९९
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |८.५७
|-
!४
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|[[किरण कांदोलकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१०,४७३
|५१.५६
|निलकंठ हलरणकर
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|९,३६१
|४६.०८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,११२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५.४८
|-
!५
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|[[फ्रांसीस डिसूझा]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,९५५
|७४.००
|आशिश शिरोडकर
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|४,७८६
|२३.६८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०,१६९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५०.३२
|-
!६
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|[[दयानंद मांद्रेकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,४३०
|५२.८३
|उदय दत्ताराम पालिमकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,२५९
|४२.८०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,१७१
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०.०३
|-
!७
|[[साळगांव विधानसभा मतदारसंघ|साळगांव]]
|[[दिलीप परूळेकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१०,०८४
|५१.९६
|डि'सूझा तूलिओ
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|४,२७६
|२२.०३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५,८०८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२९.९३
|-
!८
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|[[मायकल लोबो]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|९,८९१
|५३.९१
|ॲग्नेलो फर्नांडिस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०२२
|४३.७२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,८६९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०.१९
|-
!९
|[[पर्वरी विधानसभा मतदारसंघ|पर्वरी]]
|[[रोहन खौंटे]]
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|७,९७२
|४७.९३
|गोविंद पर्वतकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,०७१
|४२.५२
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |९०१
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |५.४१
|-
!१०
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|[[टिक्लो गेल्न सौझा]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,३१५
|५५.७७
|दयानंद नार्वेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,८३९
|३८.६४
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३,४७६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१७.१३
|-
!११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|[[मनोहर पर्रीकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,०८६
|६६.१३
|यतिन पारेख
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|५,०१८
|२९.९३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |६,०६८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३६.२०
|-
!१२
|[[ताळगांव विधानसभा मतदारसंघ|ताळगांव]]
|[[जेनिфер मॉन्सेरात]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१०,६८२
|५०.८८
|दत्तप्रसाद नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|९,५३१
|४५.३९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१,१५१
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |५.४९
|-
!१३
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|[[अतानासियो मॉन्सेरात]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,६४४
|४०.४३
|रोडॉल्फो लुई फर्नांडिस
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|६,३०८
|२९.५०
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२,३३६
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१०.९३
|-
!१४
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|[[विष्णू नाईक वाघ]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|८,८१८
|५१.२४
|फ्रान्सिस्को सिल्वेइरा
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,५९९
|४४.१६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,२१९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |७.०८
|-
!१५
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|कुंभारजुवा]]
|[[पांडुरंग मडकईकर]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,५५६
|४८.२२
|निर्मला सावंत
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|७,९८१
|४०.२७
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१,५७५
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |७.९५
|-
!१६
|[[मये विधानसभा मतदारसंघ|मये]]
|[[अनंत शेट]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१२,०५४
|५३.७९
|प्रविण झांट्ये
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|६,३३५
|२८.२७
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५,७१९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२५.५२
|-
!१७
|[[सांखळी विधानसभा मतदारसंघ|सांखळी]]
|[[प्रमोद सावंत]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,२५५
|६६.०२
|प्रताप गौन्स
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,३३७
|३३.९८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |६,९१८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३२.०४
|-
!१८
|[[पर्ये विधानसभा मतदारसंघ|पर्ये]]
|[[प्रतापसिंह राणे]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१३,७७२
|५५.०९
|विश्वजीत कृष्णराव राणे
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,२२५
|४४.९१
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२,५४७
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१०.१८
|-
!१९
|[[वाळपाई विधानसभा मतदारसंघ|वाळपाई]]
|[[विश्वजीत राणे]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१२,४१२
|५३.६६
|सत्यविजय नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|९,४७३
|४०.९६
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२,९३९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१२.७०
|-
!२०
|[[प्रियोळ विधानसभा मतदारसंघ|प्रियोळ]]
|[[पांडूरंग ढवळीकर|पांडूरंग उर्फ दिपक ढवळीकर]]
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|१२,२६४
|४९.७२
|गोविंद गौडे
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१०,१६४
|४१.२०
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |२,१००
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |८.५२
|-
!२१
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|[[लावू मामलेदार]]
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|१२,६६२
|५४.५१
|[[रवी नाईक]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,४७२
|४०.७७
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |३,१९०
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |१३.७४
|-
!२२
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|[[महादेव नाईक]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१२,२१६
|५३.१५
|सुभाष शिरोडकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,९५४
|४३.३१
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,२६२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |९.८४
|-
!२३
|[[मडकाई विधानसभा मतदारसंघ|मडकाई]]
|[[रामकृष्ण ढवळीकर]]
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|१४,९५२
|६५.९४
|रितेश नाईक
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,७२२
|३४.०६
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |७,२३०
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |३१.८८
|-
!२४
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|[[मिलींद नाईक]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,४१९
|४५.६९
|संकल्प आमोणकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|६,५०६
|४०.०७
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |९१३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५.६२
|-
!२५
|[[वास्को द गामा विधानसभा मतदारसंघ|वास्को द गामा]]
|[[जोस अलेम्डा]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,४६८
|५२.७२
|जोस फिलिप डिसूझा
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|६,९७८
|३२.०८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |४,४९०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२०.६४
|-
!२६
|[[दाबोळी विधानसभा मतदारसंघ|दाबोळी]]
|[[मॅविन हेलिओडोरो गोदिन्हो]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,४६८
|४८.८९
|प्रेमानंद नानोस्कर
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|६,५२४
|४२.७१
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |९४४
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |६.१८
|-
!२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|[[मतान्य साल्दान्हा]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,४२७
|३६.३७
|नेल्ली रॉडरिगस
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|५,१५८
|२५.२६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,२६९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |११.११
|-
!२८
|[[नुवे विधानसभा मतदारसंघ|नुवे]]
|[[मिकी पाचेको]]
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|१२,२८८
|५६.९०
|अलेक्सो सिक्वेरा
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०९२
|३७.४७
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |४,१९६
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |१९.४३
|-
!२९
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|[[अलेक्सो लॉरेन्को]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|११,२२१
|५७.११
|डॉम्नीक गावकर
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|७,१५२
|३६.४०
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |४,०६९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२०.७१
|-
!३०
|[[फातोर्डा विधानसभा मतदारसंघ|फातोर्डा]]
|[[विजय सरदेसाई]]
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१०,३७५
|४८.३९
|दामू नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|८,४३६
|३९.३५
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |१,९३९
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |९.०४
|-
!३१
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगाव]]
|[[दिगंबर कामत]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१२,०४१
|५४.३६
|रुपेश महात्मे
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,५८९
|३४.२६
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |४,४५२
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२०.१०
|-
!३२
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|[[कायतानो आर. सिल्वा]]
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|९,६९५
|४५.९५
|वालंका आलेमाव
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,६९४
|३६.४७
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |२,००१
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |९.४८
|-
!३३
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|[[अव्हरटानो फुर्तादो]]
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१०,२३१
|५४.४८
|चर्चील आलेमाओ
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०८६
|४३.०६
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |२,१४५
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |११.४२
|-
!३४
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|[[सुभाष काशीनाथ नाईक|सुभाष उर्फ राजन काशीनाथ नाईक]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,७३८
|३७.३१
|अलेमाओ जोकिम
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|६,४२५
|३०.९८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,३१३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |६.३३
|-
!३५
|[[वेळ्ळी विधानसभा मतदारसंघ|वेळ्ळी]]
|[[बेंजामीन सिल्व्हा]]
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१३,१६४
|५९.४९
|फिलीप रॉडरिगस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,२३८
|३७.२३
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |४,९२६
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |२२.२६
|-
!३६
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|[[चंद्रकांत कवलेकर]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१०,९९४
|४४.२२
|प्रकाश वेळीप
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|४,६२१
|१८.५९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |६,३Nz
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२५.६३
|-
!३७
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|[[निलेश काब्राल]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,२९९
|७२.२०
|शाम सतरडेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|५,५०७
|२७.८०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |८,७९२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |४४.४०
|-
!३८
|[[सावर्डे विधानसभा मतदारसंघ|सावर्डे]]
|[[गणेश गावकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१०,५८५
|४५.३४
|अर्जुन साळगावकर
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|८,२९४
|३५.५३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,२९१
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |९.८१
|-
!३९
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|[[सुभाष फळदेसाई]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,४५४
|३४.६७
|अलेमो युरी
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|६,९७१
|३२.४२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |४८३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२.२५
|-
!४०
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|[[रमेश तावडकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,३२८
|५३.८९
|इसिडोरे फर्नांडिस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|११,६२४
|४३.७२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,७०४
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०.१७
|-
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
[[वर्ग:इ.स. २०१२ मधील विधानसभा निवडणुका]]
82b5f3fwcm1vcxcavadyt6463wg78jv
2690065
2690064
2026-06-19T15:12:18Z
अभय नातू
206
/* सविस्तर निकाल */
2690065
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
३ मार्च २०१२ रोजी '''गोवा विधानसभेची निवडणूक''' घेण्यात आली व सहाव्या [[गोवा विधानसभा|गोवा विधानसभेच्या]] ४० सदस्यांची निवड झाली. ६ मार्च २०१२ रोजी निकाल जाहीर झाला. [[भारतीय जनता पक्ष]] - [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]] आघाडीने गोव्यातील ४० जागांच्या विधानसभेत पदस्थ मुख्यमंत्री [[दिगंबर कामत]] यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] सरकारचा २४ जागांवर पराभव केला. भारतीय जनता पक्षाने २१ जागा जिंकल्या, तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने ३ जागा जिंकल्या. सर्वात मोठ्या फरकाने विजयी झालेल्या आमदार भाजपचे विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा ([[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा मतदारसंघ]]) होते. माजी मुख्यमंत्री [[मनोहर पर्रीकर]] यांनी ९ मार्च रोजी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.business-standard.com/article/pti-stories/alina-saldanha-gets-environment-forest-portfolios-112061100545_1.html|title=Alina Saldanha gets environment, forest portfolios|date=June 11, 2012|via=Business Standard}}</ref>
== वेळापत्रक ==
निवडणुकीच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे होते: <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://infoelections.com/infoelection/index.php/goa-news/235-goaelectionschedule.html|title=Assembly Election Results Dates Candidate List Opinion/Exit Poll Latest News, Political Consulting Survey Election Campaign Management Company India|website=infoelections.com}}</ref>
{| class="wikitable"
!कार्यक्रम
! तारीख
|-
| अधिसूचना जारी करणे
| ६ फेब्रुवारी
|-
| उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
| १३ फेब्रुवारी
|-
| नामनिर्देशित व्यक्तींची मंजुरी
| १४ फेब्रुवारी
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत
| १६ फेब्रुवारी
|-
| '''निवडणूक'''
| '''३ मार्च'''
|-
| निकाल
| ६ मार्च
|-
| निवडणूक पूर्ण करण्याची अंतिम मुदत
| ९ मार्च
|}
== पक्ष ==
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]], [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]], [[अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस]] आणि [[भारतीय जनता पक्ष]] हे निवडणुकीच्या रिंगणात असलेले राष्ट्रीय राजकीय पक्ष होते. इतर प्रादेशिक पक्षांमध्ये [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक]], [[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]], [[संयुक्त गोवा लोकशाही पक्ष|युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी]] आणि [[Go Su-raj Party|गो सु-राज पार्टी यांचा]] समावेश होता.
== समस्या ==
गेल्या काही वर्षांत गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा मुद्दा समोर आला आहे. शेजारील [[कर्नाटक]] आणि [[महाराष्ट्र]], तसेच [[उत्तर प्रदेश]] आणि [[बिहार|बिहारसारख्या]] दूरच्या भागांतून वाढत्या स्थलांतरामुळे गोव्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.merinews.com/article/goan-identity-erodes-with-onslaught-of-migrants/135616.shtml|title=Goan identity erodes with onslaught of migrants|date=2008-06-12|publisher=Merinews.com|access-date=2021-06-17}}</ref>
२०११ च्या भारतीय भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर, या वर्षी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सत्ताधारी सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले.
घराणेशाही हा देखील एक मुद्दा होता. माजी मुख्यमंत्री आणि गोवा टीएमसीचे विद्यमान प्रमुख [[विल्फ्रेड डिसूझा|विल्फ्रेड डी'सूझा]] यांनी काँग्रेसवर नाईक, आलेमाओ, राणे आणि मॉन्सेरेट यांसारख्या घराण्यांतील नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीचे तिकीट देऊन 'घराणेशाही' चालवल्याचा आरोप केला.
मागील सरकारमध्ये खाणकाम आणि अर्थमंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री [[दिगंबर कामत]] अवैध खाणकाम थांबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी टीका केली. देशातील अवैध खाणकामाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती एम. बी. शाह यांच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या अहवालाची "लीक" झालेली प्रत पाहिल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी त्या अहवालाचा हवाला दिला, ज्यामध्ये असे सुचवण्यात आले होते की अवैध धातू निर्यातीमुळे ४२३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या संभाव्य महसुलाचे नुकसान झाले आहे.<ref name="corruption">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.navhindtimes.in/goa-news/congress-promoting-family-raj-willy|title=Congress promoting Family Raj: Willy|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120218193213/http://www.navhindtimes.in/goa-news/congress-promoting-family-raj-willy|archive-date=2012-02-18|access-date=2012-02-16}}</ref>
== निकाल ==
{{निवडणूक तक्ता}}
|-
! पक्ष !! जागा लढल्या !! जागा जिंकल्या !! जागा बदल !! मतांची टक्केवारी
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[भारतीय जनता पक्ष]]
| २८
| २१
| {{Gain}} ७
| ३४.६८%
|- style="background: #90EE90;"
! scope="row" style="text-align:left;" |[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| ७
| ३
| {{Gain}} १
| ६.७२%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| ३४
| ९
| {{loss}} ७
| ३०.७८%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| ६
| ०
| {{loss}} ३
| ४.०८%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[संयुक्त गोवा लोकशाही पक्ष]]
| ७
| ०
| {{loss}} १
| १.१७%
|-
! scope="row" style="text-align:left;" |[[गोवा विकास पक्ष]]
| ९
| २
| {{Gain}} २
| ३.५%
|-
! scope="row" style="text-align:left;" |सेव्ह गोवा पक्ष
| ०
| ०
| {{loss}} २
| ०%
|-
! scope="row" style="text-align:left;" |अपक्ष
| ७२
| ५
| {{Gain}} ३
| १६.६७%
|- style="background-color:#E9E9E9; font-weight:bold"
! scope="row" style="text-align:left;" |एकूण
| -
| ४०
| -
| -
|}
== सविस्तर निकाल ==
{| class="wikitable sortable" style="line-height:20px;text-align:center;white-space:nowrap;font-size:94%;"
! colspan="2" rowspan="2" |मतदासंघ
! colspan="5" |विजेता
! colspan="5" |उप-विजेता
! colspan="2" |अंतर
|-
! उमेदवार
! colspan="2" |पक्ष
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
! उमेदवार
! colspan="2" |पक्ष
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
! data-sort-type="number" |मते
! data-sort-type="number" |%
|-
!१
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
|[[लक्ष्मीकांत पार्सेकर]]
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" width=4px |
| [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,९५५
|४६.११
|दयानंद सोपटे
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" width=4px |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,५२०
|३२.८६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३,४३५
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१३.२५
|-
!२
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे (एस.सी.)]]
|[[राजेंद्र आर्लेकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१६,४०६
|६३.३७
|मनोहर आजगावकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०५३
|३१.१०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |८,३५३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३२.२७
|-
!३
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|[[नरेश सावल]]
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|८,३३१
|३९.६८
|राजेश पाटनेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|६,५३२
|३१.११
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |१,७९९
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |८.५७
|-
!४
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|[[किरण कांदोलकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१०,४७३
|५१.५६
|निलकंठ हलरणकर
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|९,३६१
|४६.०८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,११२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५.४८
|-
!५
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|[[फ्रांसीस डिसूझा]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,९५५
|७४.००
|आशिश शिरोडकर
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|४,७८६
|२३.६८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०,१६९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५०.३२
|-
!६
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|[[दयानंद मांद्रेकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,४३०
|५२.८३
|उदय दत्ताराम पालिमकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,२५९
|४२.८०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,१७१
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०.०३
|-
!७
|[[साळगांव विधानसभा मतदारसंघ|साळगांव]]
|[[दिलीप परूळेकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१०,०८४
|५१.९६
|डि'सूझा तूलिओ
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|४,२७६
|२२.०३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५,८०८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२९.९३
|-
!८
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|[[मायकल लोबो]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|९,८९१
|५३.९१
|ॲग्नेलो फर्नांडिस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०२२
|४३.७२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,८६९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०.१९
|-
!९
|[[पर्वरी विधानसभा मतदारसंघ|पर्वरी]]
|[[रोहन खौंटे]]
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|७,९७२
|४७.९३
|गोविंद पर्वतकर
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,०७१
|४२.५२
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |९०१
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |५.४१
|-
!१०
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|[[टिक्लो गेल्न सौझा]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,३१५
|५५.७७
|दयानंद नार्वेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,८३९
|३८.६४
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३,४७६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१७.१३
|-
!११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|[[मनोहर पर्रीकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,०८६
|६६.१३
|यतिन पारेख
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|५,०१८
|२९.९३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |६,०६८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३६.२०
|-
!१२
|[[ताळगांव विधानसभा मतदारसंघ|ताळगांव]]
|[[जेनिफर मॉन्सेरात]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१०,६८२
|५०.८८
|दत्तप्रसाद नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|९,५३१
|४५.३९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१,१५१
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |५.४९
|-
!१३
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|[[अतानासियो मॉन्सेरात]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,६४४
|४०.४३
|रोडॉल्फो लुई फर्नांडिस
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|६,३०८
|२९.५०
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२,३३६
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१०.९३
|-
!१४
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|[[विष्णू नाईक वाघ]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|८,८१८
|५१.२४
|फ्रान्सिस्को सिल्वेइरा
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,५९९
|४४.१६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,२१९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |७.०८
|-
!१५
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|कुंभारजुवा]]
|[[पांडुरंग मडकईकर]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,५५६
|४८.२२
|निर्मला सावंत
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|७,९८१
|४०.२७
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१,५७५
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |७.९५
|-
!१६
|[[मये विधानसभा मतदारसंघ|मये]]
|[[अनंत शेट]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१२,०५४
|५३.७९
|प्रविण झांट्ये
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|६,३३५
|२८.२७
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५,७१९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२५.५२
|-
!१७
|[[सांखळी विधानसभा मतदारसंघ|सांखळी]]
|[[प्रमोद सावंत]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,२५५
|६६.०२
|प्रताप गौन्स
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,३३७
|३३.९८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |६,९१८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |३२.०४
|-
!१८
|[[पर्ये विधानसभा मतदारसंघ|पर्ये]]
|[[प्रतापसिंह राणे]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१३,७७२
|५५.०९
|विश्वजीत कृष्णराव राणे
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,२२५
|४४.९१
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२,५४७
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१०.१८
|-
!१९
|[[वाळपाई विधानसभा मतदारसंघ|वाळपाई]]
|[[विश्वजीत राणे]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१२,४१२
|५३.६६
|सत्यविजय नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|९,४७३
|४०.९६
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२,९३९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |१२.७०
|-
!२०
|[[प्रियोळ विधानसभा मतदारसंघ|प्रियोळ]]
|[[पांडूरंग ढवळीकर|पांडूरंग उर्फ दिपक ढवळीकर]]
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|१२,२६४
|४९.७२
|गोविंद गौडे
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१०,१६४
|४१.२०
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |२,१००
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |८.५२
|-
!२१
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|[[लावू मामलेदार]]
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|१२,६६२
|५४.५१
|[[रवी नाईक]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,४७२
|४०.७७
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |३,१९०
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |१३.७४
|-
!२२
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|[[महादेव नाईक]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१२,२१६
|५३.१५
|सुभाष शिरोडकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|९,९५४
|४३.३१
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,२६२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |९.८४
|-
!२३
|[[मडकाई विधानसभा मतदारसंघ|मडकाई]]
|[[रामकृष्ण ढवळीकर]]
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|१४,९५२
|६५.९४
|रितेश नाईक
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,७२२
|३४.०६
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |७,२३०
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}; color:white;" |३१.८८
|-
!२४
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|[[मिलींद नाईक]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,४१९
|४५.६९
|संकल्प आमोणकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|६,५०६
|४०.०७
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |९१३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |५.६२
|-
!२५
|[[वास्को द गामा विधानसभा मतदारसंघ|वास्को द गामा]]
|[[जोस अलेम्डा]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|११,४६८
|५२.७२
|जोस फिलिप डिसूझा
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|६,९७८
|३२.०८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |४,४९०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२०.६४
|-
!२६
|[[दाबोळी विधानसभा मतदारसंघ|दाबोळी]]
|[[मॅविन हेलिओडोरो गोदिन्हो]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,४६८
|४८.८९
|प्रेमानंद नानोस्कर
|style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|गोमंतक]]
|६,५२४
|४२.७१
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |९४४
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |६.१८
|-
!२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|[[मतान्य साल्दान्हा]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,४२७
|३६.३७
|नेल्ली रॉडरिगस
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|५,१५८
|२५.२६
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,२६९
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |११.११
|-
!२८
|[[नुवे विधानसभा मतदारसंघ|नुवे]]
|[[मिकी पाचेको]]
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|१२,२८८
|५६.९०
|अलेक्सो सिक्वेरा
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०९२
|३७.४७
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |४,१९६
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |१९.४३
|-
!२९
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|[[अलेक्सो लॉरेन्को]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|११,२२१
|५७.११
|डॉम्नीक गावकर
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|७,१५२
|३६.४०
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |४,०६९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२०.७१
|-
!३०
|[[फातोर्डा विधानसभा मतदारसंघ|फातोर्डा]]
|[[विजय सरदेसाई]]
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१०,३७५
|४८.३९
|दामू नाईक
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|८,४३६
|३९.३५
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |१,९३९
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |९.०४
|-
!३१
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगाव]]
|[[दिगंबर कामत]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१२,०४१
|५४.३६
|रुपेश महात्मे
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,५८९
|३४.२६
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |४,४५२
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२०.१०
|-
!३२
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|[[कायतानो आर. सिल्वा]]
|style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}" |
|[[गोवा विकास पक्ष|गोवा विकास]]
|९,६९५
|४५.९५
|वालंका आलेमाव
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|७,६९४
|३६.४७
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |२,००१
| style="background-color: {{गोवा विकास पक्ष/meta/color}}; color:white;" |९.४८
|-
!३३
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|[[अव्हरटानो फुर्तादो]]
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१०,२३१
|५४.४८
|चर्चील आलेमाओ
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,०८६
|४३.०६
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |२,१४५
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |११.४२
|-
!३४
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|[[सुभाष काशीनाथ नाईक|सुभाष उर्फ राजन काशीनाथ नाईक]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,७३८
|३७.३१
|अलेमाओ जोकिम
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|६,४२५
|३०.९८
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१,३१३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |६.३३
|-
!३५
|[[वेळ्ळी विधानसभा मतदारसंघ|वेळ्ळी]]
|[[बेंजामीन सिल्व्हा]]
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|१३,१६४
|५९.४९
|फिलीप रॉडरिगस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|८,२३८
|३७.२३
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |४,९२६
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}; color:black;" |२२.२६
|-
!३६
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|[[चंद्रकांत कवलेकर]]
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|१०,९९४
|४४.२२
|प्रकाश वेळीप
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|४,६२१
|१८.५९
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |६,३Nz
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}; color:white;" |२५.६३
|-
!३७
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|[[निलेश काब्राल]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,२९९
|७२.२०
|शाम सतरडेकर
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|५,५०७
|२७.८०
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |८,७९२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |४४.४०
|-
!३८
|[[सावर्डे विधानसभा मतदारसंघ|सावर्डे]]
|[[गणेश गावकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१०,५८५
|४५.३४
|अर्जुन साळगावकर
|style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|[[अपक्ष]]
|८,२९४
|३५.५३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,२९१
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |९.८१
|-
!३९
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|[[सुभाष फळदेसाई]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|७,४५४
|३४.६७
|अलेमो युरी
|style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
|[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँ.]]
|६,९७१
|३२.४२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |४८३
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२.२५
|-
!४०
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|[[रमेश तावडकर]]
|style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
|[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
|१४,३२८
|५३.८९
|इसिडोरे फर्नांडिस
|style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|११,६२४
|४३.७२
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |२,७०४
| style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}; color:white;" |१०.१७
|-
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
[[वर्ग:इ.स. २०१२ मधील विधानसभा निवडणुका]]
28dbheilfiggbw50rps8plycts80zse
गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९६३
0
380709
2690040
2690036
2026-06-19T12:08:19Z
Dharmadhyaksha
28394
2690040
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
भारतातील गोवा, दमण आणि दीव या [[केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित प्रदेशातील]] ३० मतदारसंघांचे सदस्य निवडण्यासाठी, गोवा, दमण आणि दीव '''[[गोवा विधानसभा|विधानसभेच्या]]''' पहिल्या निवडणुका डिसेंबर १९६३ मध्ये झाल्या होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/infrastructure_details.php?x_id=6|title=Article 2 - Goa After Liberation|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021|quote=The 1st General election of liberated Goa, Daman and Diu, was held on 09/12/1963 ... Late Shri Dayanand Bandodkar became the first Chief Minister of Independent Goa, Daman and Diu.}}</ref>
[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने]] सर्वाधिक जागा (१४) जिंकल्या आणि त्याचे नेते, [[दयानंद बांदोडकर]] यांची [[गोव्याचे मुख्यमंत्री|गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री]] म्हणून नियुक्ती करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|title=Chief Ministers of Goa|publisher=Department of Information and Publicity, Government of Goa, India|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20030824214302/http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|archive-date=24 August 2003}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/1963/12/12/archives/promerger-party-leads-in-goa-vote.html|title=Pro-Merger Party Leads in Goa Vote|date=11 December 1963|website=[[New York Times]]|access-date=28 December 2021}}</ref> [[युनायटेड गोवन्स पार्टी|युनायटेड गोअन्स पार्टीने]] १२ जागा जिंकल्या, तीन जागा [[अपक्ष|अपक्षांनी]] जिंकल्या, तर [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंच्या]] नेतृत्वाखालील [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला]] फक्त १ जागा मिळाली होती.<ref name="heraldgoa">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.heraldgoa.in/Review/Goa-1961-%E2%80%93-2021-Reviewing-and-recovering/183835|title=Herald: Goa 1961 – 2021 Reviewing and recovering|last=Alexandre Moniz Barbosa|date=12 Dec 2021|publisher=[[O Heraldo]]|access-date=30 December 2021}}</ref>
== निवडणुकीचे वेळापत्रक ==
{| class="wikitable sortable"
! कार्यक्रम !! दिनांक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://goaprintingpress.gov.in/downloads/6465/6465-38-SII-SUG.pdf|title=Election Commission - Notification No. 82/3/64|last=A. F. Couto, Chief Electoral Officer|date=1 September 1964|access-date=30 December 2021}}</ref>
|-
| नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख
| ११ नोव्हेंबर १९६३
|-
| नामांकनांच्या छाननीची तारीख
| १३ नोव्हेंबर १९६३
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख
| १६ नोव्हेंबर १९६३
|-
| '''मतदानाची तारीख'''
| '''९ डिसेंबर १९६३'''
|-
| ज्या तारखेपूर्वी निवडणूक पूर्ण केली जाईल
| ११ डिसेंबर १९६३
|-
|}
== निवडलेले सदस्य ==
[[चित्र:India Goa, Daman and Diu Legislative Assembly 1963.svg|इवलेसे]]
{| class="wikitable sortable"
!#
!मतदारसंघ
!आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/member_past_list.php?srch_mode=QUERY&cmbassemblyid=7|title=MLAs - First Legislative Assembly Of Goa, Daman & Diu|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021}}</ref><ref name=result1963>{{cite web |url=https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |title=Assembly Election - 1963 |publisher=Chief Election Commissioner of Goa |access-date=27 December 2021 |archive-date=30 August 2022 |archive-url=https://web.archive.org/web/20220830123222/https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |url-status=dead }}</ref><ref name=Esteves1966>{{cite book |last=Esteves |first=Sarto |title=Goa and its future |date=1966 |url=https://books.google.com/books?id=oNQLAAAAIAAJ&q=Frente}}</ref><ref name=rodrigues1996>{{cite thesis |url=http://irgu.unigoa.ac.in/drs/bitstream/handle/unigoa/3920/rodrigues_m_d_c_1996.pdf?sequence=1&isAllowed=y |title=Opinion Poll in Goa - An evaluation of the method to settle the controversy |author=Maria Do Ceu Rodrigues |date=1996 |access-date=20 December 2021 }}</ref>
! colspan="2" |पक्ष
|-
|१
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे]]
|काशिनाथ शेटगावकर
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" width="4px" |
|-
|२
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
|विजय कामुलकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|३
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|पांडुरंग शिरोडकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|४
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|जॉन डिसुझा
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|५
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|ऑर्लेंडो लोबो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|६
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|रघुनाथ टोपले
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|७
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|शंभू पालीनकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|८
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|कुसमकर कडकडे
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|९
|पाले
|ए. के. एस. उसगावकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१०
|सत्तरी
|जयसिंगराव राणे
| प्रजा सोशलिस्ट पक्ष
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|जॅक सिक्वेरा
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१२
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|जोआकिम एल. अराउजो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१३
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|तेओतोनियो परेरा
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१४
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|सेंट एस्तेवम]]
|दत्ताराम चोपडणेकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१५
|[[मडकई विधानसभा मतदारसंघ|मडकई]]
|वसंत वेळिंकर{{Efn|[[दयानंद बांदोडकर]] साठी राजीनामा दिला.}}
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१६
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|गजानन राईकर
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|१७
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|पुंडलीक नाईक
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१८
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|टोनी फर्नांडिस
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१९
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|गणबा देसाई
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२०
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|दत्ताराम देसाई
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२१
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|विठ्ठल कर्माळी
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२२
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|सेबास्तियाओ माझारेलो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२३
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|मौरिलिओ फुर्तादो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२४
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|अल्वारो द लोयोला फुर्तादो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२५
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगांव]]
|वासुदेव सरमळकर
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२६
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|एनियो पिमेंटा
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|[[लुईस प्रोटो बार्बोसा]]
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२८
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|उर्मिंदा मास्कारेन्हास
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२९
|दमण
|कालिदास पटेल
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|-
|३०
|दीव
|मामदाली जिवनी
| [[अपक्ष]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|-
|}
== संदर्भ ==
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
nog97gu5e64081nbe14ooi845lgw7rk
2690041
2690040
2026-06-19T12:11:25Z
Dharmadhyaksha
28394
/* निवडलेले सदस्य */
2690041
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
भारतातील गोवा, दमण आणि दीव या [[केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित प्रदेशातील]] ३० मतदारसंघांचे सदस्य निवडण्यासाठी, गोवा, दमण आणि दीव '''[[गोवा विधानसभा|विधानसभेच्या]]''' पहिल्या निवडणुका डिसेंबर १९६३ मध्ये झाल्या होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/infrastructure_details.php?x_id=6|title=Article 2 - Goa After Liberation|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021|quote=The 1st General election of liberated Goa, Daman and Diu, was held on 09/12/1963 ... Late Shri Dayanand Bandodkar became the first Chief Minister of Independent Goa, Daman and Diu.}}</ref>
[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने]] सर्वाधिक जागा (१४) जिंकल्या आणि त्याचे नेते, [[दयानंद बांदोडकर]] यांची [[गोव्याचे मुख्यमंत्री|गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री]] म्हणून नियुक्ती करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|title=Chief Ministers of Goa|publisher=Department of Information and Publicity, Government of Goa, India|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20030824214302/http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|archive-date=24 August 2003}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/1963/12/12/archives/promerger-party-leads-in-goa-vote.html|title=Pro-Merger Party Leads in Goa Vote|date=11 December 1963|website=[[New York Times]]|access-date=28 December 2021}}</ref> [[युनायटेड गोवन्स पार्टी|युनायटेड गोअन्स पार्टीने]] १२ जागा जिंकल्या, तीन जागा [[अपक्ष|अपक्षांनी]] जिंकल्या, तर [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंच्या]] नेतृत्वाखालील [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला]] फक्त १ जागा मिळाली होती.<ref name="heraldgoa">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.heraldgoa.in/Review/Goa-1961-%E2%80%93-2021-Reviewing-and-recovering/183835|title=Herald: Goa 1961 – 2021 Reviewing and recovering|last=Alexandre Moniz Barbosa|date=12 Dec 2021|publisher=[[O Heraldo]]|access-date=30 December 2021}}</ref>
== निवडणुकीचे वेळापत्रक ==
{| class="wikitable sortable"
! कार्यक्रम !! दिनांक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://goaprintingpress.gov.in/downloads/6465/6465-38-SII-SUG.pdf|title=Election Commission - Notification No. 82/3/64|last=A. F. Couto, Chief Electoral Officer|date=1 September 1964|access-date=30 December 2021}}</ref>
|-
| नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख
| ११ नोव्हेंबर १९६३
|-
| नामांकनांच्या छाननीची तारीख
| १३ नोव्हेंबर १९६३
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख
| १६ नोव्हेंबर १९६३
|-
| '''मतदानाची तारीख'''
| '''९ डिसेंबर १९६३'''
|-
| ज्या तारखेपूर्वी निवडणूक पूर्ण केली जाईल
| ११ डिसेंबर १९६३
|-
|}
== निवडलेले सदस्य ==
[[चित्र:India Goa, Daman and Diu Legislative Assembly 1963.svg|इवलेसे|300px|आमदार:
{{legend|#9933CC|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष: १४ जागा}} {{legend|#DDDDDD|अपक्ष: १ जागा}} {{legend|#0FDDD2|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: १ जागा}} {{legend|#F15270|प्रजा सोशलिस्ट पक्ष: २ जागा}} {{legend|#CA8642|युनायटेड गोवन्स पार्टी: १२ जागा}}
]]
{| class="wikitable sortable"
!#
!मतदारसंघ
!आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/member_past_list.php?srch_mode=QUERY&cmbassemblyid=7|title=MLAs - First Legislative Assembly Of Goa, Daman & Diu|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021}}</ref><ref name=result1963>{{cite web |url=https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |title=Assembly Election - 1963 |publisher=Chief Election Commissioner of Goa |access-date=27 December 2021 |archive-date=30 August 2022 |archive-url=https://web.archive.org/web/20220830123222/https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |url-status=dead }}</ref><ref name=Esteves1966>{{cite book |last=Esteves |first=Sarto |title=Goa and its future |date=1966 |url=https://books.google.com/books?id=oNQLAAAAIAAJ&q=Frente}}</ref><ref name=rodrigues1996>{{cite thesis |url=http://irgu.unigoa.ac.in/drs/bitstream/handle/unigoa/3920/rodrigues_m_d_c_1996.pdf?sequence=1&isAllowed=y |title=Opinion Poll in Goa - An evaluation of the method to settle the controversy |author=Maria Do Ceu Rodrigues |date=1996 |access-date=20 December 2021 }}</ref>
! colspan="2" |पक्ष
|-
|१
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे]]
|काशिनाथ शेटगावकर
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" width="4px" |
|-
|२
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
|विजय कामुलकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|३
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|पांडुरंग शिरोडकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|४
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|जॉन डिसुझा
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|५
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|ऑर्लेंडो लोबो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|६
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|रघुनाथ टोपले
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|७
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|शंभू पालीनकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|८
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|कुसमकर कडकडे
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|९
|पाले
|ए. के. एस. उसगावकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१०
|सत्तरी
|जयसिंगराव राणे
| प्रजा सोशलिस्ट पक्ष
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|जॅक सिक्वेरा
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१२
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|जोआकिम एल. अराउजो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१३
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|तेओतोनियो परेरा
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१४
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|सेंट एस्तेवम]]
|दत्ताराम चोपडणेकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१५
|[[मडकई विधानसभा मतदारसंघ|मडकई]]
|वसंत वेळिंकर{{Efn|[[दयानंद बांदोडकर]] साठी राजीनामा दिला.}}
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१६
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|गजानन राईकर
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|१७
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|पुंडलीक नाईक
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१८
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|टोनी फर्नांडिस
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१९
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|गणबा देसाई
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२०
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|दत्ताराम देसाई
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२१
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|विठ्ठल कर्माळी
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२२
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|सेबास्तियाओ माझारेलो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२३
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|मौरिलिओ फुर्तादो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२४
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|अल्वारो द लोयोला फुर्तादो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२५
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगांव]]
|वासुदेव सरमळकर
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२६
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|एनियो पिमेंटा
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|[[लुईस प्रोटो बार्बोसा]]
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२८
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|उर्मिंदा मास्कारेन्हास
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२९
|दमण
|कालिदास पटेल
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|-
|३०
|दीव
|मामदाली जिवनी
| [[अपक्ष]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|-
|}
== संदर्भ ==
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
n4u3nv6iah00io5gqn396proukrfrfy
2690042
2690041
2026-06-19T12:12:03Z
Dharmadhyaksha
28394
/* संदर्भ */
2690042
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
भारतातील गोवा, दमण आणि दीव या [[केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित प्रदेशातील]] ३० मतदारसंघांचे सदस्य निवडण्यासाठी, गोवा, दमण आणि दीव '''[[गोवा विधानसभा|विधानसभेच्या]]''' पहिल्या निवडणुका डिसेंबर १९६३ मध्ये झाल्या होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/infrastructure_details.php?x_id=6|title=Article 2 - Goa After Liberation|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021|quote=The 1st General election of liberated Goa, Daman and Diu, was held on 09/12/1963 ... Late Shri Dayanand Bandodkar became the first Chief Minister of Independent Goa, Daman and Diu.}}</ref>
[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने]] सर्वाधिक जागा (१४) जिंकल्या आणि त्याचे नेते, [[दयानंद बांदोडकर]] यांची [[गोव्याचे मुख्यमंत्री|गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री]] म्हणून नियुक्ती करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|title=Chief Ministers of Goa|publisher=Department of Information and Publicity, Government of Goa, India|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20030824214302/http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|archive-date=24 August 2003}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/1963/12/12/archives/promerger-party-leads-in-goa-vote.html|title=Pro-Merger Party Leads in Goa Vote|date=11 December 1963|website=[[New York Times]]|access-date=28 December 2021}}</ref> [[युनायटेड गोवन्स पार्टी|युनायटेड गोअन्स पार्टीने]] १२ जागा जिंकल्या, तीन जागा [[अपक्ष|अपक्षांनी]] जिंकल्या, तर [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंच्या]] नेतृत्वाखालील [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला]] फक्त १ जागा मिळाली होती.<ref name="heraldgoa">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.heraldgoa.in/Review/Goa-1961-%E2%80%93-2021-Reviewing-and-recovering/183835|title=Herald: Goa 1961 – 2021 Reviewing and recovering|last=Alexandre Moniz Barbosa|date=12 Dec 2021|publisher=[[O Heraldo]]|access-date=30 December 2021}}</ref>
== निवडणुकीचे वेळापत्रक ==
{| class="wikitable sortable"
! कार्यक्रम !! दिनांक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://goaprintingpress.gov.in/downloads/6465/6465-38-SII-SUG.pdf|title=Election Commission - Notification No. 82/3/64|last=A. F. Couto, Chief Electoral Officer|date=1 September 1964|access-date=30 December 2021}}</ref>
|-
| नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख
| ११ नोव्हेंबर १९६३
|-
| नामांकनांच्या छाननीची तारीख
| १३ नोव्हेंबर १९६३
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख
| १६ नोव्हेंबर १९६३
|-
| '''मतदानाची तारीख'''
| '''९ डिसेंबर १९६३'''
|-
| ज्या तारखेपूर्वी निवडणूक पूर्ण केली जाईल
| ११ डिसेंबर १९६३
|-
|}
== निवडलेले सदस्य ==
[[चित्र:India Goa, Daman and Diu Legislative Assembly 1963.svg|इवलेसे|300px|आमदार:
{{legend|#9933CC|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष: १४ जागा}} {{legend|#DDDDDD|अपक्ष: १ जागा}} {{legend|#0FDDD2|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: १ जागा}} {{legend|#F15270|प्रजा सोशलिस्ट पक्ष: २ जागा}} {{legend|#CA8642|युनायटेड गोवन्स पार्टी: १२ जागा}}
]]
{| class="wikitable sortable"
!#
!मतदारसंघ
!आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/member_past_list.php?srch_mode=QUERY&cmbassemblyid=7|title=MLAs - First Legislative Assembly Of Goa, Daman & Diu|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021}}</ref><ref name=result1963>{{cite web |url=https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |title=Assembly Election - 1963 |publisher=Chief Election Commissioner of Goa |access-date=27 December 2021 |archive-date=30 August 2022 |archive-url=https://web.archive.org/web/20220830123222/https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |url-status=dead }}</ref><ref name=Esteves1966>{{cite book |last=Esteves |first=Sarto |title=Goa and its future |date=1966 |url=https://books.google.com/books?id=oNQLAAAAIAAJ&q=Frente}}</ref><ref name=rodrigues1996>{{cite thesis |url=http://irgu.unigoa.ac.in/drs/bitstream/handle/unigoa/3920/rodrigues_m_d_c_1996.pdf?sequence=1&isAllowed=y |title=Opinion Poll in Goa - An evaluation of the method to settle the controversy |author=Maria Do Ceu Rodrigues |date=1996 |access-date=20 December 2021 }}</ref>
! colspan="2" |पक्ष
|-
|१
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे]]
|काशिनाथ शेटगावकर
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" width="4px" |
|-
|२
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
|विजय कामुलकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|३
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|पांडुरंग शिरोडकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|४
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|जॉन डिसुझा
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|५
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|ऑर्लेंडो लोबो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|६
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|रघुनाथ टोपले
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|७
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|शंभू पालीनकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|८
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|कुसमकर कडकडे
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|९
|पाले
|ए. के. एस. उसगावकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१०
|सत्तरी
|जयसिंगराव राणे
| प्रजा सोशलिस्ट पक्ष
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|जॅक सिक्वेरा
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१२
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|जोआकिम एल. अराउजो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१३
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|तेओतोनियो परेरा
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१४
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|सेंट एस्तेवम]]
|दत्ताराम चोपडणेकर
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१५
|[[मडकई विधानसभा मतदारसंघ|मडकई]]
|वसंत वेळिंकर{{Efn|[[दयानंद बांदोडकर]] साठी राजीनामा दिला.}}
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१६
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|गजानन राईकर
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|१७
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|पुंडलीक नाईक
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१८
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|टोनी फर्नांडिस
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१९
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|गणबा देसाई
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२०
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|दत्ताराम देसाई
| महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२१
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|विठ्ठल कर्माळी
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२२
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|सेबास्तियाओ माझारेलो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२३
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|मौरिलिओ फुर्तादो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२४
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|अल्वारो द लोयोला फुर्तादो
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२५
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगांव]]
|वासुदेव सरमळकर
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२६
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|एनियो पिमेंटा
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|[[लुईस प्रोटो बार्बोसा]]
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२८
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|उर्मिंदा मास्कारेन्हास
| युनायटेड गोवन्स पार्टी
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२९
|दमण
|कालिदास पटेल
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|-
|३०
|दीव
|मामदाली जिवनी
| [[अपक्ष]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|-
|}
{{notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
kcgbo121243n1hn80t0k3ku2r7var2z
2690071
2690042
2026-06-19T15:34:39Z
अभय नातू
206
/* निवडलेले सदस्य */
2690071
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
भारतातील गोवा, दमण आणि दीव या [[केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित प्रदेशातील]] ३० मतदारसंघांचे सदस्य निवडण्यासाठी, गोवा, दमण आणि दीव '''[[गोवा विधानसभा|विधानसभेच्या]]''' पहिल्या निवडणुका डिसेंबर १९६३ मध्ये झाल्या होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/infrastructure_details.php?x_id=6|title=Article 2 - Goa After Liberation|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021|quote=The 1st General election of liberated Goa, Daman and Diu, was held on 09/12/1963 ... Late Shri Dayanand Bandodkar became the first Chief Minister of Independent Goa, Daman and Diu.}}</ref>
[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने]] सर्वाधिक जागा (१४) जिंकल्या आणि त्याचे नेते, [[दयानंद बांदोडकर]] यांची [[गोव्याचे मुख्यमंत्री|गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री]] म्हणून नियुक्ती करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|title=Chief Ministers of Goa|publisher=Department of Information and Publicity, Government of Goa, India|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20030824214302/http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|archive-date=24 August 2003}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/1963/12/12/archives/promerger-party-leads-in-goa-vote.html|title=Pro-Merger Party Leads in Goa Vote|date=11 December 1963|website=[[New York Times]]|access-date=28 December 2021}}</ref> [[युनायटेड गोवन्स पार्टी|युनायटेड गोअन्स पार्टीने]] १२ जागा जिंकल्या, तीन जागा [[अपक्ष|अपक्षांनी]] जिंकल्या, तर [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंच्या]] नेतृत्वाखालील [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला]] फक्त १ जागा मिळाली होती.<ref name="heraldgoa">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.heraldgoa.in/Review/Goa-1961-%E2%80%93-2021-Reviewing-and-recovering/183835|title=Herald: Goa 1961 – 2021 Reviewing and recovering|last=Alexandre Moniz Barbosa|date=12 Dec 2021|publisher=[[O Heraldo]]|access-date=30 December 2021}}</ref>
== निवडणुकीचे वेळापत्रक ==
{| class="wikitable sortable"
! कार्यक्रम !! दिनांक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://goaprintingpress.gov.in/downloads/6465/6465-38-SII-SUG.pdf|title=Election Commission - Notification No. 82/3/64|last=A. F. Couto, Chief Electoral Officer|date=1 September 1964|access-date=30 December 2021}}</ref>
|-
| नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख
| ११ नोव्हेंबर १९६३
|-
| नामांकनांच्या छाननीची तारीख
| १३ नोव्हेंबर १९६३
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख
| १६ नोव्हेंबर १९६३
|-
| '''मतदानाची तारीख'''
| '''९ डिसेंबर १९६३'''
|-
| ज्या तारखेपूर्वी निवडणूक पूर्ण केली जाईल
| ११ डिसेंबर १९६३
|-
|}
== निवडलेले सदस्य ==
[[चित्र:India Goa, Daman and Diu Legislative Assembly 1963.svg|इवलेसे|300px|आमदार:
{{legend|#9933CC|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष: १४ जागा}} {{legend|#DDDDDD|अपक्ष: १ जागा}} {{legend|#0FDDD2|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: १ जागा}} {{legend|#F15270|प्रजा सोशलिस्ट पक्ष: २ जागा}} {{legend|#CA8642|युनायटेड गोवन्स पार्टी: १२ जागा}}
]]
{| class="wikitable sortable"
!#
!मतदारसंघ
!आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/member_past_list.php?srch_mode=QUERY&cmbassemblyid=7|title=MLAs - First Legislative Assembly Of Goa, Daman & Diu|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021}}</ref><ref name=result1963>{{cite web |url=https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |title=Assembly Election - 1963 |publisher=Chief Election Commissioner of Goa |access-date=27 December 2021 |archive-date=30 August 2022 |archive-url=https://web.archive.org/web/20220830123222/https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |url-status=dead }}</ref><ref name=Esteves1966>{{cite book |last=Esteves |first=Sarto |title=Goa and its future |date=1966 |url=https://books.google.com/books?id=oNQLAAAAIAAJ&q=Frente}}</ref><ref name=rodrigues1996>{{cite thesis |url=http://irgu.unigoa.ac.in/drs/bitstream/handle/unigoa/3920/rodrigues_m_d_c_1996.pdf?sequence=1&isAllowed=y |title=Opinion Poll in Goa - An evaluation of the method to settle the controversy |author=Maria Do Ceu Rodrigues |date=1996 |access-date=20 December 2021 }}</ref>
! colspan="2" |पक्ष
|-
|१
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे]]
|काशिनाथ शेटगावकर
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" width="4px" |
|-
|२
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
| विजय कामुलकर
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|३
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|पांडुरंग शिरोडकर
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|४
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|जॉन डिसुझा
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|५
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|ऑर्लेंडो लोबो
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|६
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|रघुनाथ टोपले
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|७
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|शंभू पालीनकर
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|८
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|कुसमकर कडकडे
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|९
|पाले
|ए. के. एस. उसगावकर
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१०
|सत्तरी
|जयसिंगराव राणे
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|जॅक सिक्वेरा
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१२
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|जोआकिम एल. अराउजो
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१३
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|तेओतोनियो परेरा
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१४
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|सेंट एस्तेवम]]
|दत्ताराम चोपдणेकर
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१५
|[[मडकाई विधानसभा मतदारसंघ|मडकाई]]
|वसंत वेळिंकर{{Efn|[[दयानंद बांदोडकर]] साठी राजीनामा दिला.}}
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१६
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|गजानन राईकर
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|१७
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|पुंडलीक नाईक
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१८
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|टोनी फर्नांडिस
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१९
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|गणबा देसाई
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२०
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|दत्ताराम देसाई
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२१
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|विठ्ठल कर्माळी
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२२
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|सेबास्तियाओ माझारेलो
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२३
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|मौरिलिओ फुर्तादो
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२४
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|अल्वारो द लोयोला फुर्तादो
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२५
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगांव]]
|वासुदेव सरमळकर
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२६
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|एनियो पिमेंटा
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|[[लुईस प्रोटो बार्बोसा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२८
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|उर्मिंदा मास्कारेन्हास
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२९
|दमण
|कालिदास पटेल
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|-
|३०
|दीव
|मामदाली जिवनी
| [[अपक्ष]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|-
|}
{{notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
gb7dpw2o5a15f5x42891hz3y450dfen
2690072
2690071
2026-06-19T15:35:40Z
अभय नातू
206
/* निवडलेले सदस्य */
2690072
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
भारतातील गोवा, दमण आणि दीव या [[केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित प्रदेशातील]] ३० मतदारसंघांचे सदस्य निवडण्यासाठी, गोवा, दमण आणि दीव '''[[गोवा विधानसभा|विधानसभेच्या]]''' पहिल्या निवडणुका डिसेंबर १९६३ मध्ये झाल्या होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/infrastructure_details.php?x_id=6|title=Article 2 - Goa After Liberation|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021|quote=The 1st General election of liberated Goa, Daman and Diu, was held on 09/12/1963 ... Late Shri Dayanand Bandodkar became the first Chief Minister of Independent Goa, Daman and Diu.}}</ref>
[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने]] सर्वाधिक जागा (१४) जिंकल्या आणि त्याचे नेते, [[दयानंद बांदोडकर]] यांची [[गोव्याचे मुख्यमंत्री|गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री]] म्हणून नियुक्ती करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|title=Chief Ministers of Goa|publisher=Department of Information and Publicity, Government of Goa, India|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20030824214302/http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|archive-date=24 August 2003}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/1963/12/12/archives/promerger-party-leads-in-goa-vote.html|title=Pro-Merger Party Leads in Goa Vote|date=11 December 1963|website=[[New York Times]]|access-date=28 December 2021}}</ref> [[युनायटेड गोवन्स पार्टी|युनायटेड गोअन्स पार्टीने]] १२ जागा जिंकल्या, तीन जागा [[अपक्ष|अपक्षांनी]] जिंकल्या, तर [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंच्या]] नेतृत्वाखालील [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला]] फक्त १ जागा मिळाली होती.<ref name="heraldgoa">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.heraldgoa.in/Review/Goa-1961-%E2%80%93-2021-Reviewing-and-recovering/183835|title=Herald: Goa 1961 – 2021 Reviewing and recovering|last=Alexandre Moniz Barbosa|date=12 Dec 2021|publisher=[[O Heraldo]]|access-date=30 December 2021}}</ref>
== निवडणुकीचे वेळापत्रक ==
{| class="wikitable sortable"
! कार्यक्रम !! दिनांक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://goaprintingpress.gov.in/downloads/6465/6465-38-SII-SUG.pdf|title=Election Commission - Notification No. 82/3/64|last=A. F. Couto, Chief Electoral Officer|date=1 September 1964|access-date=30 December 2021}}</ref>
|-
| नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख
| ११ नोव्हेंबर १९६३
|-
| नामांकनांच्या छाननीची तारीख
| १३ नोव्हेंबर १९६३
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख
| १६ नोव्हेंबर १९६३
|-
| '''मतदानाची तारीख'''
| '''९ डिसेंबर १९६३'''
|-
| ज्या तारखेपूर्वी निवडणूक पूर्ण केली जाईल
| ११ डिसेंबर १९६३
|-
|}
== निवडलेले सदस्य ==
[[चित्र:India Goa, Daman and Diu Legislative Assembly 1963.svg|इवलेसे|300px|आमदार:
{{legend|#9933CC|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष: १४ जागा}} {{legend|#DDDDDD|अपक्ष: १ जागा}} {{legend|#0FDDD2|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: १ जागा}} {{legend|#F15270|प्रजा सोशलिस्ट पक्ष: २ जागा}} {{legend|#CA8642|युनायटेड गोवन्स पार्टी: १२ जागा}}
]]
{| class="wikitable sortable"
!#
!मतदारसंघ
!आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/member_past_list.php?srch_mode=QUERY&cmbassemblyid=7|title=MLAs - First Legislative Assembly Of Goa, Daman & Diu|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021}}</ref><ref name=result1963>{{cite web |url=https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |title=Assembly Election - 1963 |publisher=Chief Election Commissioner of Goa |access-date=27 December 2021 |archive-date=30 August 2022 |archive-url=https://web.archive.org/web/20220830123222/https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |url-status=dead }}</ref><ref name=Esteves1966>{{cite book |last=Esteves |first=Sarto |title=Goa and its future |date=1966 |url=https://books.google.com/books?id=oNQLAAAAIAAJ&q=Frente}}</ref><ref name=rodrigues1996>{{cite thesis |url=http://irgu.unigoa.ac.in/drs/bitstream/handle/unigoa/3920/rodrigues_m_d_c_1996.pdf?sequence=1&isAllowed=y |title=Opinion Poll in Goa - An evaluation of the method to settle the controversy |author=Maria Do Ceu Rodrigues |date=1996 |access-date=20 December 2021 }}</ref>
! colspan="2" |पक्ष
|-
|१
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे]]
|[[काशिनाथ शेटगावकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" width="4px" |
|-
|२
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
|[[विजय कामुलकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|३
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|[[पांडुरंग शिरोडकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|४
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|[[जॉन डिसुझा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|५
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|[[ऑर्लेंडो लोबो]]
| [[युनायटेड गोवन्स party]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|६
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|[[रघुनाथ टोपले]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|७
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|[[शंभू पालीनकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|८
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|[[कुसमकर कडकडे]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|९
|पाले
|[[ए. के. एस. उसगावकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१०
|सत्तरी
|[[जयसिंगराव राणे]]
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|[[जॅक सिक्वेरा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१२
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|[[जोआकिम एल. अराउजो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१३
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|[[तेओतोनियो परेरा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स party/meta/color}}" |
|-
|१४
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|सेंट एस्तेवम]]
|[[दत्ताराम चोपडणेकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१५
|[[मडकाई विधानसभा मतदारसंघ|मडकाई]]
|[[वसंत वेळिंकर]]{{Efn|[[दयानंद बांदोडकर]] साठी राजीनामा दिला.}}
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१६
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|[[गजानन राईकर]]
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|१७
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|[[पुंडलीक नाईक]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१८
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|[[टोनी फर्नांडिस]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१९
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|[[गणबा देसाई]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२०
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|[[दत्ताराम देसाई]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२१
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|[[विठ्ठल कर्माळी]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२२
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|[[सेबास्तियाओ माझारेलो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२३
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|[[मौरिलिओ फुर्तादो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२४
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|[[अल्वारो द लोयोला फुर्तादो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२५
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगांव]]
|[[वासुदेव सरमळकर]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२६
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|[[एनियो पिमेंटा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|[[लुईस प्रोटो बार्बोसा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२८
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|[[उर्मिंदा मास्कारेन्हास]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२९
|दमण
|[[कालिदास पटेल]]
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|-
|३०
|दीव
|[[मामदाली जिवनी]]
| [[अपक्ष]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|-
|}
{{notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
5y3sohw20et0tgcbgq0oamfyyg5ya8x
2690073
2690072
2026-06-19T15:36:21Z
अभय नातू
206
/* निवडलेले सदस्य */
2690073
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
भारतातील गोवा, दमण आणि दीव या [[केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित प्रदेशातील]] ३० मतदारसंघांचे सदस्य निवडण्यासाठी, गोवा, दमण आणि दीव '''[[गोवा विधानसभा|विधानसभेच्या]]''' पहिल्या निवडणुका डिसेंबर १९६३ मध्ये झाल्या होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/infrastructure_details.php?x_id=6|title=Article 2 - Goa After Liberation|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021|quote=The 1st General election of liberated Goa, Daman and Diu, was held on 09/12/1963 ... Late Shri Dayanand Bandodkar became the first Chief Minister of Independent Goa, Daman and Diu.}}</ref>
[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने]] सर्वाधिक जागा (१४) जिंकल्या आणि त्याचे नेते, [[दयानंद बांदोडकर]] यांची [[गोव्याचे मुख्यमंत्री|गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री]] म्हणून नियुक्ती करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|title=Chief Ministers of Goa|publisher=Department of Information and Publicity, Government of Goa, India|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20030824214302/http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|archive-date=24 August 2003}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/1963/12/12/archives/promerger-party-leads-in-goa-vote.html|title=Pro-Merger Party Leads in Goa Vote|date=11 December 1963|website=[[New York Times]]|access-date=28 December 2021}}</ref> [[युनायटेड गोवन्स पार्टी|युनायटेड गोअन्स पार्टीने]] १२ जागा जिंकल्या, तीन जागा [[अपक्ष|अपक्षांनी]] जिंकल्या, तर [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंच्या]] नेतृत्वाखालील [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला]] फक्त १ जागा मिळाली होती.<ref name="heraldgoa">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.heraldgoa.in/Review/Goa-1961-%E2%80%93-2021-Reviewing-and-recovering/183835|title=Herald: Goa 1961 – 2021 Reviewing and recovering|last=Alexandre Moniz Barbosa|date=12 Dec 2021|publisher=[[O Heraldo]]|access-date=30 December 2021}}</ref>
== निवडणुकीचे वेळापत्रक ==
{| class="wikitable sortable"
! कार्यक्रम !! दिनांक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://goaprintingpress.gov.in/downloads/6465/6465-38-SII-SUG.pdf|title=Election Commission - Notification No. 82/3/64|last=A. F. Couto, Chief Electoral Officer|date=1 September 1964|access-date=30 December 2021}}</ref>
|-
| नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख
| ११ नोव्हेंबर १९६३
|-
| नामांकनांच्या छाननीची तारीख
| १३ नोव्हेंबर १९६३
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख
| १६ नोव्हेंबर १९६३
|-
| '''मतदानाची तारीख'''
| '''९ डिसेंबर १९६३'''
|-
| ज्या तारखेपूर्वी निवडणूक पूर्ण केली जाईल
| ११ डिसेंबर १९६३
|-
|}
== निवडलेले सदस्य ==
[[चित्र:India Goa, Daman and Diu Legislative Assembly 1963.svg|इवलेसे|300px|आमदार:
{{legend|#9933CC|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष: १४ जागा}} {{legend|#DDDDDD|अपक्ष: १ जागा}} {{legend|#0FDDD2|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: १ जागा}} {{legend|#F15270|प्रजा सोशलिस्ट पक्ष: २ जागा}} {{legend|#CA8642|युनायटेड गोवन्स पार्टी: १२ जागा}}
]]
{| class="wikitable sortable"
!#
!मतदारसंघ
!आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/member_past_list.php?srch_mode=QUERY&cmbassemblyid=7|title=MLAs - First Legislative Assembly Of Goa, Daman & Diu|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021}}</ref><ref name=result1963>{{cite web |url=https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |title=Assembly Election - 1963 |publisher=Chief Election Commissioner of Goa |access-date=27 December 2021 |archive-date=30 August 2022 |archive-url=https://web.archive.org/web/20220830123222/https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |url-status=dead }}</ref><ref name=Esteves1966>{{cite book |last=Esteves |first=Sarto |title=Goa and its future |date=1966 |url=https://books.google.com/books?id=oNQLAAAAIAAJ&q=Frente}}</ref><ref name=rodrigues1996>{{cite thesis |url=http://irgu.unigoa.ac.in/drs/bitstream/handle/unigoa/3920/rodrigues_m_d_c_1996.pdf?sequence=1&isAllowed=y |title=Opinion Poll in Goa - An evaluation of the method to settle the controversy |author=Maria Do Ceu Rodrigues |date=1996 |access-date=20 December 2021 }}</ref>
! colspan="2" |पक्ष
|-
|१
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे]]
|[[काशिनाथ शेटगावकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" width="4px" |
|-
|२
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
|[[विजय कामुलकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|३
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|[[पांडुरंग शिरोडकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|४
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|[[जॉन डिसुझा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|५
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|[[ऑर्लेंडो लोबो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|६
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|[[रघुनाथ टोपले]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|७
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|[[शंभू पालीनकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|८
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|[[कुसमकर कडकडे]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|९
|पाले
|[[ए. के. एस. उसगावकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१०
|सत्तरी
|[[जयसिंगराव राणे]]
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|[[जॅक सिक्वेरा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१२
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|[[जोआकिम एल. अराउजो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१३
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|[[तेओतोनियो परेरा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स party/meta/color}}" |
|-
|१४
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|सेंट एस्तेवम]]
|[[दत्ताराम चोपडणेकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१५
|[[मडकाई विधानसभा मतदारसंघ|मडकाई]]
|[[वसंत वेळिंकर]]{{Efn|[[दयानंद बांदोडकर]] साठी राजीनामा दिला.}}
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१६
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|[[गजानन राईकर]]
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|१७
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|[[पुंडलीक नाईक]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१८
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|[[टोनी फर्नांडिस]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१९
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|[[गणबा देसाई]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२०
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|[[दत्ताराम देसाई]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२१
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|[[विठ्ठल कर्माळी]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२२
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|[[सेबास्तियाओ माझारेलो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२३
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|[[मौरिलिओ फुर्तादो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२४
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|[[अल्वारो द लोयोला फुर्तादो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२५
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगांव]]
|[[वासुदेव सरमळकर]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२६
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|[[एनियो पिमेंटा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|[[लुईस प्रोटो बार्बोसा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२८
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|[[उर्मिंदा मास्कारेन्हास]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२९
|दमण
|[[कालिदास पटेल]]
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|-
|३०
|दीव
|[[मामदाली जिवनी]]
| [[अपक्ष]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|-
|}
{{notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
dzrtcd8972ca0ea6gke9bc11p04l1ls
2690074
2690073
2026-06-19T15:38:09Z
अभय नातू
206
/* निवडलेले सदस्य */
2690074
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
भारतातील गोवा, दमण आणि दीव या [[केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित प्रदेशातील]] ३० मतदारसंघांचे सदस्य निवडण्यासाठी, गोवा, दमण आणि दीव '''[[गोवा विधानसभा|विधानसभेच्या]]''' पहिल्या निवडणुका डिसेंबर १९६३ मध्ये झाल्या होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/infrastructure_details.php?x_id=6|title=Article 2 - Goa After Liberation|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021|quote=The 1st General election of liberated Goa, Daman and Diu, was held on 09/12/1963 ... Late Shri Dayanand Bandodkar became the first Chief Minister of Independent Goa, Daman and Diu.}}</ref>
[[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने]] सर्वाधिक जागा (१४) जिंकल्या आणि त्याचे नेते, [[दयानंद बांदोडकर]] यांची [[गोव्याचे मुख्यमंत्री|गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री]] म्हणून नियुक्ती करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|title=Chief Ministers of Goa|publisher=Department of Information and Publicity, Government of Goa, India|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20030824214302/http://www.goainformation.org/html/modules.php?name=Sections&sop=viewarticle&artid=41|archive-date=24 August 2003}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/1963/12/12/archives/promerger-party-leads-in-goa-vote.html|title=Pro-Merger Party Leads in Goa Vote|date=11 December 1963|website=[[New York Times]]|access-date=28 December 2021}}</ref> [[युनायटेड गोवन्स पार्टी|युनायटेड गोअन्स पार्टीने]] १२ जागा जिंकल्या, तीन जागा [[अपक्ष|अपक्षांनी]] जिंकल्या, तर [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंच्या]] नेतृत्वाखालील [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला]] फक्त १ जागा मिळाली होती.<ref name="heraldgoa">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.heraldgoa.in/Review/Goa-1961-%E2%80%93-2021-Reviewing-and-recovering/183835|title=Herald: Goa 1961 – 2021 Reviewing and recovering|last=Alexandre Moniz Barbosa|date=12 Dec 2021|publisher=[[O Heraldo]]|access-date=30 December 2021}}</ref>
== निवडणुकीचे वेळापत्रक ==
{| class="wikitable sortable"
! कार्यक्रम !! दिनांक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://goaprintingpress.gov.in/downloads/6465/6465-38-SII-SUG.pdf|title=Election Commission - Notification No. 82/3/64|last=A. F. Couto, Chief Electoral Officer|date=1 September 1964|access-date=30 December 2021}}</ref>
|-
| नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख
| ११ नोव्हेंबर १९६३
|-
| नामांकनांच्या छाननीची तारीख
| १३ नोव्हेंबर १९६३
|-
| उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख
| १६ नोव्हेंबर १९६३
|-
| '''मतदानाची तारीख'''
| '''९ डिसेंबर १९६३'''
|-
| ज्या तारखेपूर्वी निवडणूक पूर्ण केली जाईल
| ११ डिसेंबर १९६३
|-
|}
== निवडलेले सदस्य ==
[[चित्र:India Goa, Daman and Diu Legislative Assembly 1963.svg|इवलेसे|300px|आमदार:
{{legend|#9933CC|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष: १४ जागा}} {{legend|#DDDDDD|अपक्ष: १ जागा}} {{legend|#0FDDD2|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: १ जागा}} {{legend|#F15270|प्रजा सोशलिस्ट पक्ष: २ जागा}} {{legend|#CA8642|युनायटेड गोवन्स पार्टी: १२ जागा}}
]]
{| class="wikitable sortable"
!#
!मतदारसंघ
!आमदार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/member_past_list.php?srch_mode=QUERY&cmbassemblyid=7|title=MLAs - First Legislative Assembly Of Goa, Daman & Diu|website=www.goavidhansabha.gov.in|access-date=28 December 2021}}</ref><ref name=result1963>{{cite web |url=https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |title=Assembly Election - 1963 |publisher=Chief Election Commissioner of Goa |access-date=27 December 2021 |archive-date=30 August 2022 |archive-url=https://web.archive.org/web/20220830123222/https://www.ceogoa.nic.in/pdf/PER/Assembly%20Election%20-%201963.pdf |url-status=dead }}</ref><ref name=Esteves1966>{{cite book |last=Esteves |first=Sarto |title=Goa and its future |date=1966 |url=https://books.google.com/books?id=oNQLAAAAIAAJ&q=Frente}}</ref><ref name=rodrigues1996>{{cite thesis |url=http://irgu.unigoa.ac.in/drs/bitstream/handle/unigoa/3920/rodrigues_m_d_c_1996.pdf?sequence=1&isAllowed=y |title=Opinion Poll in Goa - An evaluation of the method to settle the controversy |author=Maria Do Ceu Rodrigues |date=1996 |access-date=20 December 2021 }}</ref>
! colspan="2" |पक्ष
|-
|१
|[[पेडणे विधानसभा मतदारसंघ|पेडणे]]
|[[काशिनाथ शेटगावकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" width="4px" |
|-
|२
|[[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]]
|[[विजय कामुलकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|३
|[[शिवोली विधानसभा मतदारसंघ|शिवोली]]
|[[पांडुरंग शिरोडकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|४
|[[कळंगुट विधानसभा मतदारसंघ|कळंगुट]]
|[[जॉन डिसुझा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|५
|[[हळदोणे विधानसभा मतदारसंघ|हळदोणे]]
|[[ऑर्लेंडो लोबो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|६
|[[म्हापसा विधानसभा मतदारसंघ|म्हापसा]]
|[[रघुनाथ टोपले]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|७
|[[थिविम विधानसभा मतदारसंघ|थिविम]]
|[[शंभू पालीनकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|८
|[[डिचोली विधानसभा मतदारसंघ|डिचोली]]
|[[कुसमकर कडकडे]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|९
|पाले
|[[ए. के. एस. उसगावकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१०
|सत्तरी
|[[जयसिंगराव राणे]]
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|११
|[[पणजी विधानसभा मतदारसंघ|पणजी]]
|[[जॅक सिक्वेरा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१२
|[[सांता क्रुझ विधानसभा मतदारसंघ|सांता क्रुझ]]
|[[जोआकिम एल. अराउजो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१३
|[[सेंट आंद्रे विधानसभा मतदारसंघ|सेंट आंद्रे]]
|[[तेओतोनियो परेरा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|१४
|[[कुंभारजुवा विधानसभा मतदारसंघ|सेंट एस्तेवम]]
|[[दत्ताराम चोपडणेकर]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१५
|[[मडकाई विधानसभा मतदारसंघ|मडकाई]]
|[[वसंत वेळिंकर]]{{Efn|[[दयानंद बांदोडकर]] साठी राजीनामा दिला.}}
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१६
|[[फोंडा विधानसभा मतदारसंघ|फोंडा]]
|[[गजानन राईकर]]
| [[प्रजा सोशलिस्ट पक्ष]]
| style="background-color: {{प्रजा सोशलिस्ट पक्ष/meta/color}}" |
|-
|१७
|[[शिरोडा विधानसभा मतदारसंघ|शिरोडा]]
|[[पुंडलीक नाईक]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१८
|[[सांगे विधानसभा मतदारसंघ|सांगे]]
|[[टोनी फर्नांडिस]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|१९
|[[काणकोण विधानसभा मतदारसंघ|काणकोण]]
|[[गणबा देसाई]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२०
|[[केपें विधानसभा मतदारसंघ|केपें]]
|[[दत्ताराम देसाई]]
| [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष]]
| style="background-color: {{महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष/meta/color}}" |
|-
|२१
|[[कुडचडे विधानसभा मतदारसंघ|कुडचडे]]
|[[विठ्ठल कर्माळी]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२२
|[[कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघ|कुंकळ्ळी]]
|[[सेबास्तियाओ माझारेलो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२३
|[[बाणावली विधानसभा मतदारसंघ|बाणावली]]
|[[मौरिलिओ फुर्तादो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२४
|[[नावेली विधानसभा मतदारसंघ|नावेली]]
|[[अल्वारो द लोयोला फुर्तादो]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२५
|[[मडगांव विधानसभा मतदारसंघ|मडगांव]]
|[[वासुदेव सरमळकर]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२६
|[[कुडतरी विधानसभा मतदारसंघ|कुडतरी]]
|[[एनियो पिमेंटा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२७
|[[कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघ|कुठ्ठाळी]]
|[[लुईस प्रोटो बार्बोसा]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२८
|[[मुरगांव विधानसभा मतदारसंघ|मुरगांव]]
|[[उर्मिंदा मास्कारेन्हास]]
| [[युनायटेड गोवन्स पार्टी]]
| style="background-color: {{युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color}}" |
|-
|२९
|दमण
|[[कालिदास पटेल]]
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
|-
|३०
|दीव
|[[मामदाली जिवनी]]
| [[अपक्ष]]
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
|-
|}
{{notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गोवा विधानसभा निवडणुका]]
ha7o53bvcckjfe1bzt9eko6s6xdnb2h
साचा:युनायटेड गोअन्स पार्टी/meta/color
10
380710
2690039
2026-06-19T12:07:29Z
Dharmadhyaksha
28394
Dharmadhyaksha ने लेख [[साचा:युनायटेड गोअन्स पार्टी/meta/color]] वरुन [[साचा:युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color]] ला हलविला
2690039
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[साचा:युनायटेड गोवन्स पार्टी/meta/color]]
css6tupcjt2gs33ywaxf29zfb5gxe24
वाव-थराद जिल्हा
0
380711
2690043
2026-06-19T12:31:52Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1357452771|Vav-Tharad district]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2690043
wikitext
text/x-wiki
'''वाव-थराद जिल्हा''' हा भारतातील [[गुजरात]] राज्यातील ३४ [[भारतातील जिल्ह्यांची यादी|जिल्ह्यांपैकी]] एक आहे. तो [[कच्छचे रण|कच्छच्या रणाच्या]] पूर्वेला वसलेला असून, त्याची सीमा राजस्थान राज्याच्या दक्षिणेला लागून आहे. त्याचे मुख्यालय [[थराद]] शहरात आहे.
२ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यमान [[बनासकांठा जिल्हा|बनासकांठा जिल्ह्यातून]] वाव-थराद वेगळे करून, तो गुजरातचा चौतीसावा जिल्हा बनवण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://english.gujaratsamachar.com/news/gujarat/vav-tharad-declared-new-district-six-other-times-new-districts-were-announced|title=Since formation of Gujarat, seventh time a new district has been formed|website=english.gujaratsamachar.com|language=en|access-date=2025-01-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://deshgujarat.com/2025/01/01/vav-tharad-may-become-34th-district-of-gujarat/|title=Vav - Tharad to become 34th district of Gujarat; Govt announces decision|last=DeshGujarat|date=2025-01-01|website=DeshGujarat|language=en-US|access-date=2025-01-01}}</ref>
== प्रशासकीय विभाग ==
वाव-थराद जिल्ह्यात आठ [[तालुका|तालुक्यांचा]] समावेश आहे.
* वाव
* [[थराद]]
* सुईगम
* लखनी
* दियोदार
* भाभर
* धरणीधर
* राह
त्याचे मुख्यालय [[थराद]] शहरात आहे, जे वाव सोबतच एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ देखील आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://banaskanthadp.gujarat.gov.in/banaskantha/jilavishe/jovalayak-sthal/nadeshwari-mandir.htm|title=બનાસકાંઠા જીલ્લા પંચાયત {{!}} જીલ્લા વિષે {{!}} જોવાલાયક સ્થળો {{!}} નડેશ્વરી માતાનું મંદિર|website=banaskanthadp.gujarat.gov.in|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110829232025/http://banaskanthadp.gujarat.gov.in/banaskantha/jilavishe/jovalayak-sthal/nadeshwari-mandir.htm|archive-date=2011-08-29|access-date=2018-12-17}}</ref>
== लोकसंख्याशास्त्र ==
[[भारताची जनगणना २०११|२०११ च्या जनगणनेनुसार]] वाव-थराद जिल्ह्याची लोकसंख्या १,३८०,८७० आहे; जी अंदाजे [[इस्वाटिनी|स्वाझीलँड]] राष्ट्राच्या लोकसंख्येएवढी आहे.<ref name="cia">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/rankorder/2119rank.html|title=Country Comparison:Population|last=US Directorate of Intelligence|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20070613004507/https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/rankorder/2119rank.html|archive-date=June 13, 2007|access-date=2011-10-01|quote=Swaziland 1,133,066 July 2011 est.}}</ref>{{Bar box|title=Religions in Vav-Tharad district (2011)<ref name="Religion">{{Cite web|date=2011|title=Population by Religion - Gujarat |url=https://censusindia.gov.in/nada/index.php/catalog/11373/download/14486/DDW24C-01%20MDDS.XLS |website=censusindia.gov.in|publisher=[[Registrar General and Census Commissioner of India]]}}</ref>|titlebar=#Fcd116|left1=Religion|right1=Percent|float=left|bars={{bar percent|[[Hinduism]]|darkorange|97.24}}
{{bar percent|[[Gujarati Muslims|Islam]]|green|2.21}}
{{bar percent|Other or not stated|black|0.52}}}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गुजरातमधील जिल्हे]]
[[वर्ग:इ.स. २०२५ मधील निर्मिती]]
fejbyp47xlptpfzx4u19dhzsaghc0po
2690044
2690043
2026-06-19T12:34:30Z
Dharmadhyaksha
28394
2690044
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''वाव-थराद जिल्हा''' हा भारतातील [[गुजरात]] राज्यातील ३४ [[भारतातील जिल्ह्यांची यादी|जिल्ह्यांपैकी]] एक आहे. तो [[कच्छचे रण|कच्छच्या रणाच्या]] पूर्वेला वसलेला असून, त्याची सीमा राजस्थान राज्याच्या दक्षिणेला लागून आहे. त्याचे मुख्यालय [[थराद]] शहरात आहे.
२ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यमान [[बनासकांठा जिल्हा|बनासकांठा जिल्ह्यातून]] वाव-थराद वेगळे करून, तो गुजरातचा चौतीसावा जिल्हा बनवण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://english.gujaratsamachar.com/news/gujarat/vav-tharad-declared-new-district-six-other-times-new-districts-were-announced|title=Since formation of Gujarat, seventh time a new district has been formed|website=english.gujaratsamachar.com|language=en|access-date=2025-01-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://deshgujarat.com/2025/01/01/vav-tharad-may-become-34th-district-of-gujarat/|title=Vav - Tharad to become 34th district of Gujarat; Govt announces decision|last=DeshGujarat|date=2025-01-01|website=DeshGujarat|language=en-US|access-date=2025-01-01}}</ref>
== प्रशासकीय विभाग ==
वाव-थराद जिल्ह्यात आठ [[तालुका|तालुक्यांचा]] समावेश आहे.
* वाव
* [[थराद]]
* सुईगम
* लखनी
* दियोदार
* भाभर
* धरणीधर
* राह
त्याचे मुख्यालय [[थराद]] शहरात आहे, जे वाव सोबतच एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ देखील आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://banaskanthadp.gujarat.gov.in/banaskantha/jilavishe/jovalayak-sthal/nadeshwari-mandir.htm|title=બનાસકાંઠા જીલ્લા પંચાયત {{!}} જીલ્લા વિષે {{!}} જોવાલાયક સ્થળો {{!}} નડેશ્વરી માતાનું મંદિર|website=banaskanthadp.gujarat.gov.in|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110829232025/http://banaskanthadp.gujarat.gov.in/banaskantha/jilavishe/jovalayak-sthal/nadeshwari-mandir.htm|archive-date=2011-08-29|access-date=2018-12-17}}</ref>
== लोकसंख्याशास्त्र ==
[[भारताची जनगणना २०११|२०११ च्या जनगणनेनुसार]] वाव-थराद जिल्ह्याची लोकसंख्या १,३८०,८७० आहे; जी अंदाजे [[इस्वाटिनी|स्वाझीलँड]] राष्ट्राच्या लोकसंख्येएवढी आहे.<ref name="cia">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/rankorder/2119rank.html|title=Country Comparison:Population|last=US Directorate of Intelligence|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20070613004507/https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/rankorder/2119rank.html|archive-date=June 13, 2007|access-date=2011-10-01|quote=Swaziland 1,133,066 July 2011 est.}}</ref>{{Bar box|title=जिल्ह्याची धर्मानूसार लोकसंघ्या (२०११)<ref name="Religion">{{Cite web|date=2011|title=Population by Religion - Gujarat |url=https://censusindia.gov.in/nada/index.php/catalog/11373/download/14486/DDW24C-01%20MDDS.XLS |website=censusindia.gov.in|publisher=[[Registrar General and Census Commissioner of India]]}}</ref>|titlebar=#Fcd116|left1=धर्म|right1=टेक्के|float=left|bars={{bar percent|हिंदी|darkorange|97.24}}
{{bar percent|मुस्लीम|green|2.21}}
{{bar percent|इतर|black|0.52}}}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गुजरातमधील जिल्हे]]
[[वर्ग:इ.स. २०२५ मधील निर्मिती]]
idz2jyiqtq5z5qdjcn3xvxz8usidjd5
2690076
2690044
2026-06-19T15:42:58Z
अभय नातू
206
/* संदर्भ */
2690076
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''वाव-थराद जिल्हा''' हा भारतातील [[गुजरात]] राज्यातील ३४ [[भारतातील जिल्ह्यांची यादी|जिल्ह्यांपैकी]] एक आहे. तो [[कच्छचे रण|कच्छच्या रणाच्या]] पूर्वेला वसलेला असून, त्याची सीमा राजस्थान राज्याच्या दक्षिणेला लागून आहे. त्याचे मुख्यालय [[थराद]] शहरात आहे.
२ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यमान [[बनासकांठा जिल्हा|बनासकांठा जिल्ह्यातून]] वाव-थराद वेगळे करून, तो गुजरातचा चौतीसावा जिल्हा बनवण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://english.gujaratsamachar.com/news/gujarat/vav-tharad-declared-new-district-six-other-times-new-districts-were-announced|title=Since formation of Gujarat, seventh time a new district has been formed|website=english.gujaratsamachar.com|language=en|access-date=2025-01-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://deshgujarat.com/2025/01/01/vav-tharad-may-become-34th-district-of-gujarat/|title=Vav - Tharad to become 34th district of Gujarat; Govt announces decision|last=DeshGujarat|date=2025-01-01|website=DeshGujarat|language=en-US|access-date=2025-01-01}}</ref>
== प्रशासकीय विभाग ==
वाव-थराद जिल्ह्यात आठ [[तालुका|तालुक्यांचा]] समावेश आहे.
* वाव
* [[थराद]]
* सुईगम
* लखनी
* दियोदार
* भाभर
* धरणीधर
* राह
त्याचे मुख्यालय [[थराद]] शहरात आहे, जे वाव सोबतच एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ देखील आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://banaskanthadp.gujarat.gov.in/banaskantha/jilavishe/jovalayak-sthal/nadeshwari-mandir.htm|title=બનાસકાંઠા જીલ્લા પંચાયત {{!}} જીલ્લા વિષે {{!}} જોવાલાયક સ્થળો {{!}} નડેશ્વરી માતાનું મંદિર|website=banaskanthadp.gujarat.gov.in|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110829232025/http://banaskanthadp.gujarat.gov.in/banaskantha/jilavishe/jovalayak-sthal/nadeshwari-mandir.htm|archive-date=2011-08-29|access-date=2018-12-17}}</ref>
== लोकसंख्याशास्त्र ==
[[भारताची जनगणना २०११|२०११ च्या जनगणनेनुसार]] वाव-थराद जिल्ह्याची लोकसंख्या १,३८०,८७० आहे; जी अंदाजे [[इस्वाटिनी|स्वाझीलँड]] राष्ट्राच्या लोकसंख्येएवढी आहे.<ref name="cia">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/rankorder/2119rank.html|title=Country Comparison:Population|last=US Directorate of Intelligence|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20070613004507/https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/rankorder/2119rank.html|archive-date=June 13, 2007|access-date=2011-10-01|quote=Swaziland 1,133,066 July 2011 est.}}</ref>{{Bar box|title=जिल्ह्याची धर्मानूसार लोकसंघ्या (२०११)<ref name="Religion">{{Cite web|date=2011|title=Population by Religion - Gujarat |url=https://censusindia.gov.in/nada/index.php/catalog/11373/download/14486/DDW24C-01%20MDDS.XLS |website=censusindia.gov.in|publisher=[[Registrar General and Census Commissioner of India]]}}</ref>|titlebar=#Fcd116|left1=धर्म|right1=टेक्के|float=left|bars={{bar percent|हिंदी|darkorange|97.24}}
{{bar percent|मुस्लीम|green|2.21}}
{{bar percent|इतर|black|0.52}}}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{साचा:गुजरात - जिल्हे}}
[[वर्ग:गुजरातमधील जिल्हे]]
[[वर्ग:इ.स. २०२५ मधील निर्मिती]]
88b4n0tves2rev8oueozgsgpajv89ya
पोरिएम विधानसभा मतदारसंघ
0
380712
2690056
2026-06-19T14:49:47Z
अभय नातू
206
नामभेद
2690056
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[पर्ये विधानसभा मतदारसंघ]]
1hl5ltgz18j2wr4vb9nh2xy2jdjda2m
वोलपोई विधानसभा मतदारसंघ
0
380713
2690057
2026-06-19T15:00:40Z
अभय नातू
206
नामभेद
2690057
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वाळपाई विधानसभा मतदारसंघ]]
b5mj3mjbc4alu72x4koem5v5yykph2b
पोंडा विधानसभा मतदारसंघ
0
380714
2690059
2026-06-19T15:02:53Z
अभय नातू
206
लेखनभेद
2690059
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[फोंडा विधानसभा मतदारसंघ]]
a5zw16nz5bgmxx2hnfot5g8j72xv3u0
मारकैम विधानसभा मतदारसंघ
0
380715
2690060
2026-06-19T15:04:51Z
अभय नातू
206
नामभेद
2690060
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मडकई विधानसभा मतदारसंघ]]
3h3opycsizd7e4hnf1yehwo6w8rstjp
२०१२ गोवा विधानसभा निवडणूक
0
380716
2690062
2026-06-19T15:07:23Z
अभय नातू
206
लेखनभेद
2690062
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[गोवा विधानसभा निवडणूक, २०१२]]
3pzoo07trufa3eqfyf6f21wopv240bn
फ्रांसीस डिसूझा
0
380717
2690068
2026-06-19T15:17:35Z
अभय नातू
206
लेखनभेद
2690068
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[फ्रान्सिस डिसूझा]]
99b53ee4rmdy1jj1w221ie31xtt5g39
मडकाई विधानसभा मतदारसंघ
0
380718
2690069
2026-06-19T15:27:28Z
अभय नातू
206
लेखनभेद
2690069
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मडकई विधानसभा मतदारसंघ]]
3h3opycsizd7e4hnf1yehwo6w8rstjp
१९६३ गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक
0
380719
2690070
2026-06-19T15:31:51Z
अभय नातू
206
लेखनभेद
2690070
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९६३]]
ckfze3tmdgqrp5adawojoknk0twpktb
वर्ग:इ.स. २०२५ मधील निर्मिती
14
380720
2690075
2026-06-19T15:40:41Z
अभय नातू
206
नवीन
2690075
wikitext
text/x-wiki
*
[[वर्ग:इ.स. २०२५|निर्मिती]]
s5oef5759lcq1089nr4wea4nm7jr6lr
सीओईपी रेगाट्टा
0
380721
2690085
2026-06-19T16:08:26Z
अभय नातू
206
लेखनभेद
2690085
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[सिओईपी रेगाट्टा]]
8vj155glv5hwineuo3p8wtpvs6epbzx
द वेस्टीन चेन्नई वेलाचेरी
0
380722
2690120
2026-06-19T16:49:41Z
अभय नातू
206
अभय नातू ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[द वेस्टीन चेन्नई वेलाचेरी]] वरुन [[द वेस्टिन चेन्नई वेलाचेरी]] ला हलविला: शुद्धलेखन
2690120
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[द वेस्टिन चेन्नई वेलाचेरी]]
ojf4prvghc580nrfyxpx9v3jxkyhyws
माधवराव भागोजी कोटकर
0
380723
2690140
2026-06-19T17:17:29Z
शरभ
183979
नवीन पान: कै. माधवराव भागोजी कोटकर हे महाराष्ट्रातील दाभोळी गवळी समाजाचे एक प्रमुख समाजसेवक आणि 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'चे संस्थापक विश्वस्त व पहिले अध्यक्ष होते. स्थापना:१७ फेब...
2690140
wikitext
text/x-wiki
कै. माधवराव भागोजी कोटकर हे महाराष्ट्रातील दाभोळी गवळी समाजाचे एक प्रमुख समाजसेवक आणि 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'चे संस्थापक विश्वस्त व पहिले अध्यक्ष होते.
स्थापना:१७ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांच्या गिरगाव, मुंबई येथील निवासस्थानी 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'ची स्थापना झाली. समाजाच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या २१,००० रुपयांची देणगी देऊन ट्रस्टच्या कार्यास मोठी गती दिली.
सामाजिक कार्य: त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष स. का. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यादव गवळी समाजाच्या संघटन व विकासात महत्त्वाचे योगदान दिले.
केवळ स्वतःच्या समाजापुरते मर्यादित न राहता त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, रत्नागिरीचे गोगटे कॉलेज आणि जैतापूर हायस्कूल यांसारख्या विविध शैक्षणिक व सार्वजनिक संस्थांना उदार देणगी दिली. त्यांना क्रिकेट, नाटक आणि संगीताची विशेष आवड होती. ट्रस्टच्या स्थापनेपासून १९५० पर्यंत आणि पुन्हा १९५७ ते १९६० पर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
२३ डिसेंबर १९६३ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चातही त्यांनी सुरू केलेले सामाजिक कार्य आज अनेक दशकांनंतरही ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे.
[[चित्र:कै._माधवराव_भागोजी_कोटकर.jpg|इवलेसे|कै. माधवराव भागोजी कोटकर]]
l4evmbou5imap0dp9zehz113qpykon6
2690141
2690140
2026-06-19T17:17:30Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — लेखनभेद ([[सदस्य:KiranBOT II/typos#लेखनभेद|अधिक माहिती]])
2690141
wikitext
text/x-wiki
कै. माधवराव भागोजी कोटकर हे महाराष्ट्रातील दाभोळी गवळी समाजाचे एक प्रमुख समाजसेवक आणि 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'चे संस्थापक विश्वस्त व पहिले अध्यक्ष होते.
स्थापना:१७ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांच्या गिरगाव, मुंबई येथील निवासस्थानी 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'ची स्थापना झाली. समाजाच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या २१,००० रुपयांची देणगी देऊन ट्रस्टच्या कार्यास मोठी गती दिली.
सामाजिक कार्य: त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष स. का. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यादव गवळी समाजाच्या संघटन व विकासात महत्त्वाचे योगदान दिले.
केवळ स्वतःच्या समाजापुरते मर्यादित न राहता त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, रत्नागिरीचे गोगटे कॉलेज आणि जैतापूर हायस्कूल यांसारख्या विविध शैक्षणिक व सार्वजनिक संस्थांना उदार देणगी दिली. त्यांना क्रिकेट, नाटक आणि संगीताची विशेष आवड होती. ट्रस्टच्या स्थापनेपासून १९५० पर्यंत आणि पुन्हा १९५७ ते १९६० पर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
२३ डिसेंबर १९६३ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चातही त्यांनी सुरू केलेले सामाजिक कार्य आज अनेक दशकांनंतरही ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे.
[[चित्र:कै._माधवराव_भागोजी_कोटकर.jpg|इवलेसे|कै. माधवराव भागोजी कोटकर]]
hhnm4xzktbrwe4xcoge803oirmdsca0
2690144
2690141
2026-06-19T17:19:12Z
शरभ
183979
2690144
wikitext
text/x-wiki
[[चित्र:कै._माधवराव_भागोजी_कोटकर.jpg|इवलेसे|कै. माधवराव भागोजी कोटकर]]
कै. माधवराव भागोजी कोटकर हे महाराष्ट्रातील दाभोळी गवळी समाजाचे एक प्रमुख समाजसेवक आणि 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'चे संस्थापक विश्वस्त व पहिले अध्यक्ष होते.
स्थापना:१७ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांच्या गिरगाव, मुंबई येथील निवासस्थानी 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'ची स्थापना झाली. समाजाच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या २१,००० रुपयांची देणगी देऊन ट्रस्टच्या कार्यास मोठी गती दिली.
सामाजिक कार्य: त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष स. का. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यादव गवळी समाजाच्या संघटन व विकासात महत्त्वाचे योगदान दिले.
केवळ स्वतःच्या समाजापुरते मर्यादित न राहता त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, रत्नागिरीचे गोगटे कॉलेज आणि जैतापूर हायस्कूल यांसारख्या विविध शैक्षणिक व सार्वजनिक संस्थांना उदार देणगी दिली. त्यांना क्रिकेट, नाटक आणि संगीताची विशेष आवड होती. ट्रस्टच्या स्थापनेपासून १९५० पर्यंत आणि पुन्हा १९५७ ते १९६० पर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
२३ डिसेंबर १९६३ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चातही त्यांनी सुरू केलेले सामाजिक कार्य आज अनेक दशकांनंतरही ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे.
2e26uvkk4glmawcm16zjkdt3mqp6wek
राजाराम भागोजी कोटकर
0
380724
2690150
2026-06-19T17:24:29Z
शरभ
183979
नवीन पान: [[File:कै. राजाराम भागोजी कोटकर.jpg|thumb|कै. राजाराम भागोजी कोटकर]] कै. राजाराम भागोजी कोटकर हे महाराष्ट्रातील दाभोळी गवळी ज्ञातीचे एक प्रमुख समाजसेवक, उद्योजक आणि महाराष्ट्रीय यादव चॅरिट...
2690150
wikitext
text/x-wiki
[[File:कै. राजाराम भागोजी कोटकर.jpg|thumb|कै. राजाराम भागोजी कोटकर]]
कै. राजाराम भागोजी कोटकर हे महाराष्ट्रातील दाभोळी गवळी ज्ञातीचे एक प्रमुख समाजसेवक, उद्योजक आणि महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त होते. त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक बांधिलकी जपून समाजोपयोगी कामांमध्ये मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या जीवनप्रवासातील आणि कार्याची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
वैयक्तिक जीवन आणि व्यवसाय
* जन्म: त्यांचा जन्म सन १८९९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे झाला.
* कौटुंबिक संबंध: ते प्रसिद्ध समाजसेवक कै. माधवराव भागोजी कोटकर यांचे धाकटे बंधू होते.
* व्यवसाय: आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी आपल्या वडिलबंधूंसोबत रंगकलेच्या (Painting/Coloring) व्यवसायात पदार्पण केले आणि मृत्यूपर्यंत त्यात कार्यरत राहिले.
सामाजिक योगदान आणि संस्थात्मक कार्य
* यादव गोपाळ मंडळ: समाजाला एकत्र आणण्यासाठी मुंबईत सन १९२० साली स्थापन झालेल्या 'यादव गोपाळ मंडळाच्या' संस्थापकांपैकी ते एक होते.
* यादव पत्रिका: त्यांच्या विशेष पाठिंब्यामुळे आणि सहानुभूतीमुळे समाजाचे मुखपत्र असलेले 'यादव पत्रिका' हे त्रैमासिक (कालेकरून प्रसिद्ध होणारे मासिक) सुरू झाले.
* विश्वस्त पद: १७ फेब्रुवारी १९४६ रोजी जेव्हा महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टची स्थापना झाली, तेव्हा संस्थेला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी त्यांनी स्वतः १०,००0 रुपये देणगी देऊन संस्थापक विश्वस्त पद स्वीकारले.
निधन आणि वारसा
* निधन: २७ एप्रिल १९४९ रोजी त्यांचे निधन झाले. ट्रस्टची भव्य इमारत प्रत्यक्षात उभी राहण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
* वारसा: त्यांच्या निधनानंतर, ट्रस्टच्या नियमांनुसार त्यांचे प्रथम वारसदार कै. श्रीधर राजाराम कोटकर यांचा विश्वस्त मंडळात समावेश करण्यात आला, ज्यांनी पुढे १९६८ ते १९७२ या काळात ट्रस्टचे उपाध्यक्षपद सांभाळले.
ox7kiyiph54q2kckoh37p8w2dm8as5k
2690151
2690150
2026-06-19T17:24:30Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — लेखनभेद ([[सदस्य:KiranBOT II/typos#लेखनभेद|अधिक माहिती]])
2690151
wikitext
text/x-wiki
[[File:कै. राजाराम भागोजी कोटकर.jpg|thumb|कै. राजाराम भागोजी कोटकर]]
कै. राजाराम भागोजी कोटकर हे महाराष्ट्रातील दाभोळी गवळी ज्ञातीचे एक प्रमुख समाजसेवक, उद्योजक आणि महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त होते. त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक बांधिलकी जपून समाजोपयोगी कामांमध्ये मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या जीवनप्रवासातील आणि कार्याची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
वैयक्तिक जीवन आणि व्यवसाय
* जन्म: त्यांचा जन्म सन १८९९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे झाला.
* कौटुंबिक संबंध: ते प्रसिद्ध समाजसेवक कै. माधवराव भागोजी कोटकर यांचे धाकटे बंधू होते.
* व्यवसाय: आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी आपल्या वडिलबंधूंसोबत रंगकलेच्या (Painting/Coloring) व्यवसायात पदार्पण केले आणि मृत्यूपर्यंत त्यात कार्यरत राहिले.
सामाजिक योगदान आणि संस्थात्मक कार्य
* यादव गोपाळ मंडळ: समाजाला एकत्र आणण्यासाठी मुंबईत सन १९२० साली स्थापन झालेल्या 'यादव गोपाळ मंडळाच्या' संस्थापकांपैकी ते एक होते.
* यादव पत्रिका: त्यांच्या विशेष पाठिंब्यामुळे आणि सहानुभूतीमुळे समाजाचे मुखपत्र असलेले 'यादव पत्रिका' हे त्रैमासिक (कालेकरून प्रसिद्ध होणारे मासिक) सुरू झाले.
* विश्वस्त पद: १७ फेब्रुवारी १९४६ रोजी जेव्हा महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टची स्थापना झाली, तेव्हा संस्थेला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी त्यांनी स्वतः १०,००0 रुपये देणगी देऊन संस्थापक विश्वस्त पद स्वीकारले.
निधन आणि वारसा
* निधन: २७ एप्रिल १९४९ रोजी त्यांचे निधन झाले. ट्रस्टची भव्य इमारत प्रत्यक्षात उभी राहण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
* वारसा: त्यांच्या निधनानंतर, ट्रस्टच्या नियमांनुसार त्यांचे प्रथम वारसदार कै. श्रीधर राजाराम कोटकर यांचा विश्वस्त मंडळात समावेश करण्यात आला, ज्यांनी पुढे १९६८ ते १९७२ या काळात ट्रस्टचे उपाध्यक्षपद सांभाळले.
jrhxjb5knlyhswvaf3eaq2ikzr51020
सखाराम कृष्णाजी कांबळे
0
380725
2690154
2026-06-19T17:27:25Z
शरभ
183979
नवीन पान: [[File:कै . सखाराम कृष्णाजी कांबळे.jpg|thumb|कै . सखाराम कृष्णाजी कांबळे]] कै . सखाराम कृष्णाजी कांबळे (दादा कांबळे) हे एक दानशूर समाजसुधारक आणि यशस्वी उद्योजक होते. त्यांना 'महाराष्ट्रीय यादव...
2690154
wikitext
text/x-wiki
[[File:कै . सखाराम कृष्णाजी कांबळे.jpg|thumb|कै . सखाराम कृष्णाजी कांबळे]]
कै . सखाराम कृष्णाजी कांबळे (दादा कांबळे) हे एक दानशूर समाजसुधारक आणि यशस्वी उद्योजक होते. त्यांना 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'चे संस्थापक विश्वस्त म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या आयुष्यात व्यापारी यशासोबतच सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले.
* जन्म: १५ जून १८८७ रोजी कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील गोंडाळे या गावी जन्म झाला.
* बालपण: त्यांचे बालपण सौराष्ट्रात (दोरजी गाव) गेले.
* व्यावसायिक प्रवास: वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईत येऊन त्यांनी कापड आणि मिठाईच्या दुकानात काम केले. पुढे त्यांनी कराची व मुंबईत विविध व्यवसाय केले आणि १९४४ च्या सुमारास भागीदारीत सोन्या-चांदीची पेढी यशस्वीपणे चालवली.
* सामाजिक योगदान: प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेसाठी ते ओळखले जात. त्यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांना उदा. मराठा मंदिर, श्री शिवाजी स्मारक मंदिर देणग्या दिल्या. गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून चालवल्या जाणाऱ्या या संस्थेच्या शाळा आणि उपक्रमांना दादा कांबळे यांनी नियमित आर्थिक पाठबळ दिले.
* महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट: समाजबांधवांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता.
sk7xseeiwm7d6u9x9pzujm6ywpdx53l
2690246
2690154
2026-06-20T07:14:06Z
~2026-35946-56
184466
2690246
wikitext
text/x-wiki
[[File:कै . सखाराम कृष्णाजी कांबळे.jpg|thumb|कै . सखाराम कृष्णाजी कांबळे]]
कै . सखाराम कृष्णाजी कांबळे (दादा कांबळे) हे गवळी समाजातील एक दानशूर समाजसुधारक आणि यशस्वी उद्योजक होते. त्यांना 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'चे संस्थापक विश्वस्त म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या आयुष्यात व्यापारी यशासोबतच सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले.
* जन्म: १५ जून १८८७ रोजी कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील गोंडाळे या गावी जन्म झाला.
* बालपण: त्यांचे बालपण सौराष्ट्रात (दोरजी गाव) गेले.
* व्यावसायिक प्रवास: वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईत येऊन त्यांनी कापड आणि मिठाईच्या दुकानात काम केले. पुढे त्यांनी कराची व मुंबईत विविध व्यवसाय केले आणि १९४४ च्या सुमारास भागीदारीत सोन्या-चांदीची पेढी यशस्वीपणे चालवली.
* सामाजिक योगदान: प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेसाठी ते ओळखले जात. त्यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांना उदा. मराठा मंदिर, श्री शिवाजी स्मारक मंदिर देणग्या दिल्या. गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून चालवल्या जाणाऱ्या या संस्थेच्या शाळा आणि उपक्रमांना दादा कांबळे यांनी नियमित आर्थिक पाठबळ दिले.
* महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट: समाजबांधवांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता.
rf6hcno0yzzbkf1ja0hqaf11srk0jrg
काशिनाथ गणपत ढगे
0
380726
2690157
2026-06-19T17:30:10Z
शरभ
183979
नवीन पान: [[File:कै. काशिनाथ गणपत ढगे.jpg|thumb|कै. काशिनाथ गणपत ढगे]] कै. काशिनाथ गणपत ढगे हे 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'चे एक प्रमुख संस्थापक विश्वस्त आणि दानशूर समाजसेवक होते. * बालपण: मुंबईतील...
2690157
wikitext
text/x-wiki
[[File:कै. काशिनाथ गणपत ढगे.jpg|thumb|कै. काशिनाथ गणपत ढगे]]
कै. काशिनाथ गणपत ढगे हे 'महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट'चे एक प्रमुख संस्थापक विश्वस्त आणि दानशूर समाजसेवक होते.
* बालपण: मुंबईतील चंदनवाडी येथे त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले, ज्यामुळे त्यांचे शिक्षण फारसे झाले नाही.
* व्यापार: अथक परिश्रमातून त्यांनी व्यापार आणि धंद्यात मोठे यश मिळवले आणि आर्थिक संपन्नता प्राप्त केली.
* समाजसेवा: ट्रस्टमध्ये विश्वस्त (Trustee) असताना त्यांनी कोणतीही अध्यक्ष वा उपाध्यक्षपदाची लालसा न बाळगता समाजाची मोठी सेवा केली.
* प्रमुख देणग्या: त्यांनी आपल्या ट्रस्टव्यतिरिक्त मुंबईतील 'मराठा मंदिर' या संस्थेला मोठी देणगी दिली होती.
* धार्मिक कार्य: चाकण गावाजवळ असलेल्या निगोजे या खेड्यात त्यांनी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि नाथांची समाधी बांधून दिली.
* निधन: २७ जानेवारी १९६३ रोजी वयाच्या ६१ व्या वर्षी चाकण येथे पक्षघाताने (Paralysis) त्यांचे अकाली निधन झाले.
m3hrnj41pud7ifqni07pp25s7uh33hl
श्रीप्रकाश जयस्वाल
0
380727
2690204
2026-06-20T04:11:44Z
Abhijitsathe
4193
[[श्रीप्रकाश जैसवाल]] कडे पुनर्निर्देशित
2690204
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[श्रीप्रकाश जैसवाल]]
57yqfrd73aj8qa9t3n72ehchqb4681s
श्रीप्रकाश जैसवाल
0
380728
2690209
2026-06-20T04:23:08Z
Abhijitsathe
4193
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | नाव = श्रीप्रकाश जैसवाल | चित्र नाव = Shri_Sri_Prakash_Jaiswal_assumes_the_charge_of_the_Minister_of_State_for_Home_Affairs_in_New_Delhi_on_May_25,_2004.jpg | चित्र आकारमान = 250px | पद = [[लोकसभा]] सदस्य | मतदारसंघ = कानपूर लोकसभा मतदारसंघ|क...
2690209
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पदाधिकारी
| नाव = श्रीप्रकाश जैसवाल
| चित्र नाव = Shri_Sri_Prakash_Jaiswal_assumes_the_charge_of_the_Minister_of_State_for_Home_Affairs_in_New_Delhi_on_May_25,_2004.jpg
| चित्र आकारमान = 250px
| पद = [[लोकसभा]] सदस्य
| मतदारसंघ = [[कानपूर लोकसभा मतदारसंघ|कानपूर]]
| कार्यकाळ_आरंभ = ऑक्टोबर १९९९
| कार्यकाळ_समाप्ती = मे २०१४
| मागील = [[जगतवीरसिंग द्रोण]]
| पुढील = [[मुरलीमनोहर जोशी]]
| पद1 = [[कोळसा मंत्रालय|केंद्रीय कोळसा मंत्री]], [[भारत सरकार]]
| कार्यकाळ_आरंभ1 = मे २००९
| कार्यकाळ_समाप्ती1 = मे २०१४
| पंतप्रधान1 = [[मनमोहन सिंग]]
| पुढील1 = [[पियुष गोयल]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1944|9|25}}
| जन्मस्थान = [[कानपूर]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2025|11|28|1944|9|25}}
| मृत्युस्थान = [[कानपूर]]
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| अपत्ये =
| निवास =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''श्रीप्रकाश जैसवाल''' हे एक भारतीय राजकारणी, [[लोकसभा]] सदस्य व केंद्रीय मंत्री होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]तर्फे १९९९, २००४ व २००९ लोकसभा निवडणुकांमध्ये [[उत्तर प्रदेश]]च्या [[कानपूर लोकसभा मतदारसंघ|कानपूर]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. त्याचबरोबर २००४ ते २००९ दरम्यान ते [[गृह मंत्रालय (भारत)|गृह मंत्रालयामध्ये]] राज्यमंत्री तर २०११ ते २०१४ दरम्यान कोळसा मंत्रालयामध्ये कॅबिनेट मंत्री होते.
[[वर्ग:१३ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:१४ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:१५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:कानपूरचे खासदार]]
8tnjw5th0m1gywqmgf9029ttzkqhj1q
दयानंद सोपटे
0
380729
2690293
2026-06-20T11:03:37Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1348945003|Dayanand Sopte]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2690293
wikitext
text/x-wiki
'''दयानंद रघुनाथ सोपटे''' हे एक भारतीय राजकारणी आणि [[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]] विधानसभा मतदारसंघाचे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/member_profile.php?mem_id=84|title=Goa Legislative Assembly|website=www.goavidhansabha.gov.in|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20210907093301/https://www.goavidhansabha.gov.in/member_profile.php?mem_id=84|archive-date=7 September 2021|access-date=2021-09-07}}</ref> [[गोवा विधानसभा|गोवा विधानसभेचे]] माजी सदस्य आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://eci.nic.in/eci_main/archiveofge2017/Goa/01ListOfSuccessfulCandidates.xlsx|title=List of Successful Candidates|publisher=[[Election Commission of India]]|format=Xlsx|access-date=22 April 2017}}</ref> त्यांनी ह्या मतदारसंघातून [[गोवा विधानसभा निवडणूक, २०१७|२०१७]] (काँग्रेस) आणि परत २०१९-पोटनिवडनूकीत (भाजप) विजय मिळवला.
== संदर्भ ==
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]]
[[वर्ग:गोव्याचे आमदार]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
ml1kvot5hgrl67glfhinbzh5r1ws8ir
2690294
2690293
2026-06-20T11:04:31Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2690294
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''दयानंद रघुनाथ सोपटे''' हे एक भारतीय राजकारणी आणि [[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे]] विधानसभा मतदारसंघाचे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goavidhansabha.gov.in/member_profile.php?mem_id=84|title=Goa Legislative Assembly|website=www.goavidhansabha.gov.in|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20210907093301/https://www.goavidhansabha.gov.in/member_profile.php?mem_id=84|archive-date=7 September 2021|access-date=2021-09-07}}</ref> [[गोवा विधानसभा|गोवा विधानसभेचे]] माजी सदस्य आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://eci.nic.in/eci_main/archiveofge2017/Goa/01ListOfSuccessfulCandidates.xlsx|title=List of Successful Candidates|publisher=[[Election Commission of India]]|format=Xlsx|access-date=22 April 2017}}</ref> त्यांनी ह्या मतदारसंघातून [[गोवा विधानसभा निवडणूक, २०१७|२०१७]] (काँग्रेस) आणि परत २०१९-पोटनिवडनूकीत (भाजप) विजय मिळवला.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]]
[[वर्ग:गोव्याचे आमदार]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
08jfmxiwnstxfg9iimlu6uljpvaqi82
जीत अरोळकर
0
380730
2690295
2026-06-20T11:06:50Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1349976410|Jit Arolkar]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2690295
wikitext
text/x-wiki
'''जीत विनायक आरोळकर''' हे [[गोवा|गोव्याचे]] एक भारतीय राजकारणी आणि [[गोवा विधानसभा|गोवा विधानसभेचे]] सदस्य आहेत. आरोळकर यांनी [[गोवा विधानसभा निवडणूक, २०२२|२०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत]] त्यांच्या [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या]] तिकिटावर [[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे मतदारसंघातून]] विजय मिळवला. त्यांनी [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] [[दयानंद सोपटे]] यांचा ७१५ मतांनी पराभव केला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/elections/lok-sabha-elections-2019/goa/news/constable-volleyball-player-neta-arolkar-is-goas-richest-candidate/articleshow/68896529.cms|title=Constable, volleyball player, neta… Jit Arolkar is Goa's richest candidate ..|date=16 April 2019|work=[[The Times of India]]}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://newsable.asianetnews.com/india/mandrem-goa-election-2022-result-live-update-candidates-winner-runner-up-r8i1gc|title=MGP's Jit Vinayak Arolkar clinches Mandrem|website=Asianetnews}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://myneta.info/goa2022/candidate.php?candidate_id=21|title=Jit Arolkar (Criminal & Asset Declaration)|website=My Neta.com}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील जन्म]]
[[वर्ग:गोव्याचे आमदार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
1le7fg77of2d7o81gihwi94kqds7ggl
2690296
2690295
2026-06-20T11:07:09Z
Dharmadhyaksha
28394
{{विकिडेटा माहितीचौकट}}
2690296
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''जीत विनायक आरोळकर''' हे [[गोवा|गोव्याचे]] एक भारतीय राजकारणी आणि [[गोवा विधानसभा|गोवा विधानसभेचे]] सदस्य आहेत. आरोळकर यांनी [[गोवा विधानसभा निवडणूक, २०२२|२०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत]] त्यांच्या [[महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष|महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या]] तिकिटावर [[मांद्रे विधानसभा मतदारसंघ|मांद्रे मतदारसंघातून]] विजय मिळवला. त्यांनी [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] [[दयानंद सोपटे]] यांचा ७१५ मतांनी पराभव केला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/elections/lok-sabha-elections-2019/goa/news/constable-volleyball-player-neta-arolkar-is-goas-richest-candidate/articleshow/68896529.cms|title=Constable, volleyball player, neta… Jit Arolkar is Goa's richest candidate ..|date=16 April 2019|work=[[The Times of India]]}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://newsable.asianetnews.com/india/mandrem-goa-election-2022-result-live-update-candidates-winner-runner-up-r8i1gc|title=MGP's Jit Vinayak Arolkar clinches Mandrem|website=Asianetnews}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://myneta.info/goa2022/candidate.php?candidate_id=21|title=Jit Arolkar (Criminal & Asset Declaration)|website=My Neta.com}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील जन्म]]
[[वर्ग:गोव्याचे आमदार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
13l3it0z1tcpta4wogta0pgyugxbzei